Headlines

चारधाम यात्रेचा संकल्प:मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन; बहीण खासदार प्रीतम मुंडे, आई प्रज्ञाही सोबत

मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवार, 12 जून रोजी गुजरातमध्ये श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई प्रज्ञाताई मुंडे आणि बहीण खासदार डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट करून ही माहिती दिली. तसेच चारधाम यात्रेवर असल्याचेही त्यांनी सांगितले. आईने केला होता संकल्प मंत्री पंकजा मुंडे आपल्या…

Read More

री-नीटचा पेपर देण्याच्या नावाने फसवणूक:विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले; राजस्थान – बिहारमधून 3 आरोपींना अटक

अहमदाबाद सायबर क्राईम ब्रांचने नीट-यूजीच्या परीक्षेपूर्वी ऑनलाइन पेपर मिळवून देण्याच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी राजस्थान आणि बिहारमधून तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींवर 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षा आणि इतर परीक्षांचे पेपर मिळवून देण्याचे आमिष दाखवून 1000 हून अधिक विद्यार्थी आणि पालकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. राजस्थानमधून अटक…

Read More

रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना:छत्रपती संभाजीनगरचे 5 पर्यटक समुद्रात बुडाले, शोधमोहीम सुरू

वीकेंडचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे आलेल्या पर्यटकांवर आज, शनिवारी (दि. 20 जून) काळाने घाला घातला. येथील प्रसिद्ध श्री देव गणपतीचे दर्शन घेऊन समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी 5 जण समुद्राच्या पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने बुडाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हे पाचही जण सध्या…

Read More

पैठण तालुक्यात यंदा ७९,१६० हेक्टर‎क्षेत्रावर खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज‎:तालुक्यात कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, उडीद, ज्वारी प्रमुख पिके‎

प्रतिनिधी | पैठण खरीपाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कृषी यंत्रणा सज्ज असून बियाण्यांच्या मागणी-पुरवठ्याचे चित्र स्पष्ट होत आहे. यंदा सुमारे ७९,१६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. त्यानुसार विविध पिकांसाठी बियाण्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असणार असल्याने खरिपाच्या क्षेत्रात घट होईल, असा अंदाज असल्याचे कृषि अधिकारी विकास पाटील…

Read More

सर्वांनीच EV वापरली तर भारनियमन वाढेल:रोहिणी खडसेंनी व्यक्त केली वेगळीच चिंता; मंत्र्यांच्या धडाधड EV खरेदीवर सोडले वाग्बाण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मंत्र्यांकडून धडाधड खरेदी करण्यात येणाऱ्या ईव्ही कारवर उपरोधिक टिप्पणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सर्वच मंत्री – संत्री नव्या कोऱ्या ईव्ही कार खरेदी करत आहेत. सर्वांनीच ईव्ही वापरण्यास सुरूवात केली, तर काही दिवसांत राज्यातील 7 तासांचे लोडशेडिंग 15-16 तासांवर पोहोचेल, अशी भीती त्यांनी…

Read More

Gold Silver Price Hike | US Iran Truce Boosts Prices April 8 2026

नवी दिल्ली4 दिवसांपूर्वी कॉपी लिंक अमेरिका आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर आज म्हणजेच 8 एप्रिल रोजी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 4 हजार रुपयांनी वाढून 1.52 लाख रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी 7 एप्रिल रोजी त्याची किंमत 1.48 लाख रुपये…

Read More

नांदेडमध्ये अवैध शस्त्र साठ्यावर धाड:470 तलवारींसह 703 शस्त्र जप्त, 14 लाखांचा मुद्देमाल ताब्यात; 15 दिवसात दुसरी कारवाई

नांदेड शहर दिवसेंदिवस अवैध शस्त्र विक्रीचा बाजार बनत असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज टाकलेल्या धाडीत तब्बल 703 अवैध शस्त्र जप्त करण्यात आली असून 14 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे नांदेड शहरातील अवैध शस्त्र विक्रीचा बाजार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ग्रामीण पोलिसांनी 7 मे 2026 रोजी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 4…

Read More

कर्जमाफीच्या घोळामुळे मराठवाड्यातील लाखो शेतकरी वंचित:अब्दुल सत्तार यांचा दावा; 31 मार्चची मुदत, सप्टेंबरची तारीख ठरतेय नुकसानीची

माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीच्या घोळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा केला आहे. नियमित कर्ज भरणारे शेतकरी ३१ मार्चपर्यंत कर्ज न भरल्याने आता डिफॉल्टर झाले आहेत. तसेच, कर्जमाफीची अंतिम तारीख जूनऐवजी सप्टेंबर ठेवल्याने अतिवृष्टीग्रस्त लाखो शेतकरी या लाभापासून वंचित राहतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सत्तार यांच्या मते, कर्जमाफीचे निकष अजूनही स्पष्ट…

Read More

माणसं ओळखण्यात चूक झाली म्हणत राऊतांनी उद्धव ठाकरेंचंच अपयश दाखवलं:उबाठा गटाचे भवितव्य काँग्रेसमध्ये विलीन होण्यातच- नवनाथ बन

सचिन अहिर यांनी मूळ शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतल्याने सर्वाधिक आनंद संजय राऊत यांनाच झाला आहे. कारण सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या गटातील महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या जाण्यामुळे आदित्य ठाकरे यांचा गट कमकुवत झाला असून वरळीतील राजकीय समीकरणे बदलत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरे आणि…

Read More

जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताचे नाते विसरले:वडिलांनीच सावत्र मुलाचा काटा काढला, घराशेजारीच रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

बारामती तालुक्यातील जोगवडी परिसरात जमिनीच्या वाटपाच्या वादातून सूरज संजय गुरुमकर या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी मृत सूरजचे वडील, सावत्र आई आणि सावत्र भावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, परवा रात्री सूरजचा मृतदेह घराशेजारीच संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. डोक्यावर झालेल्या गंभीर जखमांमुळे सूरजचा मृत्यू झाल्याचा…

Read More