Headlines

उत्तराखंडमध्ये 35 लाख प्रवासी-पर्यटक; पेट्रोल टंचाईमुळे संतप्त प्रवाशांची निदर्शने:चारधाम यात्रा-टुरिस्ट सीझनमुळे गर्दी वाढली, ट्रॅफिक व्यवस्था कोलमडली

Marathi News National 3.5 Million Passengers And Tourists In Uttarakhand; Protests By Angry Passengers Due To Petrol Shortage, Chardham Yatra tourist Season Has Increased The Crowd, Traffic System Has Collapsed मनमीत | डेहराडून2 तासांपूर्वी कॉपी लिंक भीषण उष्णता आणि शाळांच्या सुट्ट्यांच्या काळात उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा आणि पर्यटन स्थळांवर विक्रमी गर्दी झाल्यामुळे व्यवस्थेवर मोठा ताण आला…

Read More

आधार कार्डचा वापर फक्त ओळखीसाठी व्हावा:आज SC मध्ये सुनावणी; याचिकेत दावा – सध्या पत्ता, जन्मतारखेचा पुरावा मानला जातो

सर्वोच्च न्यायालय आज आधार कार्डच्या वापरासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करणार आहे. याचिकेत म्हटले आहे की, आधार कार्डचा वापर ओळखपत्रापलीकडे जाऊन नागरिकत्व, निवास आणि जन्मतारखेच्या पुराव्यासाठी केला जात असेल, तर कायद्याने याला परवानगी नाही. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यात आधार कार्डचा वापर केवळ ओळखीच्या पुष्टीकरणापुरता मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्याची…

Read More

Green Avenue Society Flat Blaze, Smoke Visible 2km

गाझियाबाद3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गाझियाबादमध्ये बुधवारी सकाळी 8.30 वाजता गौर ग्रीन अव्हेन्यू सोसायटीच्या इमारतीला भीषण आग लागली. आग 15 मजली इमारतीच्या 9व्या मजल्यावर लागली. पाहता पाहता आगीने वरच्या 3-4 मजल्यांना आपल्या कवेत घेतले. आगीच्या उंचच उंच ज्वाळा उठू लागल्या. आग इतकी भीषण आहे की धुराचा लोट सुमारे 2 किमी दूरवरून दिसत आहे. सुदैवाने, फ्लॅटमध्ये राहणारे…

Read More

पुण्यामध्ये ब्यूटी पार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून:घटनेनंतर आरोपी पसार, मृतदेह मुंढव्यातील केशवनगर परिसरातील कचरा डेपोजवळ आढळला

ब्यूटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तरुणीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून आरोपी पसार झाला. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. . आफरीन सलीम पठाण (२९, सध्या रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत आफरीनची लहान बहीण अरबिना सय्यद (२४, सध्या रा. वडगाव शेरी, मूळ…

Read More

साखर कारखान्यांना कर्ज नाकारल्याने राजकारणात खळबळ:पक्षांतरांचं गणित बिघडलं, कोणाला फटका तर कोणाला फायदा?

महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी संबंधित एक मोठी घडामोड समोर आली असून राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) राज्यातील सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले आहे. राज्य सरकारकडून एकूण 14 कारखान्यांचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते, मात्र त्यापैकी केवळ सात प्रस्तावांना मंजुरी मिळाली. उर्वरित सात प्रस्ताव फेटाळल्यामुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील तीन कारखान्यांना…

Read More

'पोलीस भरती' झाल्याचे सांगून तरुणाने वाटले पेढे:नऱ्हे येथे फसवणूक करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पुणे, प्रतिनिधी: नऱ्हे येथील एका तरुणाने आपण पोलीस दलात भरती झाल्याचे खोटे सांगून सोसायटीत पेढे वाटले आणि चौकात अभिनंदनाचे फलक लावले. नऱ्हे पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. समाजात प्रभाव पाडण्यासाठी तरुणाने ही बतावणी केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऋषीकेश राजू जाधव (वय २६, रा….

Read More

राज्यात पावसाचा धुमाकूळ:पुणे-साताऱ्याच्या घाटमाथ्यावर हायअलर्ट; मुंबई, नाशकात जोर ओसरला, वाचा तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय?

राज्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. संपूर्ण जून महिन्याची पावसाची तूट जुलैच्या पहिल्या आठवड्यातच भरून निघाली आहे. एकीकडे नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळून मुंबईला पावसापासून थोडा दिलासा मिळाला असला, तरी पुण्यात मात्र परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल २७ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरले…

Read More

आज वटपौर्णिमा, पूजेचा मुहूर्त 6 ‎तास, भद्रा काळातही नाही अडथळा‎:सकाळी 9: 12 ते 10: 52 तर दुपारी 3:52 ते 7:12 वाजेपर्यंत शुभमुहूर्त‎

पतीच्या दीर्घायुष्यासाठी महत्त्वाची मानली‎जाणारी वटसावित्री पौर्णिमा सोमवारी साजरी‎होणार आहे. यंदा पहाटे ३.०७ पासून दुपारी‎४.१७ वाजेपर्यंत भद्रा काळ आहे. तरी‎ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेला येणारा भद्रा‎दोष मानला जात नाही. हा काळ वर्ज्य नाही.‎त्यामुळे पूजेसाठी सकाळी तीन तास आणि‎सायंकाळी साडेतीन तास असा साडेसहा‎तासांचा विशेष पुण्यपर्वकाळ आहे.‎ हिंदू धर्मात वटवृक्षाला शिवस्वरूप मानून‎ब्रह्म, सावित्री आणि वटवृक्षाच्या पूजनाची‎प्राचीन परंपरा आहे. वटवृक्ष हा‎पर्यावरणाचा समतोल…

Read More

समाजाशी दगाफटका करू नका, 23 मेपूर्वी चर्चेला या:प्रसाद लाडांच्या शब्दावर विश्वास ठेवून गावागावातील बैठका थांबवल्या- मनोज जरांगे

मी कधीच स्वतःहून कोणाला चर्चेसाठी निमंत्रण देत नाही. परंतु, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बोलण्यात एक आपुलकी आणि माया दिसून आली, तसेच मुख्यमंत्र्यांकडून 100 टक्के मागण्या मान्य करून घेऊ असा शब्द त्यांनी दिला. म्हणूनच समाजाने त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. आता त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये आणि सरकार किंवा पक्षासाठी मराठा समाजाशी दगाफटका करू नये,…

Read More

हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे:म्हटले – स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांतील स्फोटांत गरिबांचेच बळी जातात म्हणून सरकार उदासीन

स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांत होणाऱ्या स्फोटांत गरिबांचेच बळी जातात. त्यामुळे सरकार अशा घटनांवर उदासीन असते, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्फोटकांच्या कंपन्यांत होणारे स्फोट व त्यावर सरकारकडून होणाऱ्या कथित कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. गत काही वर्षांत स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांत अनेक स्फोट घडले. त्यात अनेकांचे बळी गेले. पण त्यावर सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई…

Read More