Headlines

धावत्या कारने अचानक घेतला पेट, चौघांनी मृत्यूला दिला चकवा:10 सेकंदात होत्याचं नव्हतं; वाढत्या उष्णतेचा कहर? हादरवणारी घटना

राज्यात वाढत्या तापमानामुळे वाहनांना आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. शहाड पूर्व परिसरातील रिलायन्स डिजिटलसमोर धावत्या टोयोटा क्रिस्टा कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कारमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे आणि सर्वांनी वेळीच गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच संपूर्ण कार आगीच्या…

Read More

राहुल रॉयच्या समर्थनार्थ AICWA:PM मोदींना पत्र लिहिले, 60 वर्षांवरील कलाकारांसाठी पेन्शन आणि वैद्यकीय विम्याची मागणी

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) अभिनेता राहुल रॉय यांच्या व्हायरल व्हिडिओच्या टीकेदरम्यान त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहे. यासोबतच असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 60 वर्षांवरील कलाकारांसाठी पेन्शन आणि वैद्यकीय विम्याची मागणी केली आहे. AICWA ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, स्टार बनण्याचा प्रवास वेळेनुसार बदलत राहिला आहे. राजेश खन्नापासून शाहरुख खानपर्यंत, आणि आता रणवीर…

Read More

चिखलदरा येथे भाजपचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर:पदाधिकाऱ्यांना संघटन बळकटीसाठी मार्गदर्शन

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत चिखलदरा येथे दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाची वैचारिक वीण घट्ट करण्यासाठी आणि संघटन अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये भाजपच्या अमरावती महानगरचे पदाधिकारी सहभागी झाले होते. चिखलदरा येथील विआरके रिसॉर्ट येथे आयोजित या शिबिरात सक्षम कार्यकर्ते घडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात…

Read More

कापडसिंगीत शिवारात गांजा विक्री करणाऱ्यास अटक:2 लाख रुपये किंमतीचा 4.800 ग्राम गांजा जप्त, सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी शिवारात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला सेनगाव पोलिसांच्या पथकाने शनिवारी ता. २ ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २लाख रुपये किंमतीचा ४.८०० ग्राम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसायाविरुध्द पोलिसांनी कंबर कसली असून अवैध मटका, जुगार अड्यांसोबतच अवैध वाळू…

Read More

ओडिशा येथे जीआरपी कॉन्स्टेबलची मारहाण करून हत्या:छेडछाडीच्या आरोपावरून गर्दीने मारले; कुटुंबीय म्हणाले- पोलिस बघत राहिले, मदत केली नाही

ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्यात मुलींची छेड काढल्याच्या आरोपावरून जमावाने मारहाण करून जीआरपी कॉन्स्टेबल सौम्य रंजन स्वाईं यांची हत्या केली. ही घटना तेव्हा घडली जेव्हा सौम्य रंजन आपल्या सहकाऱ्यासोबत एका अधिकृत कामासाठी रेल्वे एडीजींना भेटायला जात होते. आरोप आहे की सौम्य रंजन आणि ओम प्रकाश यांनी बुधवारी वाटेत दोन तरुणींवर अश्लील टिप्पणी केली. त्यांच्या बाईकने स्कूटीवर असलेल्या…

Read More

पारडातील दुहेरी खूनाला 12 दिवसानंतर वाचा फुटली:करणीच्या संशयावरून हत्या, तिघे जण अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली तालुक्यातील पारडा येथील वृध्द दांम्पत्याच्या खून प्रकरणाला अखेर १२ दिवसानंतर वाचा फुटली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन जणांना शुक्रवारी ता ३ ताब्यात घेतले आहे. त्यांनी करणीच्या संशयावरून हा खून केल्याची कबुली दिली आहे. हिंगोली तालुक्यातील पारडा येथील बळीराम वाघमारे व त्यांची पत्नी कलावती वाघमारे यांचा शेतातील आखाड्यावर मृतदेह आढळून आला होता. उत्तरीय तपासणीमध्ये…

Read More

‘एनईपी’च्या अंमलबजावणीसाठी आता राज्य शासनाकडून स्वतंत्र टास्क फोर्स:माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकरांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ ची प्रभावी, सुसूत्र आणि एकसमान अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय पातळीवर येणाऱ्या विविध अडचणींचे निवारण . का भासली टास्क फोर्सची गरज ? केंद्र सरकारने २०२० मध्ये जाहीर केलेल्या या शैक्षणिक धोरणानंतर, महाराष्ट्रात डॉ. रघुनाथ माशेलकर समितीच्या शिफारशींनुसार नवीन अभ्यासक्रम…

Read More

नालेसफाईची पाहणी करणाऱ्यांना त्याच नाल्यात अंगठे धरून उभं केलं पाहिजे:महापौरांच्या दौऱ्यात मॅनहोल उघडेच कसे? भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संदीप देशपांडे

मुंबईत पहिल्याच पावसाने पाणी साचल्याने मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिका आणि सत्ताधारी भाजपवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. एप्रिल-मे महिन्यात नालेसफाईची पाहणी करण्याचे नाटक करणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याच नाल्यांमध्ये अंगठे धरून उभे केले पाहिजे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. संदीप देशपांडे यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर मराठी माणसांवर दादागिरी…

Read More

कृउबास संचालकांत एकमताच्या ‎अभावामुळे मंत्री महाजनांची एन्ट्री:ऐनवेळी नाव बदलण्याच्या परंपरेमुळे सूत्रे घेतल्याची चर्चा‎

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर‎ भाजपची पकड मजबूत असली तरी‎ अंतर्गत राजकारणाने सध्या डोकेवर‎ काढले आहे. विशेष म्हणजे नवीन ‎टर्ममधील दोन्ही सभापतींना अविश्वास‎ प्रस्तावामुळे आपली पदे गमवावी लागली‎ आहेत. या पार्श्वभूमीवर, संचालकांवर‎ विश्वास नसल्याने अखेर राज्याचे‎ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी‎ आता या निवडीचे नियंत्रण स्वतःच्या ‎हातात घेतले आहे. बाजार समितीच्या राजकारणात ‎अविश्वासाचे सत्र सुरूच…

Read More

बळीराजाची चिंता वाढली:15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी, घाईघाईने पेरणी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

राज्यातील बळीराजा ज्या मान्सूनच्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे, त्याबाबत आता एक चिंताजनक वृत्त समोर आले आहे. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला, तरी किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आली आहे. परिणामी, आगामी आठवडाभरात राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता अत्यंत कमी…

Read More