Headlines

दगडूशेठ गणपतीसाठी मोफत इलेक्ट्रिक वाहन सेवा सुरू:'एका मोबिलिटी'चा पुढाकार, शनिवारवाडा ते मंदिर मार्गासाठी ट्रस्टला दिले वाहन

पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला ‘एका मोबिलिटी’ कंपनीकडून एक पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन प्रदान करण्यात आले आहे. गणेशभक्तांना शनिवारवाडा ते दगडूशेठ गणपती मंदिर मार्गावर मोफत आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळावी, हा यामागील उद्देश आहे. हे इलेक्ट्रिक वाहन ‘एका मोबिलिटी’चे सुधीर मेहता यांच्या कंपनीने ट्रस्टला सुपूर्द केले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी…

Read More

Punjab Congress Leader Sukjinder Randhawa Slams High Command; Party Damage Control Fails

Marathi News National Punjab Congress Leader Sukjinder Randhawa Slams High Command; Party Damage Control Fails लुधियाना10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाब काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादामुळे खासदार सुखजिंदर सिंग रंधावा यांनी पहिल्यांदाच उघडपणे पक्षश्रेष्ठींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रंधावा म्हणाले की, अनेक फेऱ्यांच्या बैठका, दीर्घ प्रयत्न आणि नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करूनही, शेवटी तोच निर्णय लागू करण्यात…

Read More

कवी-अभिनेता शैलेश लोढा यांच्या मुलीचे जोधपूरमध्ये लग्न:3 दिवस कार्यक्रम चालतील; CM सह अनेक मोठे व्यावसायिक आणि बॉलिवूड तारे येणार

जोधपूरमध्ये प्रसिद्ध कवी आणि अभिनेते शैलेश लोढा यांची कन्या स्वरा हिचे लग्न 6 जुलै रोजी होणार आहे. 4 जुलै (शनिवार) पासून 3 दिवस लग्नाचे विधी आणि कार्यक्रम सुरू होतील. विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. लग्नाचे कार्यक्रम जोधपूरमधील वेगवेगळ्या आलिशान हॉटेल्समध्ये आयोजित केले जातील. 4 जुलै रोजी संध्याकाळी ‘ताज हरी महल’ येथे…

Read More

टाळ-मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष:संत मुक्ताईंची पालखी जालन्यात दाखल; रविवारी रंगणार भव्य रिंगण सोहळा

‘आदीशक्ती मुक्ताईंचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठू माऊलीच्या दर्शनाची आस…’ अशा अत्यंत भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेली संत मुक्ताईंची पालखी शनिवारी जालना जिल्ह्यात दाखल झाली. रिमझिम कोसळणारा पाऊस आणि त्यात ओसंडून वाहणारा वारकऱ्यांचा उत्साह, यामुळे संपूर्ण जालना जिल्हा विठ्ठलमय झाला आहे. वाघरूळ सीमेवर प्रशासनाकडून स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुलडाणा आणि जालना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाघरुळ येथे…

Read More

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या दिशेने पाऊल टाकलं तर स्वागतच:बच्चू कडूंची भूमिका, म्हणाले- हा भाजप आणि शिवसेनेचाच मूळ विचार

शिवसेना (शिंदे गट) नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पठण आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुरू केलेल्या आंदोलनाचे स्वागत करत, “उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने एक पाऊल टाकत असतील तर त्याचे स्वागतच आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच शेतकरी कर्जमुक्तीच्या…

Read More

Nagpur: Bavankule Slams Uddhav Thackeray On Hindutva

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमितता आणि दानपेट्यांच्या चोरीच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच तारखेला राज्यभरात ‘घंटानाद’ आणि ‘रामरक्षा आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणे . उद्धव ठाकरेंना चांगली बुद्धी सुचली, आता ती टिकवावी उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “जेव्हा संपूर्ण देश आणि राज्याचा आग्रह…

Read More

14 व्या वर्षी AI कंपनीचा मालक बनले जैनम:बुर्ज खलिफाच्या 141व्या मजल्यावर ऑफिस, फक्त 6 वर्षांच्या वयात यूट्यूब चॅनलची सुरुवात केली

शालेय शिक्षणासोबतच तंत्रज्ञानाच्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण करून जैनम जैन यांनी जगभरात नाव कमावले आहे. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) स्टार्टअपचे संस्थापक आहेत. त्यांच्या स्टार्टअपचे नाव ‘मेंगो इंजिन’ (Mengo Engine) आहे. जैनमचे कार्यालय दुबईतील बुर्ज खलिफाच्या 141व्या मजल्यावर आहे. दुबईमध्ये जैनम कंपनीचे मालक आहेत जैनम जैन 14 वर्षांचे आहेत. त्यांच्या कंपनीचे नाव मेंगो इंजिन आहे….

Read More

कर्जमाफीत एकही शेतकरी वंचित राहणार नाही:राम मंदिरातील चोरांना योगी सरकार सोडणार नाही, सुधीर मुनगंटीवारांचा विश्वास

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत करत, “एकही पात्र शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार नाही,” असा विश्वास व्यक्त केला. तर राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणात “चोरी करणाऱ्यांना योगी आदित्यनाथ सरकार कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा करेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी चंद्रपूरमधील भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मात्र बोलण्यास त्यांनी…

Read More

जिल्हा बँक निवडणूक:पैठणमध्ये 4 तासांत 86.66 टक्के मतदान, आमदार विलास भुमरेंनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शनिवारी पैठण येथील उपनिबंधक कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी ८ ते १२ या चार तासांत उत्साहात मतदान झाले. विविध मतदारसंघांतील मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत दुपारी १२ वाजेपर्यंत ८६.६६ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत आमदार विलास भुमरे यांनीही मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या उपस्थितीमुळे मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची…

Read More

पावसाचा कहर:वसईत पुरात अडकलेल्या नागरिकांची थरारक सुटका, मुंबई-ठाणे-पालघर जलमय, महामार्गांवर वाहतूक विस्कळीत

महाराष्ट्रात मान्सूनने आता रौद्ररूप धारण केले असून, मुंबई महानगर प्रदेश (MMR), पालघर, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरार, सातारा आणि पश्चिम घाट परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून सखल भाग जलमय झाले आहेत. रस्ते, रेल्वे, बाजारपेठा आणि निवासी भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना…

Read More