Headlines

ॲड. रवींद्रनानांची 65 वी जयंती:अभिनेते, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे 'महाराष्ट्र धर्मा'वर व्याख्यान; ‘सुविचार मंच’कडून आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रनाना पगार यांच्या ६५ व्या जयंतीच्या निमित्ताने बुधवार, दि.१ जुलै रोजी सुप्रसिद्ध अभिनेते, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे “महाराष्ट्र धर्म” या विषयावर व्याख्यान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रनाना पगार यांचे नुकतेच निधन झाले आहे. सुमारे ४० वर्षे पक्षीय संघटनेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या रवींद्रनाना पगार…

Read More

विप्रो कर्मचाऱ्याचा बळजबरीने राजीनामा घेतल्याचा आरोप:हिंदू महिलेला धर्मांतरासाठी दबाव, 'कॉर्पोरेट जिहाद'चा दावा

पुण्याच्या हिंजवडी येथील विप्रो टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीत ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धार्मिक छळाचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. एका हिंदू महिला कर्मचाऱ्याने इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि अनैतिक संबंधांसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. या दबावाला नकार दिल्याने तिला बेकायदेशीरपणे नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे तिने पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित…

Read More

वरूडमध्ये आणीबाणीच्या आठवणींना उजाळा:भाजपच्या वतीने विशेष स्मरण कार्यक्रम; डॉ. उपेंद्र कोठीकर उपस्थित

वरूड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त विशेष स्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. उपेंद्र कोठीकर यांनी २५ जून १९७५ हा भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले. सत्तेसाठी जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आणलेला तो भीषण काळ देश कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण…

Read More

दिव्य मराठी एक्स्पोज:प्रा. लोंढेंच्या मारेकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पीआय ताटेंच्या निलंबनाची शिफारस, डीसीपींचा चौकशी अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती

सेवानिवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे यांचा फेब्रुवारीमध्ये दृश्यम स्टाइलने खून झाला होता. यातील आरोपींना पाठीशी घालत उस्मानपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी असल्याचे माहिती होऊनही गुन्हा दाखल केला नाही. आरोपी विशाल राठोड व त्याचे साथीदार ६ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत तब्बल ३६ दिवस पोलिस ठाण्यात येऊन…

Read More

Karan Johar Birthday Interesting Facts; Met Gala 2026

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लहानपणापासूनच करण जोहरची चाल, बोलण्याची पद्धत आणि देहबोली थट्टेचा विषय बनली होती. यामुळे करण हळूहळू इतका घाबरला की तो लोकांमध्ये जाणे टाळू लागला. त्याने घरच्यांना खोटे सांगितले की तो कॉम्प्युटर क्लासला जात आहे, तर प्रत्यक्षात तो आवाज बदलण्याचे प्रशिक्षण घेत होता. आई-वडिलांना तो चित्रपट उद्योगाचा भाग व्हावा असे वाटत नव्हते. मग…

Read More

CBSE 10th Students Get Second Chance; May Exam Planned

अजमेर2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) या वर्षी (सत्र 2025-26) 10वी आणि 12वीचे निकाल 20 ते 25 एप्रिल दरम्यान जाहीर करू शकते. CBSE ने आतापर्यंत आपले निकाल मे किंवा त्यानंतरच्या महिन्यात जाहीर केले आहेत. एप्रिलमध्ये निकाल येण्याची ही पहिलीच वेळ असेल. मंडळाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण केले आहे. सध्या ‘गुण नोंदणी’ची प्रक्रिया…

Read More

सरकारकडून केरोसीन देण्याची घोषणा, पण घाटलाडकीत पोहोचले नाही:सिलिंडरप्रमाणेच नागरिकांना करावी लागतेय प्रतीक्षा

राज्याच्या पुरवठा मंत्र्यांनी रेशन दुकानांमार्फत प्रति कुटुंब ३ लिटर केरोसीन (रॉकेल) देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा होऊनही अद्याप ग्रामीण भागात, विशेषतः घाटलाडकी येथे केरोसीनचा पुरवठा सुरू झालेला नाही. यामुळे सिलिंडरच्या तुटवड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता केरोसीनसाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या जागतिक परिस्थितीमुळे देशभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. सिलिंडर बुकिंगमध्ये अडचणी येत…

Read More

खासदार वानखडेंनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी अर्ज भरला:'मी स्पर्धेत नाही', 28 एप्रिलनंतर नवे नेतृत्व जाहीर होणार

अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या अर्जामुळे अध्यक्षपदाच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मावळते अध्यक्ष बबलू देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे हे देखील या शर्यतीत आहेत. जिल्ह्याला २८ एप्रिलनंतर नवे नेतृत्व मिळण्याची…

Read More

वर्षात 320 वीज चोऱ्या; 5.85 कोटींची चोरी उघड:जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई‎

जिल्ह्यातील वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने वर्षात कारवाई करत ३२० वीज चोरी प्रकरणांचा भंडाफोड केला . उपकार्यकारी अभियंता श्रीकांत तळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता शंकर राऊत, सहकाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी राबवली. जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकाने विविध ठिकाणी धाडी मारत केलेल्या कारवाईत ३३ लाख २५, ६०३ युनिट वीज चोरी झाल्याचे उघड…

Read More

आरोग्य विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे:‘अल्पवयीन मातांचा शोध घेऊ, पण आम्हाला सहआरोपी करू नका’

अल्पवयीन मातांची धक्कादायक प्रकरणे उघडकीस आली. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. याविषयी जिल्हाधिकारी यांनी बुधवारी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत महापालिका आरोग्य विभागाने आम्ही अल्पवयीन मातांचा शोध घेऊ, मात्र आमची सुरक्षा होणे गरजेचे आहे. तसेच आम्हाला सहआरोपी करू नका, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महापालिकेच्या दवाखान्यात वर्षभरात ८६ अल्पवयीन माता…

Read More