Headlines

Vivo, OnePlus New Phones Launch India May; 200MP Camera, AI Features

नवी दिल्ली2 तासांपूर्वी कॉपी लिंक भारतात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 4 नवीन स्मार्टफोन लॉन्च होतील. 4 ते 9 मे दरम्यान वनप्लस आणि विवो त्यांचे नवीन डिव्हाइस लॉन्च करतील. या फोन्समध्ये AI फीचर्ससह 200 मेगापिक्सल कॅमेरा आणि 6.3-इंच स्क्रीनसारखे फीचर्स मिळतील. यांची किंमत 25,000 रुपयांपासून ते 1.50 लाख रुपयांपर्यंत असेल. या आठवड्यात भारतात लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची…

Read More

जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज:सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे महाराष्ट्रदिनी प्रतिपादन, मान्यवरांचा गाैरव‎

प्रतिनिधी | अमरावती ‘शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी, यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि उद्योग क्षेत्राचा विकास करून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने या दोन्ही क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर भर द्यावा ,’ असे प्रतिपादन सहकार मंत्री…

Read More

Bengal Election LIVE | TMC Stronghold Birbhum Visit; Congress Leader Joins BJP Ahead of Assam Polls

Marathi News National Bengal Election LIVE | TMC Stronghold Birbhum Visit; Congress Leader Joins BJP Ahead Of Assam Polls कोलकाता1 तासापूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान मोदी गुरुवारी पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे एका जाहीर सभेला संबोधित करत आहेत. ते म्हणाले, “आम्हाला असा समाज पाहायचा आहे जिथे प्रत्येकजण भीतीमुक्त असेल. ते ‘मां, माटी आणि मानुष’ (माता, माती आणि…

Read More

पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई:११ महिन्यांत ९४ जणांना अटक; फरासखाना पोलिसांची धडक कामगिरी

पुणे शहर पोलिसांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्धची शोधमोहीम तीव्र केली आहे. फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई करत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या ११ महिन्यांत एकूण ९४ बांगलादेशी नागरिकांना विविध कारवायांमध्ये अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिस…

Read More

हायकूचे तत्त्वचिंतन भारतीय संस्कृतीशी मिळतेजुळते:कवी विजय पाडळकर यांचे 'हायकू – जागर' कार्यक्रमात मत

हायकू काव्यप्रकार परकीय नसून त्याचे तत्त्वचिंतन भारतीय संस्कृतीशी मिळतेजुळते आहे, असे मत हायकू काव्यप्रकाराचे अभ्यासक आणि कवी विजय पाडळकर यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे जागतिक हायकू कविता दिनानिमित्त आयोजित ‘हायकू – जागर’ या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. दिपाली दातार यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत पाडळकर…

Read More

लग्न करून देत नसल्याच्या गैरसमजातून धुळ्यात तरुणाने आईला जिवंत जाळले:मुलाकडून अपघाताचा बनाव, पण आईच्या मृत्यूपूर्व जबाबदातून सत्य उघड

आपले लग्न लावून देत नाही, या गैरसमजातून धुळे तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रदीप ऊर्फ दगडू खैरनार-पाटील (वय 45) या मद्यधुंद मुलाने आपली 65 वर्षीय वृद्ध आई जिजाबाई यांच्या अंगावर थिनर ओतून त्यांना जिवंत जाळले. उपचारादरम्यान या दुर्दैवी मातेची प्राणज्योत मालवली. पोलिसांनुसार, प्रदीप याचे अद्याप लग्न झालेले नव्हते. आईमुळेच आपले लग्न जमत…

Read More

पश्चिम बंगालमध्ये SIR हाच सर्वात मोठा मुद्दा:नवीन मतदार यादीमुळे CM ममतांची चिंता वाढली, 50 जागांवर टीएमसीला अधिक आव्हान

8 एप्रिलच्या सकाळी रिमझिम पावसाच्या दरम्यान, सुमारे सकाळी 10:25 वाजता तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी समर्थकांच्या मोठ्या जमावासह चालतच हरीश चटर्जी स्ट्रीटवरील त्यांच्या घरातून नामांकनासाठी निघाल्या. गोपालनगर सर्वे बिल्डिंगपर्यंतच्या सुमारे एक किलोमीटरच्या रस्त्यावर समर्थक ‘जोतोई कोरो हमला, आबार जितबे बांग्लो’ (कितीही हल्ला करा, बांगला पुन्हा जिंकेल) अशा घोषणा देत होते. तेथे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी माध्यमांना…

Read More

मतदारांचा विश्वास अजितदादांना समर्पित:विजयी मिरवणूक काढू नका, गुलालही उधळू नका, संयम राखा, सुनेत्रा पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील निकालावर समाधान व्यक्त केले आहे. मतदारांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास अजित पवारांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विजयानंतर मिरवणुका न काढण्याचे व गुलाल न उधळण्याचे आवाहन केले आहे. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. त्यात सुनेत्रा पवार यांनी विजयी…

Read More

रूपाली चाकणकर ईडी कार्यालयात दाखल:अशोक खरात प्रकरणात चौकशीला सुरुवात; खंडणी रॅकेटप्रकरणी हालचाली वेगात

नाशिकमधील भोंदू बाबा म्हणून चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर या आज सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात दाखल झाल्या असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने काही दिवसांपूर्वीच त्यांची सविस्तर चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने थेट या प्रकरणात प्रवेश केल्याने राज्याच्या…

Read More

तीन वेळा मरता-मरता वाचला अक्षय कुमार:धोकादायक स्टंटचे किस्से सांगितले, म्हटले- 'इंटरनॅशनल खिलाडी'दरम्यान अर्धे शरीर कापले गेले असते

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या चित्रपटांमध्ये धोकादायक स्टंट स्वतःच करण्यासाठी ओळखला जातो. अलीकडेच एका संभाषणात त्याने तीन घटना आठवल्या, जेव्हा शूटिंगदरम्यान तो मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचला होता. अक्षय म्हणाला की तो तीन वेळा अशा परिस्थितीत अडकला होता, जिथे त्याचा जीव जाऊ शकला असता. शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये अक्षयने सांगितले की, पहिली घटना ‘सैनिक’ चित्रपटादरम्यान घडली होती….

Read More