Headlines

कॉकरोच जनता पार्टीवर मुनगंटीवारांचा निशाणा; आचारसंहितेलाही ठरवलं नवा गब्बरसिंग:सीजेपीच्या आंदोलनावरही स्पष्ट भूमिका

चंद्रपूरमध्ये बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर तसेच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर सविस्तर भाष्य केले. नीट परीक्षा प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे या पक्षाची चर्चा देशभर होत असताना मुनगंटीवार यांनी सामान्य नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमधूनच अशा प्रकारच्या चळवळी निर्माण होतात, असे मत व्यक्त केले….

Read More

उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र अडीच वर्षे मागे गेला:ते अडीच वर्षे घरी बसले हे राऊत अभिमानाने सांगतात- नवनाथ बन

अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे घरी बसले हे संजय राऊत अभिमानाने सांगत आहेत. शरद पवारांनी लिहलेले पुस्तक वाचा, जेव्हा गरज होती त्यावेळी मुख्यमंत्री घरात बसले असा उल्लेख त्यांनी केला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या कारभारावर टीका केली, असे भाजप्र प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र अडीच वर्षे मागे…

Read More

दिलजीत दोसांझच्या शोमधून खालिस्तानींना धक्के मारून बाहेर काढले:टोरंटोमधील कॉन्सर्टमध्ये झेंडे घेऊन पोहोचले, पोलिसांनी गर्दीतून ओढून-ओढून पकडले

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या ३१ मे रोजी रात्री टोरंटो येथील कॉन्सर्टमध्ये काही लोक खलिस्तानी झेंडे घेऊन पोहोचले. कॅनडातील टोरंटो येथील प्रसिद्ध रॉजर्स सेंटर स्टेडियममध्ये शो सुरू असताना काही प्रेक्षकांनी खलिस्तानी झेंडे फडकवले आणि शो खराब करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवर यावेळी आधीच तयार असलेल्या पोलीस पथकाने गर्दीत घुसून खलिस्तान्यांना धक्के मारून बाहेर काढले….

Read More

मुख्यमंत्री पंचायत अभियान मूल्यांकन समितीने केली उंडणगावची पाहणी

उंडणगाव ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान मूल्यांकन समितीने नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान समितीच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात राबविण्यात आलेल्या विविध लोकाभिमुख विकासकामांची, स्वच्छता मोहिमेची आणि प्रशासकीय कामकाजाची पाहणी करून आढावा घेतला. मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना अधिक सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख बनविण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून…

Read More

ब्रह्मपुरी वेगळा जिल्हा करण्यात यावा:सरकारकडे सकारात्मक प्रस्ताव; स्मार्ट मीटरमुळे जनता त्रस्त, सरकारने लक्ष द्यावे – विजय वडेट्टीवार

विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील विविध गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारला जाब विचारला. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीपासून ते मुद्रांक शुल्क घोटाळा, स्मार्ट मीटर, शासकीय जमिनींची लूट, SRA आणि AMRUT योजनेतील कथित अनियमितता अशा अनेक विषयांवर सरकारला धारेवर धरले. विधानसभेत आज विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर भाषण करताना वडेट्टीवार म्हणाले की, ब्रह्मपुरीला स्वतंत्र…

Read More

टाळ-मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष:संत मुक्ताईंची पालखी जालन्यात दाखल; रविवारी रंगणार भव्य रिंगण सोहळा

‘आदीशक्ती मुक्ताईंचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठू माऊलीच्या दर्शनाची आस…’ अशा अत्यंत भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेली संत मुक्ताईंची पालखी शनिवारी जालना जिल्ह्यात दाखल झाली. रिमझिम कोसळणारा पाऊस आणि त्यात ओसंडून वाहणारा वारकऱ्यांचा उत्साह, यामुळे संपूर्ण जालना जिल्हा विठ्ठलमय झाला आहे. वाघरूळ सीमेवर प्रशासनाकडून स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुलडाणा आणि जालना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाघरुळ येथे…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये 120 अतिक्रमणे जमीनदोस्त:शहानुरमिया दर्गा रोडवरील फळविक्रेते, चायनीज चौपाटी हटवली; मनपाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने (मनपा) शहरातील अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम तीव्र केली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही मनपाच्या पथकाने शहरात कारवाई करत १२० अतिक्रमणे जमीनदोस्त केली. बुधवारी १४० अतिक्रमणे हटवण्यात आली होती. ही कारवाई वाढत्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी करण्यात येत आहे. आजची कारवाई प्रामुख्याने शहानूर मियां दर्गा परिसरापासून ते भाजीवाली बाई पुतळ्यापर्यंत राबवण्यात…

Read More

कालव्यातून पाईप ओढताना पाय दोरीत अडकला:तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील घटना

वसमत तालुक्यातील गणेशपूर शिवारात कालव्यातून पाईप नेतांना हात अन पाय दोरीत अडकल्याने तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 12 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गणेशपूर गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गणेशपूर शिवारात बाभणाजी वाघमारे (38) यांचे शेत…

Read More

कर्ज प्रकरणात शेतकऱ्यांना बँकांनी सिबिल सक्ती अद्याप तरी करू नये:तिवसा तालुक्यात शेतकरी आक्रमक, विविध 15 मागण्यांसाठी निवेदन‎

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित व न्याय मागण्यांकडे प्रशासनाचे काटेकोरपणे लक्ष वेधण्यासाठी तिवसा तालुक्यातील समस्त शेतकरी बांधव आणि शेतकरी पुत्रांच्या वतीने मंगळवार २ जून रोजी तहसीलदारांना निवेदन साद . तिवसा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते अनिल थुल आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन प्रशासनाला सोपवण्यात आले….

Read More

Delhi Petrol Rs 98.64, Diesel Rs 91.58; Fuel Prices Surge Again

नवी दिल्ली28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मंगळवारी प्रति लिटर 90 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत इंधनाच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी गेल्या शुक्रवारीच दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. दिल्लीत पेट्रोल 87 पैशांनी आणि डिझेल 91 पैशांनी महागले दिल्लीत पेट्रोलची किंमत 87…

Read More