Headlines

ज्येष्ठ गीतकार जहीर आलम यांचे नागपुरात निधन:'तुम तो ठहरे परदेसी' फेम गीतकाराच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा

ज्येष्ठ गीतकार जहीर आलम यांचे नागपुरात निधन झाले. ते ‘तुम तो ठहरे परदेसी’ या गाण्याचे गीतकार म्हणून प्रसिद्ध होते. रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत आणि साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. जहीर आलम यांनी ९० च्या दशकात ‘तुम तो ठहरे परदेसी’ हे अजरामर गीत लिहिले. अल्ताफ राजा यांनी…

Read More

हिंगोली वाळू माफियांना दणका!:विदर्भातील वाळू तस्करीचे रॅकेट उघड, टिप्पर रोखणाऱ्या गुंडाला बेड्या, गोरेगाव चौफुलीवर कारवाई

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव चौफुली भागात मध्यरात्रीच्या सुमारास टिप्पर मधून वाळूतस्करीचा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी पर्दाफाश केला असून टिप्पर पकडल्यानंतर गोंधळ घालणाऱ्या विदर्भातील एकास गोरेगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या प्रकरणी दोघांवर गोरेगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 15 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हयात वाळू वाहतूकीला लगाम बसल्यानंतर आता वाळूतस्कर बाहेर जिल्हयातून वाहनांद्वारे वाळून…

Read More

NEET पेपरफुटीचे लातूर कनेक्शन?:42 प्रश्न जुळल्याच्या दाव्यानंतर क्लासेसचे संचालक चौकशीच्या फेऱ्यात; तक्रारीनंतर पोलिसांचा तपास वेगात

देशभरात गाजत असलेल्या NEET (UG) 2026 पेपरफुटी प्रकरणात आता लातूरचे नाव पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकनंतर आता लातूरमधील एका खासगी क्लासेसची चौकशी सुरू करण्यात आली असून, एका विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मॉक टेस्टमध्ये विचारलेले 42 प्रश्न प्रत्यक्ष NEET परीक्षेत जशाच्या तसे आल्याचा गंभीर दावा या तक्रारीत करण्यात…

Read More

रोहित पवारांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना थेट आव्हान:28 तारखेपर्यंत CBI चौकशी द्या; मित्रपक्ष की अजगरी वृत्ती? सरकारला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा लावून धरली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आणि स्मरणपत्र दिल्याचा उल्लेख करत रोहित…

Read More

आषाढीत वारकऱ्यांची सुरक्षा ‘टॉप प्रायोरिटी':जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी घेतला आढावा‎

आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, या यात्रा कालावधीत पंढरीत येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. “पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षेसोबतच रस्ते दुरुस्ती, शौचालय सुविधा आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली. आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसाठी…

Read More

चित्ते नदी पुनरुज्जीवन: ग्रामविकास संस्थेला जलभूषण पुरस्कार:मराठवाड्यातील 27 गावे दुष्काळमुक्त केल्याने गौरव

ग्रामविकास संस्थेला चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानासाठी महाराष्ट्र शासनाचा 2022 चा द्वितीय जलभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठवाड्यातील मृतप्राय चित्ते नदीला पुनरुज्जीवित करून संस्थेने 27 गावे कायमची दुष्काळमुक्त केली आहेत, ज्यामुळे 15,000 ग्रामस्थांच्या जीवनात जलसमृद्धी आली आहे. ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ ही संकल्पना साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी जलसंपदा आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला…

Read More

मावेजा घोटाळा:154 पैकी 6 फाइल्स गहाळ; पाठक यांना 7 दिवसांची कोठडी, अधिकारांचा गैरवापर केल्याने पाठक यांना 50 हजार दंड

241 कोटींचा मावेजा घोटाळ्यात विशेष पथकाने अटक केलेले बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना शुक्रवारी बीड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. बचाव पक्षाने त्याला विरोध केला. न्यायालयाने 15 मे पर्यंत 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. दरम्यान, या प्रकरणातील 154 पैकी 6 फाइल्स मिसिंग असल्याचे पोलिसांनी न्यायालयात वेगळी आहेत. हे…

Read More

पंजाबमध्ये रेल्वे रुळावर स्फोट पाकिस्तानने घडवला:मालगाडी जात असताना स्फोट झाला, बॉम्ब लावणाऱ्याचे तुकडे झाले

पंजाबमधील पटियाळा येथील राजपुरा येथे अंबाला-अमृतसर रेल्वे फ्रेट कॉरिडॉरमागे दहशतवाद्यांचा हात असू शकतो. रेल्वेच्या विशेष पोलीस महासंचालक शशी प्रभा द्विवेदी यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी पोहोचून सांगितले की, यामागे पाकिस्तानचा हात असू शकतो. त्यांनी हे देखील उघड केले की, ज्यावेळी स्फोट झाला, त्यावेळी रुळावरून मालगाडी जात होती. यामुळे मालगाडीला नुकसान झाले नाही, परंतु चालकाला धक्का बसला….

Read More

गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले:मुकेश अंबानींना मागे टाकले; ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत 19व्या स्थानावर पोहोचले

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 92.6 अब्ज डॉलर (म्हणजे सुमारे 8.59 लाख कोटी रुपये) झाली आहे. आतापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांची एकूण संपत्ती 90.8 अब्ज डॉलर (म्हणजे सुमारे 8.42 लाख…

Read More

चार महिन्यात ऐतिहासिक व्यवहार पूर्ण:39 हजार कोटींची परेदशी गुंतवणूक एकाच कंपनीत, शेअर आज 10 टक्के उसळला

श्रीराम फायनान्स लिमिटेड आणि MUFG बँक लिमिटेड यांच्यातील बहुचर्चित आणि ऐतिहासिक गुंतवणूक व्यवहार अखेर पूर्ण झाला आहे. भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी थेट परदेशी गुंतवणूक ठरली आहे. या व्यवहाराअंतर्गत MUFG बँकेने श्रीराम फायनान्समध्ये सुमारे २०% हिस्सा विकत घेतला असून, प्रेफरेंशियल इश्यूद्वारे सुमारे ₹३९,६१८ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. भारतीय स्पर्धा आयोगासह सर्व…

Read More