Headlines

कुटूंबियांचा आक्रोश:बिडकीनला एकावेळी चार मित्रांच्या अंत्ययात्रा, एकावर सोमपुरीत अंत्यविधी‎

येथील पाच तरुणांचा गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर रविवारी शोकाकुल वातावरणात चार तरुणांवर बिडकीनला तर एकावर मुळगावी सोमपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. २० जून रोजी बिडकीन येथून १९ तरुणांचा एक गट देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे गेला होता. मात्र, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील पाच तरुण…

Read More

सुप्रीम कोर्ट म्हणाले- ज्यांच्याकडून पैसे घेता त्यांना भिकारी म्हणता:हुंडा प्रकरणात म्हटले – सून आणि तिच्या कुटुंबाचा अपमान करणे थांबवा, दिराची शिक्षा कायम

हुंड्याच्या छळाशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी कठोर टिप्पणी केली. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने म्हटले की, मुलाने आणि त्याच्या कुटुंबाने सुनेचा आणि तिच्या कुटुंबाचा अपमान करणे थांबवले पाहिजे. न्यायालयाने म्हटले की, असा संदेश गेला पाहिजे की, सून आणि तिच्या कुटुंबाचा अपमान सहन केला जाणार नाही. हे प्रकरण छत्तीसगडमध्ये…

Read More

नागरिकांचा संताप:टाकरखेडा संभूत पाणीटंचाई; नवीन जलकुंभ अद्याप बंदच, समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा‎

येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या १०५ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकरखेडा संभूचा समावेश असला तरी नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच निकट भविष्यात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या या…

Read More

पैस खांबाची सावली, माऊलींचे रूप; ‘ज्ञानेश्वरी घाटा’ने पालटले रूपडे:यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा पुढाकार; टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा‎

संत परंपरेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नेवासा-सोनई परिसरातील ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळ्याच्या मुख्य मार्गावरील ‘इमामपूर घाटा’चे आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ असे नामकरण करण्यात आले आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आणि हजारो वारकऱ्यांच्या अथांग . नेवासा भूमीतून पंढरपूरकडे कूच करणाऱ्या वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा आणि भक्तीचा हुरूप वाढावा, यासाठी या घाटाचा कायापालट करण्यात आला आहे. घाटाच्या पायथ्याशी संत…

Read More

Satara Police Security Plan for Palkhi Procession; 2700 Officers Deployed

संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. १५ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणारी पालखी १८ जुलैपर्यंत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून, या चार दिवसां . पालखी मार्ग, प्रमुख मुक्कामस्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या, पाकीटमारी तसेच महिलांशी गैरवर्तनाच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील डीबी पथकांसह विशेष गस्त…

Read More

नीरा नदीने गाठला तळ; बळीराजाचा टाहो:नदीपात्र कोरडे पडल्याने विहिरी आटल्या; कळंबोलीसह माळशिरस- इंदापूर तालुक्यात पिके धोक्यात‎

कडाक्याच्या उन्हाने माळशिरस आणि इंदापूर तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या नीरा नदीचे पात्र आता पूर्णपणे कोरडे पडले आहे. नदीत पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने काठच्या गावांमध्ये शेती, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला . नीरा नदीकाठचा हा भाग प्रामुख्याने ऊस, केळी आणि फळबागांसाठी ओळखला जातो. मात्र, नदी कोरडी पडल्याने आणि विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट…

Read More

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होताहेत हाल‎:दरवाढीसाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची शेतकऱ्यांची मागणी

तिवसा तालुक्यातील कुऱ्हा परिसर हा कांदा उत्पादनाचे आगर म्हणून ओळखला जातो. या भागातील मारडा आणि इतर गावांतील कांदा सर्वदूर ख्यात असून तो सर्वत्र विकला जातो. परंतू यावर्षी कांद्याला हवा तसा दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झालेले बघायला मिळत आहेत. शासनाने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी पुढे आली…

Read More

शिक्षकांपूर्वीच शिक्षणाधिकारी शेख शाळेत दाखल:शैक्षणिक, प्रशासकीय कामकाजाचा घेतला आढावा, शैक्षणिक सीमावर्ती शाळांची अचानक पाहणी

विद्यार्थी-केंद्रित शिक्षण व्यवस्थेला प्राधान्य देत शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शनिवारी पहाटेच अक्कलकोट तालुक्यात सीमावर्ती भागातील जिल्हा परिषद शाळांची अचानक पाहणी केली. विशेष म्हणजे शिक्षकांच्या उपस्थितीपूर्वीच शाळेत दाखल होत त्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्यांच्या या कार्यतत्परतेचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. पाहणीची सुरुवात संगोगी (ब) येथील जिल्हा परिषद शाळेपासून करण्यात…

Read More

वडिलांच्या मृत्यूचे दुःख कॅमेऱ्यावर उतरले:युवराज पाराशर यांनी सांगितले की कसे वैयक्तिक दुःख चित्रपटातील सर्वात भावनिक दृश्य बनले

नात्यांवर, आई-वडिलांच्या आदरावर आणि बदलत्या कौटुंबिक मूल्यांवर आधारित ‘गुड़हल’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता युवराज पाराशर, अभिनेत्री मोना अंबेगावकर आणि पूजा सिंग यांनी दैनिक दिव्य मराठीशी चित्रपट, त्यांच्या भूमिका आणि इंडस्ट्रीतील बदलत्या काळावर चर्चा केली. युवराजने त्याच्या दिवंगत वडिलांशी संबंधित एक भावनिक किस्सा शेअर करत सांगितले की, त्याच वैयक्तिक वेदनेने…

Read More

अखेर प्रतिक्षा संपली:मुंबईसह उपनगरात वरुण राजाचे आगमन, पुणे-ठाण्याला 'यलो अलर्ट'; उत्तर महाराष्ट्रात चिंतेचे ढग

संपूर्ण राज्याला असलेली मान्सूनची प्रतिक्षा आज अखेर संपली. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी सकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरू झाली असून अनेक भागांत काळ्या ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबईतील हवेत अचानक गारवा निर्माण झाला असून, गेले अनेक दिवस असह्य उकाड्याने आणि दमट वातावरणाने त्रस्त…

Read More