Headlines

शेतकऱ्यांसाठी नवे ॲप:खत खरेदी घरबसल्या, आयएफएमएस-ॲग्रीस्टॅक प्रणालीचे एकत्रीकरण

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खत खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘फर्टीलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टीम’ (FSAS) नावाचे नवीन मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या खतांचे बुकिंग करता येणार आहे, ज्यामुळे त्यांची गैरसोय टळणार आहे. राष्ट्रीय खत विक्री आराखडा प्रकल्पांतर्गत, आयएफएमएस (IFMS) आणि ॲग्रीस्टॅक (AgriStack) या प्रणालींचे एकत्रीकरण करून हे ॲप तयार करण्यात आले आहे….

Read More

वणीत मंडप काढताना उच्चदाब वाहिनी धक्क्याने तरुणाचा मृत्यू:तारा 15 फुटांवर; संतप्त ग्रामस्थांचा महावितरणवर निष्काळजीपणाचा आरोप

शहरातील वृंदावन नगर परिसरात लग्नाचा मंडप काढताना लोखंडी पाईप ११ केव्ही उच्चदाब विजवाहिनीच्या संपर्कात आल्याने २७ वर्षीय मंडप व्यावसायिकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवरे येथील ऋषीकेश कैलास मत्सागर (२७) हा शनिवारी सायंकाळी मंडप काढण्यासाठी वृंदावन नगर येथे गेला होता. काम सुरू असताना लोखंडी पाईपचा वरून गेलेल्या…

Read More

टाटा मोटर्स आज टियागो फेसलिफ्ट लॉन्च करणार:डिझाइन व इंटिरियरमध्ये 4 मोठे बदल; ICE, CNG आणि इलेक्ट्रिक तिन्ही पर्याय उपलब्ध असतील

टाटा मोटर्स आज २८ मे रोजी आपली एंट्री-लेव्हल कार टियागोची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करेल. कारच्या डिझाइन, केबिन आणि फीचर्समध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. ही हॅचबॅक कार पेट्रोल (ICE), सीएनजी (CNG) आणि इलेक्ट्रिक (EV) या तिन्ही पॉवरट्रेन पर्यायांसह बाजारात येईल. सध्याच्या मॉडेलच्या लॉन्चिंगनंतर या कारला मिळालेले हे पहिले सर्वात मोठे अपडेट आहे. एक्सटीरियर: शार्प…

Read More

ऋषिकेशमध्ये उज्जैनी एक्सप्रेसचे 3 डबे रुळावरून घसरले:शंटिंग करताना झाला अपघात; रात्री उशिरापर्यंत सुरू होते दुरुस्तीचे काम

ऋषिकेशमध्ये सोमवारी रात्री उज्जैनी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. अपघातावेळी ट्रेन रिकामी होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, डबे रुळावरून घसरताना मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घरांतून आणि दुकानांतून बाहेर आले. हा अपघात रात्री सुमारे 9:30 वाजता ऋषिकेश रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खांड गाव परिसरात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, योगनगरी रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या उज्जैनी एक्सप्रेसची…

Read More

पुण्यात खडकी बाजारात दोघांवर गोळीबार:पूर्ववैमनस्यातून घटना; दोघांना अटक, पिस्तूल उगारून दहशत

पुण्यातील खडकी बाजार परिसरात पूर्ववैमनस्यातून दोघांवर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात दहशत माजली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी सुदर्शन अडसूळ (वय २५, रा. गवळवाडा, खडकी बाजार) आणि त्याचा साथीदार रचिन्मय (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे. आकाश संजय वाघमारे (वय २४, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Read More

खेडमध्ये वारस नोंदीसाठी महिला तलाठी, कोतवाल लाच घेताना जेरबंद:5,500 रुपयांची लाच घेताना एसीबीची कारवाई

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वारसनोंदीसाठी 5,500 रुपयांची लाच घेताना एका महिला तलाठी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. निमगाव खंडोबा येथील तलाठी मनीषा साहेबराव माने (वय 45) आणि कोतवाल दत्तात्रय छबू चव्हाण (वय 58) अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी एका 34 वर्षीय…

Read More

अमरावती 45.4 अंश सेल्सिअसवर, उष्णतेचा 'येलो अलर्ट':16 मे पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता, नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

अमरावतीमध्ये तापमानाने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. आज शहराचे तापमान ४५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने अमरावती जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, १६ मे पर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या पंधरवड्यात अमरावतीचे तापमान ४३ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान होते, तर यापूर्वी ४६.७ अंश सेल्सिअसचा विक्रमी तापमानाची नोंद…

Read More

एनसीआरबी रिपाेर्ट:गृहिणींच्या आत्महत्या दुप्पट; दर तासाला 5 जणींचा शेवट, आत्महत्येचे सर्वात माेठे कारण काैटुंबिक वाद, विवाहित महिलांचे प्रमाण अधिक

देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर शासनासह सर्वत्रच चर्चा केली जाते. मात्र, ‘एनसीआरबी’च्या ताज्या अहवालातून एक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे वास्तव समोर आले आहे. देशात शेतकऱ्यांच्या (६.२%) तुलनेत गृहिणींच्या (१३%) आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. २०२४ मध्ये तब्बल २२,११३ गृहिणींनी जीवन संपवले असून, दर तासाला ५ विवाहिता मृत्यूला कवटाळत आहेत. चूल आणि मूल सांभाळणाऱ्या या…

Read More

Heat wave in 8 states including Maharashtra; 1 death due to heatstroke in Gondia, Banda @ 47.60 hottest place in the country for 5th consecutive day

Marathi News National Heat Wave In 8 States Including Maharashtra; 1 Death Due To Heatstroke In Gondia, Banda @ 47.60 Hottest Place In The Country For 5th Consecutive Day नवी दिल्ली3 तासांपूर्वी कॉपी लिंक यूपीचे बांदा सलग पाचव्या दिवशी देशातील सर्वात उष्ण ठिकाण राहिले. गुरुवारी बांदाचे तापमान ४७.६ अंश होते. १७ मे रोजी ४६.४ अंश,…

Read More

पुणे शहराने देशात स्वतंत्र वैशिष्ट्य जपले:महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे 'बीएआय' पदग्रहण समारंभात प्रतिपादन

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी प्रतिपादन केले की, पुण्याची ओळख ‘पेन्शनर्स पॅराडाईज’ अशी असली तरी, संस्कृती, इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदानामुळे या शहराने देशात स्वतःचे स्वतंत्र वैशिष्ट्य जपले आहे. नियोजनबद्ध विकास, रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढ आणि उद्योगांच्या विस्तारामुळे पुणे आज आयटी, शिक्षण, वैद्यकीय आणि स्टार्टअप क्षेत्राचे प्रमुख केंद्र बनले आहे. शहराच्या या जडणघडणीत बिल्डर्स…

Read More