Headlines

नगरसेवक नीलेश देव यांचे आंदोलन स्थगित:मागण्यांवर निर्णय घेण्याचे मनपाचे आश्वासन‎

नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक नीलेश देव यांनी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून महानगरपालिका मुख्यालयाजवळ सुरू केलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन रात्री स्थगित केले. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आंदोलनातील सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची हमी दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. दिवसभर विविध राजकीय, सामाजिक व नागरिक क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट…

Read More

फुलंब्रीत तहसीलमध्ये जनता दरबार:समस्या सोडवण्यात हलगर्जी केल्यास कारवाई, आमदार अनुराधा चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिला इशारा‎

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न वेळेत सुटलेच पाहिजेत. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात किंवा नागरिकांच्या समस्या सोडवण्यात जर कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने हलगर्जीपणा केला, तर त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिला आहे. फुलंब्री तहसील कार्यालयात नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते,…

Read More

कारवाईचा बडगा, तरीही अवजड वाहनांचा सुळसुळाट!:अहिल्यानगर आरटीओने 5 महिन्यांमध्ये वसूल केला 39 लाख 95 हजार रुपयांचा दंड वसूल‎

शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या ‘नो एन्ट्री’च्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांविरुद्ध उपप्रादेशिक परिवहन विभागाने मोठी मोहीम उघडली आहे. २०२६ च्या पहिल्या ५ महिन्यांतच तब्बल १,३१७ अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्यांच्याकडून ३७ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही शहरातील रस्त्यांवर अवजड वाहनांमुळे कोंडी…

Read More

विधान परिषदेत महायुतीचा डंका!:महाविकास आघाडीचा सुपडा साफ; कुठे बंडखोरी, कुठे 'क्रॉस व्होटिंग', वाचा सविस्तर

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. ही निवडणूक महायुतीने प्रचंड मतांनी विजयी केली आहे. तसेच महाविकास आघाडीचा अतिशय दारुण पराभव याही निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. असे असले तरी अनेक मतदारसंघातील विजय तसेच पराभव चर्चेचा विषय ठरत आहे. कुठे क्रॉस व्होटिंग झाली, तर कुठे अंतर्गत नाराजीचा फटका बसला आहे. जाणून घेऊया कोणत्या मतदारसंघात…

Read More

Heat wave in 8 states including Maharashtra; 1 death due to heatstroke in Gondia, Banda @ 47.60 hottest place in the country for 5th consecutive day

Marathi News National Heat Wave In 8 States Including Maharashtra; 1 Death Due To Heatstroke In Gondia, Banda @ 47.60 Hottest Place In The Country For 5th Consecutive Day नवी दिल्ली3 तासांपूर्वी कॉपी लिंक यूपीचे बांदा सलग पाचव्या दिवशी देशातील सर्वात उष्ण ठिकाण राहिले. गुरुवारी बांदाचे तापमान ४७.६ अंश होते. १७ मे रोजी ४६.४ अंश,…

Read More

सांगलीच्या जतमध्ये मंदिराची भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू:मरगुबाई देवीच्या यात्रेत भीषण दुर्घटना, वादळी वारा आणि पावसामुळे पडली भिंत

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठा हाहाकार माजवला असून, येथील एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत अन्य काही भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण सांगली…

Read More

"एआय'मुळे नोकरी जाणार नाही, पण न शिकल्यास बेरोजगार व्हाल:अमेरिकेतील कॉर्पोरेट लीडर डॉ. आकाश खुराणांचा मंत्र

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कोणत्याही क्षेत्रात माणसाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. उलट तो आपली निर्णयक्षमता आणि उत्पादकता वाढवणारे एक साधन आहे. त्यामुळे एआय माणसाला हटवणार नाही, तर एआयचा हुशारीने वापर करणारा माणूस तुमची नोकरी सहज हिरावून घेईल,असा सल्ला जागतिक फॉर्च्युन ५०० कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘वेस्को’ (यूएसए) कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट डॉ. आकाश खुराणा यांनी दिला….

Read More

अशोक खरातने हवेतून काढली काजू कतली:स्वतःच्या CA लाच घातला कोट्यवधींचा गंडा; अखेर त्याचा गेम कसा झाला? वाचा इनसाईड स्टोरी

भोंदू अशोक खरातने हवेतून काजू कतली काढल्याची हातचलाखी करून एका चार्टर्ड अकाउंटंटलाच गंडा घातल्याचा अजब प्रकार उजेडात आला आहे. या सीएने खरातने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्याचा ठरवून गेम केला. विशेष म्हणजे भोंदू खरातला आपल्याविरोधात जाळे विणले जात असल्याची खबरबातही लागली नाही. यासंबंधीच्या माहितीनुसार, अशोक खरातचा सीए ललित पोफळे यांनी अत्यंत धाडसाने खरातच्या भोंदूगिरीचा…

Read More

बच्चू कडू शिवसेनेत झाले गोड:32 वर्षांनंतर धनुष्यबाण हाती घेऊन विधान परिषदेची आमदारकी केली फिक्स‎

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी (दि. ३०) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तत्पुर्वी १९९४ मध्ये त्यांनी शिवसैनिक म्हणून राजकिय कारकीर्द सुरू केली होती. मात्र कालातंराने त्यांनी शिवसेना सोडली होती. दरम्यान आता पुन्हा ३२ वर्षांनतर बच्चू कडू शिवसेनेत परतले आहे. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ विधान परिषदेच्या सदस्य पदासाठी नामांकन अर्ज दाखल…

Read More

आमची सर्व कागदपत्रे कायदेशीर:MIM नगसेविका सहर शेख म्हणाली- सगळे आरोप बिनबुडाचे; वानखेडेवरील फोटोवरही स्पष्टीकरण

ठाणे महानगरपालिकेच्या एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, गेल्या काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या सहर शेख यांनी अखेर समोर येत आपली बाजू मांडली आहे. मुंब्रा पोलिस ठाण्यात पोलिसांशी चर्चा केल्यानंतर “करारा जवाब मिलेगा” असा इशारा देणाऱ्या सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांनी आज पत्रकार…

Read More