Headlines

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका पूजल्या:आषाढी वारी पालखी प्रस्थानापूर्वी देहू येथील संस्थानला दिली भेट

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात दर्शन घेतले. त्यांनी शिळा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधीवत पूजा केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, सुनील शेळके, माजी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे, माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते. तसेच, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष…

Read More

देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातच संपवण्याचा भाजपचा डाव?:मुंबईत गद्दारांचे शिरोमणी बसलेत, त्यांना चिरडल्याशिवाय देश वाचणार नाही- उद्धव ठाकरे

आमच्या पक्षात कोणतीही अंतर्गत गटबाजी नाही, मात्र ती प्रत्येक ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते. सध्या सुरू असलेले ‘ऑपरेशन टायगर’ हे वास्तवत: ‘ऑपरेशन देवेंद्र’ आहे का? यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी कारणीभूत असू शकते. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येऊ द्यायचे नसेल; कारण ते जर दिल्लीत गेले तर कोणाची तरी पंतप्रधानपदाची संधी हुकेल. म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातच संपवून टाकण्याचा हा…

Read More

Kumbh Viral Girl Molestation | VHP Leader, Filmmaker Booked in Kerala POCSO FIR

भोपाळ55 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक प्रयागराज महाकुंभातील व्हायरल गर्लने दिग्दर्शक सनोज मिश्रा आणि इतर तिघांविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण) एफआयआर दाखल केला आहे. केरळच्या एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, २९ एप्रिल रोजी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने…

Read More

12 वर्षांनंतर टीव्हीवर परतले यशपाल:म्हणाले- ‘बरेली के बच्चन’साठी चित्रपट-ओटीटी सोडले, अंशने सांगितले- तरुण प्रेक्षक पुन्हा टीव्हीशी जोडले जातील

दीर्घकाळानंतर टीव्हीवर पुनरागमन करणारे अभिनेते यशपाल शर्मा आपल्या ‘बरेली के बच्चन’ या नवीन शोबद्दल उत्साहित आहेत. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी सांगितले की, या शोसाठी त्यांनी आपले चित्रपट आणि ओटीटी प्रोजेक्ट्स सध्या बाजूला ठेवले आहेत. यशपाल म्हणाले की, ‘नीली छतरी वाले’ नंतर सुमारे 12 वर्षांनी ते टीव्ही शो करत आहेत आणि यावेळीही ते पूर्णपणे एकाच प्रोजेक्टवर…

Read More

'लाईट बंद करण्याची परमिशन कुणी दिली?':जाब विचारत वीज कर्मचाऱ्याची पकडली कॉलर; गेवराई गावात राडा, दोघांवर गुन्हा दाखल

महावितरणच्या एरिअल बंच केबलचे काम करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार गेवराई गावात घडला आहे. ‘लाईट का बंद केली?’ असा जाब विचारत कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली चिकलठाणा पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्युत तारांचे काम करताना धक्काबुक्की…

Read More

महिनाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार:पिकनुकसानीची भरपाईही मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्त्वाची माहिती

“राज्यातील कर्जमाफीबाबतच्या सर्व माहितीचे संकलन पूर्ण झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या एक महिन्याच्या आत यावर अंतिम निर्णय घेतील,” अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली…

Read More

मुलगा हाच वंशाचा दिवा ही मानसिकता बदला:निफाड येथील जनजागृती कार्यक्रमात डॉ. सुधा कांकरिया यांचे आवाहन

‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे पराया धन’ ही समाजातील जुनी मानसिकता बदलल्याशिवाय स्त्री-पुरुष समानता शक्य नाही. मुलींच्या जन्माचे स्वागत करून त्यांना शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या समान संधी देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पीसीपीएनडीटी स्टेट सुपरव्हिजरी बोर्ड सदस्य तथा ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. उपजिल्हा रुग्णालय निफाड,…

Read More

खा. मोहिते-पाटील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर:12 गावांचा कडाडून विरोध, तर समर्थकांचा स्वतंत्र मेळावा, 7 गावांना दिल्या भेटी‎

माळशिरस तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित गावातील शेतकऱ्यांच्या भावना आणि मते जाणून घेण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद सुरू केला आहे. माळशिरस तालुक्यातील १२ गावे या महामार्गात बाधित होत असून . खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गुरुवारी वेळापूर, उघडेवाडी, गारवाड, मगरवाडी, चांदापुरी, तरंगफळ आणि निमगाव आदी गावांमध्ये जाऊन तेथील शेतकऱ्यांच्या भावना…

Read More

मोर्शीत महेशनवमीच्या पर्वावर विविध लोकोपयोगी कार्यक्रम:जपाली हनुमान मंदिर येथे 108 वेळा ओंकाराचा करण्यात आला जप‎

मोर्शी तालुका माहेश्वरी मंडळाद्वारे महेश नवमीच्या शुभमुहूर्तावर आयोजित विशेष कार्यक्रम अगदी धुमधडाक्यात पार पडला. पहिल्या दिवशी शनिवारी डॉ.भरत राठी यांचे दवाखान्यात बीपी,शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रात्री नऊ वाजता जपाली हनुमान मंदिर येथे १०८ वेळा ओंकाराचा जप व सामूहिक हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमात सर्व माहेश्वरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, तर दुसऱ्या दिवशी…

Read More

तेरवीचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण‎:खंडाळा खुर्द येथील तिडके कुटुंबाचा आदर्श निर्णय; जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

प्रतिनिधी | नांदगाव खंडेश्वर समाजात वाढत्या दिखाऊपणा, अनावश्यक रूढी-परंपरांच्या पार्श्वभूमीवर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द येथील तिडके कुटुंबाने एक क्रांतीकारक आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. येथील प्रतिष्ठित नागरिक अमोल तिडके यांचे वडील स्व.भास्कर भाऊराव तिडके यांच्या निधनानंतर, पारंपरिक तेरवीचा खर्च टाळून जिल्हा परिषद शाळा, खंडाळा खुर्द येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तकांचे वाटप करण्यासह…

Read More