मुख्यमंत्र्यांनी घेतली नवीन पाणी योजनेची बैठक:नवी तारीख दिली तर लोक आम्हाला मारायला कमी करणार नाहीत- शिरसाट
शहराच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेवरून बुधवारी (१५ जुलै) मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोठा तणाव पाहायला मिळाला. या वेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाणी योजनेला पुन्हा नवीन तारीख दिली तर लोक आम्हाला मारायलाही कमी करणार नाहीत, अशी उद्विग्न भावना व्यक्त करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदाराच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करत खरडपट्टी…