Headlines

ओरी म्हणाला- 24 तास कंगना रनोटसोबत राहू शकतो:खतरों के खिलाडी १५ मध्ये दिसणार, म्हणाला- प्रेरणा नाही, फक्त कृतीवर विश्वास ठेवतो

सोशल मीडिया सेन्सेशन ओरहान अवात्रामणि उर्फ ओरी आता स्टंट-आधारित रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी १५’ मध्ये दिसणार आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे, मजेदार उत्तरांमुळे आणि व्हायरल व्यक्तिमत्त्वामुळे प्रसिद्ध असलेल्या ओरीने दैनिक भास्करशी खास बातचीत करताना शो, भीती, प्रेरणा, सोशल मीडियावरील प्रतिमा आणि स्वतःच्या वैयक्तिक विचारांबद्दल मनमोकळेपणाने बोलले. या संवादादरम्यान ओरीने सांगितले की त्याला पाणी किंवा धोकादायक…

Read More

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू:खालापूरजवळ दोन अवजड वाहने, कारची धडक; मिसिंग लिंक तासभर बंद

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर फूड मॉलजवळ सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. दोन अवजड वाहने आणि एका एर्टिगा कारची धडक होऊन झालेल्या या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारा ‘मिसिंग लिंक’ मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. बोरघाट महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे ४:३० वाजताच्या…

Read More

अशोक खरातचा 52 कोटींचा महाघोटाळा:65 बनावट खाती अन् परदेशात पलायनाचा प्लॅन उघड, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीतून एक धक्कादायक खुलासा समोर आला असून, त्याने अटकेपूर्वी बनावट आणि बेनामी खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि उत्पन्न करपात्र होऊ नये म्हणून खरातने बँकिंग नियमांमधील 2 लाख रुपयांच्या मर्यादेची पळवाट शोधली होती. अवघ्या तीन महिन्यांत या बेनामी खात्यांमधून तब्बल 52 कोटी रुपये…

Read More

सोने ₹1,105 ने घसरून ₹1.44 लाखांवर आले:या महिन्यात सोने ₹12,573 स्वस्त झाले, चांदी आज ₹794 स्वस्त होऊन ₹2.27 लाख

सोने-चांदीच्या दरात २४ जून रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १,१०५ रुपयांनी घसरून १.४४ लाख रुपयांवर आला आहे. यापूर्वी तो १.४५ लाखांवर होता. एक किलो चांदी ७९४ रुपयांनी घसरून २.२७ लाख रुपयांवर आली आहे. या महिन्यात सोन्याचे दर १२,५७३ रुपयांनी आणि चांदीचे दर ३,६६,६१…

Read More

विमा क्षेत्रात 100% एफडीआयला सरकारची मंजुरी:स्वयंचलित मार्गाने परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा; एलआयसीमध्ये मर्यादा 20% च राहील

केंद्र सरकारने शनिवार (२ मे) रोजी विमा क्षेत्रात १००% परकीय थेट गुंतवणुकीला (FDI) मंजुरी दिली आहे. आता परदेशी गुंतवणूकदार ऑटोमॅटिक रूटद्वारे भारतीय विमा कंपन्यांमध्ये पूर्ण मालकी घेऊ शकतील, मात्र, LIC साठी गुंतवणुकीची मर्यादा २०% वरच कायम ठेवण्यात आली आहे. विमा कंपन्यांसाठी काय आहेत अटी सरकारच्या अधिसूचनेनुसार, विमा क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक विमा अधिनियम-१९३८ च्या तरतुदींच्या अधीन…

Read More

14 दिवसांनंतर पारा 45 पार; दिवसभरात 11.2 ने वाढ:संध्याकाळी ढग आले दाटून; वातावरणात झपाट्याने बदल

. जिल्ह्यात हवामानाचा विचित्र खेळ सोमवारी जाणवला. तब्बल १५ दिवसांनी ११ मे रोजी ४५.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. यापूर्वी २८ एप्रिल रोजी कमाल तापमान ४५.२ होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजता ३३.९ अंश सेल्सिअस असलेले तापमान संध्याकाळ ५.३० वाजता ४५.१ अंशापर्यंत पोहोचले. सकाळ ते संध्याकाळपर्यंत ११.२ अंश सेल्सिअस तापमान वाढले तरी ६ नंतर मात्र ढग…

Read More

नागपुरात डेटिंग ॲपवरून मैत्री पडली महागात:हॉटेलचे बिल आले 35000, तरुणीने काढला पळ; मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल

डेटिंग ॲप्सचा वाढता वापर फसवणुकीच्या घटनांना निमंत्रण देत असल्याचे नागपूरमधील एका धक्कादायक घटनेवरून समोर आले आहे. शहरातील सदर पोलिस स्टेशन हद्दीत एका तरुणीने डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाला हॉटेलमध्ये नेऊन त्याची तब्बल 35000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर आलेल्या इतक्या मोठ्या बिलामुळे चक्रावलेल्या तरुणाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच…

Read More

मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांचा हल्ला, तीन जणांची हत्या:सात घरेही जाळली, गोळीबार सुरू होताच लोक जंगलात पळाले

मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला. सैटू-गामफाजोल उपविभागातील लोइबोल खुल्लेन गावात सकाळी सुमारे चार वाजता शस्त्रधारी हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी सात घरेही जाळण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन गटांमध्ये अनेक मिनिटे गोळीबार झाला. गोळीबार सुरू होताच गावातील लोक जीव वाचवण्यासाठी जवळच्या जंगलात आश्रय घेण्यास भाग पडले. मृत्यू झालेल्यांची…

Read More

30 वर्षांनंतर अधिवेशन काळात विधानभवनात शरद पवारांची उपस्थिती:महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीची बैठक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विधानभवनात उच्चाधिकार समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. आगामी काळात सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी अधिवेशन काळात…

Read More

पाकिस्तानात 400 ला बियाणे, भारतात 2000 ला विक्री:शेतकरी नेते जावंधियांचे मोदींना पत्र, बियाण्यांच्या किमतीतील तफावतीवर प्रश्न

भारतातील कापूस उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या किमतीतील मोठ्या तफावतीमुळे अडचणीत आले आहेत. पाकिस्तानात जिथे अधिक प्रगत कापूस बियाणे सुमारे 400 प्रति किलो दराने उपलब्ध आहे, तिथे भारतीय शेतकऱ्यांना त्याच तंत्रज्ञानातील कमी पर्यायासाठी 2000 प्रति किलो मोजावे लागत आहेत. या अन्यायावर शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवाज उठवला आहे….

Read More