Headlines

पाटबंधारे विभागाकडून जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी काम सुरू:बंद असलेल्या जलविद्युत केंद्रासाठी ६ कोटी रुपये खर्च करून गार्ड वॉल

पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण पायथ्याशी असलेले जलविद्युत केंद्र मागील तीन वर्षांपासून बंदच आहे, त्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च होत असतानाही केंद्र सुरू होण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. असे असतानाही पिचिंगसाठी ६ कोटी रुपयांची गार्ड वॉल उभारण्यात येत आहे. मात्र जलविद्युत केंद्राची दुरुस्ती होत नसल्याने व कधी होईल याची शाश्वती नसतानादेखील त्याच्या पायथ्याशी पाटबंधारे विभागाच्या वतीने ६ कोटी…

Read More

नामकर्ण आवारे भोंदू खरातच्या भूखंड व्यवहारांचा 'मास्टरमाईंड':आवारे सध्या पोलिस कोठडीत; पोलिसांकडून सर्वच व्यवहारांचा कसून शोध

भोंदू अशोक खरातने पतसंस्थांमधील बोगस खात्यांतून कोट्यवधींची जमीन खरेदी केली. पण आता या जमीन खरेदीचा मास्टरमाईंड हा खरातच्या शिवनिका ट्रस्टचा माजी सचिव नामकर्ण आवारे हा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, कोपरगाव येथील समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातशी संबंधित काही बोगस खाती समोर आली आहेत. या…

Read More

Cooperation with Vietnam in the rare earth sector, 13 agreements; Now a strategic partner, target of $25 billion trade

Marathi News National Cooperation With Vietnam In The Rare Earth Sector, 13 Agreements; Now A Strategic Partner, Target Of $25 Billion Trade नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत व व्हिएतनाम यांनी द्विपक्षीय संबंध ‘विस्तारित सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’पर्यंत वाढवत १३ करारांवर स्वाक्षरी केली. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टू लाम यांच्या भारत दौऱ्यात रेअर अर्थ आणि क्रिटिकल मिनरल्समधील सहकार्य,…

Read More

Pune Grandfather Arrested For Pocso Case; BNS Applied

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीची घटना ताजी असतानाच, पुण्याच्या मध्यवर्ती पर्वती परिसरात एका ७० वर्षीय व्यक्तीने नात्याची सर्व मर्यादा ओलांडून आपल्या सख्ख्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अंबादास . पीडित नऊ वर्षांच्या मुलीचे आई-वडील मजुरीच्या कामासाठी घराबाहेर गेले असताना, मुलगी तिच्या आजोबांसोबत घरात होती. रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी अंबादास जाधव…

Read More

टॉप-7 कंपन्यांचे मूल्य 2.05 लाख कोटींनी घटले:TCS टॉप लूझर, मूल्य ₹66,699 कोटींनी कमी झाले; रिलायन्सचे बाजार भांडवलही घटले

मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे मूल्य गेल्या आठवड्यातील व्यवहारात 2.05 लाख कोटी रुपयांनी घटले. या काळात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS चे मूल्य सर्वाधिक घटले आहे. TCS चे मार्केट कॅप 66,699 कोटी रुपयांनी घटून ₹8.67 लाख कोटींवर आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य ₹50,670 कोटींनी घटून ₹17.96 लाख कोटींवर आले….

Read More

West Bengal Election 2026 LIVE Update; Rahul Gandhi Tejashwi Yadav Rally

Marathi News National West Bengal Election 2026 LIVE Update; Rahul Gandhi Tejashwi Yadav Rally | Mamata Banerjee BJP TMC कोलकाता53 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील हुगळी येथे रॅली घेतली. ते म्हणाले – माझ्यावर ३६ खटले आहेत कारण मी भाजपशी लढत राहतो. ईडीने माझी ५५ तास चौकशी केली. माझे घर…

Read More

अमरावतीत 2.40 कोटींचा धान्य घोटाळा उघड:दोन निरीक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार, सहा दुकानदारांचे परवाने रद्द

अमरावती जिल्ह्यात रेशन दुकानदार आणि निरीक्षण अधिकाऱ्यांच्या (आयओ) संगनमताने २ कोटी ४० लाख ४८ हजार ७२ रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी बुधवारी दोन निलंबित निरीक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी सहा रेशन दुकानदारांचे परवाने रद्द केले असून, दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे….

Read More

जानेवारी-मार्चमध्ये गोल्ड ETF मध्ये 31,561 कोटी रुपयांची गुंतवणूक:यामध्ये गेल्या 1 वर्षात 64% पर्यंत परतावा मिळाला, खास गोष्टी जाणून घ्या

2026 च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (गोल्ड ETFs) मध्ये गुंतवणूकदारांनी 31,561 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही डिसेंबर 2025 च्या तिमाहीच्या तुलनेत 36% जास्त आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत गोल्ड ETF मध्ये 23,132 कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. गेल्या वर्षीच्या जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत ही सुमारे 6 पट जास्त गुंतवणूक आहे. 2025 च्या पहिल्या तिमाहीत…

Read More

मोहोळ तालुक्यात खरिपाचा पेरा वाढणार:20 हजार मेट्रिक टन खत पुरवठ्याचे केले नियोजन, मशागतीची कामे युद्धपातळीवर; कृषी विभागाला 30500 हेक्टरवर पेरणीची आशा

निसर्गाचा लहरीपणा आणि सूर्याचा आग ओकणारा तडाखा अशा दुहेरी संकटाचा सामना करत मोहोळ तालुक्यातील बळीराजा आगामी खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. यंदा तालुक्यात सुमारे ३० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला असून, गेल्या वर्षी . तालुक्यात सध्या पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उन्हात दुपारी शुकशुकाट…

Read More

Maharashtra Cabinet Approves AI Policy, Green Maharashtra Commission; Boosts Disabled Education

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाने आज 7 महत्त्वाच्या निर्णयांवर आपली मोहोर उमटवली. यात सरकारने दिव्यांगांच्या शिक्षणाच्या सबलीकरणासाठी ठोस निर्णय घेतला असून, हरित महाराष्ट्र आयोगाचीही स्थापना केली आहे. सरकारने सामाजिक . खाली वाचा मंत्रिमंडळाचे विभागनिहाय संक्षिप्त निर्णय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण…

Read More