Headlines

महागाईचा चटका; 6 हजारांचा मुरघास 8 हजारांवर:जनावरे विकायची की सांभाळायची, हवालदिल पशुपालकांचा उद्विग्न सवाल‎

उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे जुन्नर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून याचा थेट फटका पशुपालकांना बसताना दिसत आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न न . पाणी नसल्यामुळे चारा पिकवणे अशक्य झाले आहे. आधी स्वतःच्या शेतातून काहीतरी व्यवस्था होत होती पण आता बाजारावरच अवलंबून राहावे लागते….

Read More

लुधियाना- सख्ख्या भावांनी एकुलत्या एक बहिणीला भेट दिले घर:175 गजमध्ये बांधले, किंमत सुमारे ₹50 लाख; भावुक होऊन आले आनंदाश्रू

लुधियानामध्ये सख्ख्या भावांनी आपल्या एकुलत्या एक बहिणीला 175 गजचे म्हणजेच 1575 स्क्वेअर फुटांवर बांधलेले घर भेट दिले. त्याची किंमत सुमारे 50 लाख रुपये आहे. भावांनी बहिणीला हे सरप्राईज गिफ्ट दिले. ते ढोल वाजवत बहिणीला तिथे घेऊन गेले. जेव्हा त्यांनी नेम प्लेटवरून कागद काढला, तेव्हा आपले नाव लिहिलेले पाहून बहीण रडू लागली. बहीण विवाहित आहे. भावांचे…

Read More

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून‎जपली सामाजिक बांधिलकी‎:शहरात संत गोरोबा काका समाधी सोहळा उत्साहात, नागरिकांचा सहभाग

शहरातील कुंभार गल्ली येथे संत गोरोबा काका समाधी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त आरोग्य शिबीर घेण्यात आले. स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच विविध…

Read More

"आता 93 आलं, आता जायचं..":चारच दिवसांपूर्वी आशाताई सुधीर गाडगीळ यांना फोनवर म्हणाल्या- 'आम्ही यापेक्षा अधिक टिकतो असं नाही'

आपल्या दैवी सुरांनी अनेक दशके श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि भारतीय संगीत परंपरेत अढळ स्थान प्राप्त केलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून, सोमवारी दुपारी 4 वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत….

Read More

गांधी चौक-ओसवाल भवन मार्गाला अंबादासपंत वैद्य यांचे नाव:पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते नामफलकाचे लोकार्पण

अमरावती येथील गांधी चौक ते ओसवाल भवन मार्गाला आता गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्ग असे नाव देण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या नामफलकाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात (हव्याप्र) आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या हस्ते कुस्ती मॅटचे वितरणही करण्यात आले. यावेळी हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य अध्यक्षस्थानी…

Read More

weather MP up rajasthan bihar rain Maharashtra heatwave himachal jammu Kashmir snowfall

Marathi News National Weather MP Up Rajasthan Bihar Rain Maharashtra Heatwave Himachal Jammu Kashmir Snowfall भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थानच्या वायव्य भागात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे देशाच्या मोठ्या भागात हवामान बदलले आहे. उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, हिमाचल, हरियाणा, दिल्लीत मंगळवारी गारपीट झाली. बिहारमधील 22 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह…

Read More

Protesters Attack CRPF Camp; 2 Dead in Retaliation

इंफाळ2 दिवसांपूर्वी कॉपी लिंक मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग ट्रोंगलाओबी परिसरात सोमवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी एका घरावर बॉम्ब फेकला. ज्यात 5 वर्षांच्या मुलाचा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा घरात बॉम्ब फुटला, तेव्हा मुले त्यांच्या आईसोबत बेडरूममध्ये झोपली होती. आई जखमी आहे. स्थानिक लोकांनी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी आंदोलन केले. परिसरात…

Read More

शक्तिपीठला तीव्र विरोध कायम; समर्थनार्थ वेळापुरात झाली बैठक:एकरी 10 कोटी दिले तरी जमीन नाही, जिल्हाधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे‎

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्काच्या सुपीक जमिनी संपादन करण्याच्या शासकीय हालचालींविरोधात माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांत संतापाचा वणवा पेटत आहे. वैराग भागातील गौडगावच्या रणकंदनानंतर, आता माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी . एकीकडे महसूल प्रशासनाने १२९ किलोमीटर लांबीच्या भूसंपादनासाठी शासकीय रेकॉर्डवर नोंदी घेण्याची प्रक्रिया सुरू केली. दुसरीकडे निमगाव परिसरातील शेतकऱ्यांनी गावनिहाय आक्रमक मेळावे घेत ‘आरपारच्या लढाईची’ रणनीती आखली आहे….

Read More

महापालिका क्षेत्रात आजपासून 15 मेपर्यंत स्वगणना उपक्रम:आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांची माहिती; नागरिकांसाठी मार्गदशर्क सूचना जारी‎

महानगरपालिका क्षेत्रात २०२६ ची जनगणना १ मे २०२६ रोजी सुरू होईल. पहिल्या टप्प्यात नागरिकांना १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना करण्याची संधी दिली जाईल. यानंतर, १६ ते १४ मेदरम्यान गणक आणि पर्यवेक्षक घरोघरी जाऊन ३३ प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलीत करतील. नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी गुरुवारी येथे पत्रकार…

Read More

रामदासांच्या नव्हे, मग कोणाच्या भेटीमुळे शिवरायांमध्ये निर्माण झाले वैराग्य:शिवाजी महाराज कसे वळले स्वराज्याकडे?; जिजाऊंचे प्रयत्न ते तुकारामांची भेट, वाचाच…!

‘छत्रपती वीर शिवाजी महाराज युद्ध करून थकले. एकेदिवशी ते स्वामी समर्थ रामदासांकडे गेले. त्यांनी आपला मुकुट उतरवला आणि म्हणाले, आम्ही खूप लढाया लढल्या. आता आम्हाला पुन्हा लढायचे नाही. एक मोठी दया करा. हा मुकुट तुम्ही सांभाळा. राजपद तुम्ही सांभाळा. तुमच्या आज्ञेवरच आम्ही चाललो. आता आम्हाला पुढे चालवत नाही. आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाही. आम्ही…

Read More