Headlines

सायबर चोरट्यांकडून दोन तरुणींची फसवणूक:भेटवस्तूंच्या आमिषाने इन्स्टाग्रामवरून १२.८५ लाखांची केली फसवणूक

पुण्यात इन्स्टाग्रामवर सायबर चोरट्यांनी दोन तरुणींना भेटवस्तूंच्या आमिषाने १२ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. सोशल मीडियावरील ओळखीमुळे ही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पहिल्या घटनेत, हडपसर येथील हांडेवाडी रस्त्यावर राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेची ७ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक झाली. सायबर चोरट्यांनी इन्स्टाग्रामवरून ओळख करून इंडोनेशियातून भेटवस्तू पाठवल्याचे सांगितले. या भेटवस्तूंमधील डॉलर रोखीत…

Read More

वरुडमधील 32 टक्के लाभार्थी एप्रिलच्या रेशनपासून वंचित:मुदतवाढीसाठी आ. यावलकर यांनी घेतली अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांची भेट‎

महाराष्ट्र शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे रेशन एकत्र देण्याचा निर्णय घेतला खरा. परंतु प्रशासकीय ढिसाळपणामुळे वरुड तालुक्यातील हजारो लाभार्थी एप्रिल महिन्याच्या अन्नधान्यापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत मोर्शी विधानसभेचे आमदार चंदू यावलकर यांनी थेट मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली….

Read More

Puri Jagannath Rath Yatra 2026 | Hotel Booking Surge & High Demand

पुरी2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाची रथयात्रा 16 जुलै, गुरुवारपासून सुरू होईल. हा भव्य उत्सव 24 जुलैपर्यंत चालेल, ज्यात 10 लाखांहून अधिक भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. रथयात्रेमुळे पुरीतील हॉटेल्स आणि लॉजेस पूर्णपणे भरले आहेत. जिल्हा प्रशासनानुसार, या वर्षी फेब्रुवारीपासूनच बुकिंग सुरू झाली होती. मंदिर आणि रथयात्रा मार्गाजवळील हॉटेल्स-लॉजेसना सर्वाधिक मागणी आहे….

Read More

सिल्लोडला महाराणा प्रताप जयंतीनिमित्ताने अभिवादन:नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

प्रतिनिधी | सिल्लोड शहरातील महाराणा प्रताप सिंह चौक येथे अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते महाराणा प्रताप सिंह यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार सत्तार म्हणाले, स्वाभिमान, पराक्रम आणि मातृभूमीप्रती निष्ठा यांचे प्रतीक असलेले महाराणा प्रताप सिंह यांचे कार्य व…

Read More

‘प्री-वेडिंग’ टाळा आणि लग्नाच्या जेवणात 50 पदार्थ नकोत:श्री मैड क्षत्रिय सोनार समाजाचे क्रांतिकारी ठराव, दु:खद प्रसंगही साधे असावेत‎

बदलत्या काळातील उधळपट्टीला लगाम लावण्यासाठी श्री मैड क्षत्रिय सोनार समाज महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नगर येथे संपन्न झालेल्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत, लग्नसमारंभातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ‘प्री-वेडिंग फोटोशूट’व . पुणे येथे सात वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित कार्यकारिणीची ही पहिलीच महत्त्वाची बैठक नगरमध्ये पार पडली. यावेळी उर्वरित पान ४ अनावश्यक खर्च टाळावा या…

Read More

Nifty Crosses 23,743; Sensex Hits 75,506

मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 15 मे रोजी शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्स 100 अंकांनी वाढून 75,506 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 50 अंकांची वाढ, तो 23,743 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आशियाई बाजारातही घसरण निर्देशांक पातळी अंकांमधील बदल टक्केवारीतील बदल कोस्पी (दक्षिण कोरिया) 7716 -234 -3.31% निक्केई (जपान) 61850 -804 -1.28% हँगसेंग…

Read More

विरमगाव रस्त्याची 30 वर्षांपासून दुरवस्था; विद्यार्थी, नागरिकांचे हाल:1995 नंतर रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत, दुरुस्तीची मागणी‎

तालुक्यातील विरमगाव येथील मुख्य रस्त्याची गेल्या तीन दशकांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या ३० वर्षांत या रस्त्याचे साधे डांबरीकरणही होऊ शकले नाही ही अत्यंत संतापजनक बाब आहे. या खराब रस्त्यामुळे शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिक आणि गरोदर महिलांना रोज नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. १९९५-९६ या काळात अशोक पाटील डोणगावकर मंत्री असताना या विरमगाव मुख्य…

Read More

पावसाची प्रतीक्षा:श्रीरामपूर तालुक्यावर दुहेरी संकट! पाऊस गायब आणि विहिरी कोरड्या

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जून महिना कोरडा गेल्यावर, जुलैतील सुरुवातीच्या पावसावर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र, आता पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने कोवळी पिके उन्हाच्या झळांमुळे करपू लागली आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे महागडे बियाणे, खते आणि मेहनत वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा पुरता हतबल झाला असून…

Read More

'बंगालमध्ये एकनाथ शिंदे आणि समृद्धी महामार्ग नव्हता म्हणून…':तृणमूलमधील फुटीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून पक्षाचे बंडखोर खासदार केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर थेट ‘नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) या पक्षात विलीन झाले आहेत. हे खासदार आता एनडीएला (NDA) पाठिंबा देणार असल्याचे समोर…

Read More

कोल इंडियाचा नफा 11% वाढून ₹10,839 कोटी झाला:चौथ्या तिमाहीत महसूलही 5.75% वाढला; कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना ₹5.25 लाभांश देईल

कोल इंडियाचा आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) नफा वार्षिक आधारावर (YoY) 11% वाढून ₹10,839 कोटी झाला. एक वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ₹9,751 कोटी होता. कोल इंडियाने आज म्हणजेच 27 एप्रिल रोजी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या एकत्रित महसुलात म्हणजेच उत्पन्नात वार्षिक आधारावर 5.75% वाढ झाली आहे….

Read More