Headlines

लोककलावंतांच्या मानधनात वाढ करा- दशरथ धुमाळ:अधिवेशनात मागण्या मांडण्याची आ. जगताप यांना विनंती‎

हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ धुमाळ यांनी लोककलावंतांच्या मागण्यांसंदर्भात नुकतीच आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मागणीचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द केले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात नगर जिल्ह्यातील लोककलावंतांच्या मागण्या आमदारांनी मांडाव्यात, अशी विनंती धुमाळ यांनी यावेळी केली. पारंपरिक लोककलावंतांची निवड इष्टांक ५०० पाचशे करावा अशी मागणी या…

Read More

पुणे वाहतूक कोंडी, प्रदूषणावर उपाय; तीन उन्नत मार्ग:केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारणीची घोषणा

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी तीन उन्नत मार्गांची घोषणा केली आहे. पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत हे तीन प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भूसंपादनाच्या अडचणींमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे मार्ग उभारले जात आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण सहकार्य केल्याबद्दल…

Read More

'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे बुलढण्यात जाहीर वाचन:संजय गायकवाड काय करतात बघू, अ‍ॅड. असीम सरोदे यांचे थेट आव्हान

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून नवा वाद उफाळून आला असून बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हे शीर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे असल्याचा दावा करत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार समोर आली आहे….

Read More

अमरावतीत काँग्रेसमध्येच 'वॉर':यशोमती ठाकूर यांच्या आरोपांना हर्षजित देशमुखांचे प्रत्युत्तर, म्हणाले- मी नाही, त्याच भाजपला मॅनेज झाल्या

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावर माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी “15 ते 20 कोटी रुपये घेऊन मॅनेज झाल्याचा” गंभीर आरोप केल्यानंतर देशमुख यांनीही तितक्याच आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे. नागपूरमधील खासगी रुग्णालयातूनच माध्यमांशी संवाद साधताना देशमुख…

Read More

पोलिस चौकीसमोर ५० फुटांवर फोडले दुकान:पहाटे ४.३० वाजेची घटना : गस्तीवरील पाेलिसांचे पथक पुढे जाताच चाेरट्यांनी मारला डल्ला‎

प्रतिनिधी | जळगाव शनिपेठ आणि आसोदारोड परिसरात लाल रंगाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने एकाच रात्रीत दोन दुकाने फोडली. शनिपेठ परिसरातील भिलपुरा पोलिस चौकीपासून अवघ्या ५० फुटांवर असलेले एक मेडिकल चोरट्यांनी फोडले. पहाटे चार वाजेपर्यंत पोलिस गस्तीवर होते. ते परतताच साडेचार वाजता चोरट्यांनी डल्ला मारला. यानंतर या टोळीने आसोदा रोडवरील एक हार्डवेअरचे दुकानही फोडले. दिलीप अनंत…

Read More

ज्येष्ठ गांधीवादी डॉ. कुमार सप्तर्षी अनंतात विलीन:पुणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पडले पार, मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. सोमवारी सकाळी ९:३० ते १२:१५ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोथरूड येथील गांधीभवन येथे ठेवण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. सप्तर्षी यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या रथातून डॉ. सप्तर्षी…

Read More

शेतकरी गोरख पातळे आत्महत्या प्रकरण:दोषींवर गुन्हे दाखल करा, मगच पोस्टमार्टम, पातळे कुटुंबासह गावकऱ्यांचा गोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकऱ्याच्या मृतदेहावरील उत्तरीय तपासणीचा तिढा गुरुवारी ता. 16 सकाळ पर्यंत कायम होता. जो पर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत उत्तरीय तपासणी करू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्याचे कुटुंब व गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता हा तिढा कधी सुटणार याची प्रतिक्षा पोलिस दलाला लागली आहे. सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील…

Read More

मोटेगावकर, प्रा.कुलकर्णीने ‘नीट’चा पेपर पालकांना विकला 10 ते 12 लाखांंत:पालकांनी पुढे नातेवाईक, मित्रांना विक्री केला 2 ते 10 लाखांत

‘नीट’चा केमिस्ट्रीचा पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी व ‘आरसीसी’चा संचालक प्रा शिवराज मोटेगावकर यांनी ‘नीट’ परीक्षेचा पेपर १० ते १२ लाख रुपयांपर्यंत नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विक्री केला आहे. पेपर विकत घेण्यासाठी अनेक पालकांनी या दोघांना ऑनलाइन रक्कम पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रा.कुलकर्णी व प्रा. मोटेगावकर यांनी ज्यांना पेपर विकले त्या पालकांनी पुढे…

Read More

राहुरीत ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा शिवसेनेत प्रवेश:आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांत मोठे फेरबदल‎

शिवसेनेतील पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये राहुरी तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल . जिल्हा प्रमुखपदावरून हटवल्यानंतर खेवरे पक्ष नेतृत्वावर नाराज होते. अखेर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. राहुरी तालुक्यातील त्यांचा जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे आणि…

Read More

जबलपूर क्रूझ अपघात; सोनू सूदने प्रश्न उपस्थित केले:म्हटले-बिहार, वृंदावननंतर मध्य प्रदेशातही जीव गेले, असे कधीपर्यंत चालणार?

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या क्रूझ अपघातानंतर अभिनेता सोनू सूदने व्यवस्थेच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सोनू सूदने लिहिले, काही काळापूर्वी मी बिहारमधील बोट अपघातावर ट्विट केले होते आणि म्हटले होते की प्रत्येक प्रवाशासाठी लाइफ जॅकेट आवश्यक असावे. त्यानंतर वृंदावनमध्ये अपघात झाला… आणि आता मध्य प्रदेशातही त्याच…

Read More