Headlines

लासलगाव सायकलिस्ट क्लबची 7 वी वारी पंढरपूरसाठी मार्गस्थ:निरोगी जीवनशैलीचा प्रसार आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती‎

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलभक्ती आणि सायकलिंगचा एक अनोखा संगम शुक्रवारी लासलगावात पाहायला मिळाला. लासलगाव सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेली ७ वी पंढरपूर सायकलवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात मार्गस्थ झाली. विंचूर रोडवरील श्री दत्त मंदिर येथून सायकलपटूंनी आपल्या ३६० किलोमीटरच्या प्रवासाला प्रारंभ केला. यंदाच्या सायकलवारीचे आकर्षण म्हणजे १५ वर्षांचा अर्णव ठाकरे व ७० वर्षीय विजय…

Read More

राजभर म्हणाले- महाराष्ट्रापाठोपाठ आता यूपीचा नंबर:सपामध्ये फूट पडणार आहे, रामगोपाल यादव यांनी शहांना दिले पत्र

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणेच सपा (समाजवादी पक्ष) मध्येही फूट पडणार आहे. हा दावा यूपीचे कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी बुधवारी केला. त्यांनी ANI शी बोलताना सांगितले की, महाराष्ट्राकडे लक्ष देऊ नका, आता यूपीचा नंबर आहे. राजभर म्हणाले- सपा नेते रामगोपाल यादव यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र दिले आहे. हळूच त्यांना सांगितले आहे…

Read More

परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठी येणे अनिवार्य:तपासणीसाठी आरटीओ अधिकारी थेट रस्त्यावर, चालकांशी मराठीतून साधणार संवाद

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या नियमाची आता प्रशासनाकडून अत्यंत कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. “मराठी बोलता आली नाही तर थेट परवाने (लायसन्स) रद्द करणार,” या सरकारच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले होते. त्यानंतर परप्रांतीय चालकांना मराठी शिकण्यासाठी प्रशासनाने काही दिवसांची सवलत दिली होती. मात्र, आता प्रादेशिक…

Read More

महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक 54 मतांनी नामंजूर:पास होण्यासाठी 352 मते हवी होती, मिळाली 298; मोदी सरकार विधेयक मंजूर करण्यात पहिल्यांदाच अपयशी

महिला आरक्षणाशी संबंधित संविधानाचे 131 वे दुरुस्ती विधेयक सरकार लोकसभेत मंजूर करू शकले नाही. यात संसदेच्या 543 जागा वाढवून 850 करण्याचा प्रस्ताव होता. लोकसभेत विधेयकावर 21 तास चर्चा झाल्यानंतर मतदान झाले. उपस्थित 528 खासदारांनी मतदान केले. बाजूने 298, विरोधात 230 मते पडली. विधेयक मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती. 528 चे दोन तृतीयांश 352…

Read More

अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी अक्कलकोटमध्ये 1 लाख भाविक:पहाटेपासूनच वटवृक्ष स्वामी मंदिर परिसर गजबजला; वाहनांच्या लांबच लांब रांगा‎

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सलग सुट्याचा शेवटचा दिवस, शनिवार, रविवारी यामुळे पहाटेपासून दिवसभर सुमारे एक लाखपेक्षा जास्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे ५ वाजल्यापासूनच शनिवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. उन्हाळी सुट्टी व अधिक मास शेवटचा दिवस, शनिवार रविवार सुट्टी यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती…

Read More

कोल्ही प्रकल्पातील अवैध पाणी उपसा अद्यापही थांबेना:केवळ 33% साठा, खंडाळा परिसरातील विहिरींनी देखील गाठला तळ

वैजापूर तालुक्यातील खंडाळा, कोल्ही, सुदामवाडी, आलापुरवाडी, शिवूर या गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्ही येथील मध्य प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढत्या उष्णतेमुळे झपाट्याने घट होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच अवैधरित्या होत असलेल्या पाणीउपशामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या कोल्ही प्रकल्पात अवघा ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सदरील गावांचा पिण्याच्या…

Read More

नीट-युजीसाठी फेमा विद्यार्थ्यांच्या बाजूने मैदानात:उशिरा येणाऱ्यांना प्रवेश द्या, परीक्षा केंद्र व सुविधांबाबत केंद्र सरकारकडे मागण्या

देशातील वैद्यकीय विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FEMA) ने नीट-युजी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार आणि परीक्षा प्रशासनाकडे पाच महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याची मागणी सर्वाधिक चर्चेत आहे. दरवर्षी नीट परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना दूरच्या परीक्षा केंद्रांमुळे प्रवास, वेळेवर पोहोचण्याची धावपळ, उष्णतेचा सामना आणि मानसिक…

Read More

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसराचा होणार कायापालट:पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे सर्वांगीण विकासाचे निर्देश, मुंबईत आढावा बैठक

जागतिक स्तरावर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या अजिंठा परिसराचा नियोजनबद्ध व सर्वांगीण विकास करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मुंबई येथील शासकीय निवासस्थान मेघदूत येथे अजिंठा परिसरातील पर्यटन विकासासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सदर बैठकीस सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दूल सत्तार उपस्थित होते. तसेच पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश…

Read More

कुराश असोसिएशनची मानवाधिकार संस्थेविरोधात तक्रार:खेळाडूंच्या हितासाठी आक्रमक भूमिका; धायगुडेंवर बदनामीचा आरोप

कुराश असोसिएशन महाराष्ट्राने मानवाधिकार संरक्षण आणि जागरूकता संस्थेविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संबंधित संस्थेकडून कुराश खेळ, खेळाडू, क्रीडा प्रमाणपत्रे, खेळाडू आरक्षण आणि पोलीस भरती प्रक्रियेशी संबंधित विषयांमध्ये सातत्याने हस्तक्षेप करून विविध शासकीय विभागांकडे तक्रारी करण्यात आल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. ही तक्रार धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य तसेच पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्याकडे करण्यात…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'माझे समकक्ष' म्हटलेय:डीबेटच्या आव्हानावरून चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर, नेमके काय म्हणाल्या?

महिला विधेयकावरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यांवरून विरोधकांच्या प्रश्नांचे उत्तरे दिली असून जोरदार हल्लाबोलही केला. तसेच त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डीबेटसाठी तयार असल्याचे म्हटले होते. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली…

Read More