Headlines

उन्हाळ्यात लहान मुलांना डिहायड्रेशनचा मोठा धोका:'सबक्लिनिकल' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; वैद्यकीय तज्ञांचा सल्ला

राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून, वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत आहे. उन्हाळ्यात मुलांमध्ये ‘डिहायड्रेशन’ (निर्जलीकरण) ही एक सामान्य पण गंभीर आरोग्य समस्या म्हणून समोर येत आहे. अनेकदा पालक याकडे किरकोळ त्रास म्हणून दुर्लक्ष करतात, मात्र हे मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा पुण्यातील वरिष्ठ नवजात शिशु तज्ञ आणि विभाग प्रमुख डॉ….

Read More

शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार बिनविरोध:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- ही पुढील विजयाची नांदी; मविआवर जोरदार टोलेबाजी

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या दिवशी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद तसेच बंडखोरी देखील पाहायला मिळाली. मात्र, अर्ज माघारीच्या वेळेस अनेकांनी अर्ज मागे घेतले आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद छत्रपती संभाजीनगर येथे पाहायला मिळाला. मात्र ती जागा भाजपला सोडण्यात आली. त्यानंतर ठाण्यात शिंदे गटाचा उमेदवार…

Read More

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्थानिक नेत्यांना प्राधान्य:सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक यांच्या नावांची चर्चा; छगन भुजबळांचा पत्ता कट?

आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात राजकीय घडामोडींना वेग आला असून, उमेदवारीसाठी प्रामुख्याने सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत या नावांवर प्राथमिक विचारमंथन झाले असून, येत्या आठवड्यात अंतिम उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे, राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असलेले पक्षाचे…

Read More

नृपेंद्र मिश्रा म्हणाले- राम मंदिराच्या देणगीवर दरोडा टाकला गेला:मंदिर विश्वस्तांनी सांगितले- विश्वासघात झाला, संपूर्ण व्यवस्थापन बदलले पाहिजे

श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष माजी IAS नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरात अर्पण चोरीवर उघडपणे दरोडा टाकण्यात आला. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन बदलले पाहिजे. हा लोकांसोबत खूप मोठा विश्वासघात आहे. बँकेच्या लोकांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. यापेक्षा मोठी निष्काळजीपणा काय असू शकते? नृपेंद्र मिश्रा यांनी शुक्रवारी एबीपी न्यूजशी बोलताना हे सांगितले. ते म्हणाले,…

Read More

8 जणांचा अपघाती मृत्यू:रस्ता मक्तेदार मोकाट, सहाय्यकाला अटक; जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर

आठ निष्पाप जीवांचा बळी घेतलेल्या तांदूळवाडी येथील भीषण अपघातानंतर अखेर प्रशासकीय यंत्रणेला जाग आली आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्तिकेयनने एस. यांनी मंगळवारी सकाळी थेट घटनास्थळ गाठले. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर स्वतः उभे राहून अधिकाऱ्यांना टेपने रस्त्याची मोजणी करायला लावली. या मोजणीत अपघातग्रस्त विहिरीचा भाग भूसंपदनात येत असूनही कोणतीही सुरक्षा उपाययोजना…

Read More

खतांच्या किमती कमी न केल्यास तीव्र आंदोलन:एनएसयूआयचा इशारा; रखरखत्या उन्हातच दिले धरणे‎

खत, बियाणे, कीटकनाशकांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण प्रचंड वाढला आहे. हे दर कमी करण्याची मागणी करीत युवकांनी मंगळवारी धरणे आंदोलन केले. काँग्रेसच्या एनएसयूआयतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रखरखत्या उन्हातच आंदोलन करत सरकारला इशारा देण्यात आला. गत वर्षी उन्हाळ्यात मे महिन्याच्या अखेरीस तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर खरीप हंगामात कधी अवर्षण, तर कधी अतिवृष्टीमुळे…

Read More

कलगीतुरा:संजय राऊतांचे चॅलेंज, म्हणाले- अर्ध्या तासासाठी ईडी-सीबीआय द्या, सगळ्यात आधी 'त्या' मंत्र्याला फोडतो, महाजनांचेही प्रत्युत्तर

‘माझ्याकडे अर्ध्यातासासाठी ईडी-सीबीआय द्या. सगळ्या आधी गिरीश महाजनांना फोडतो,’ असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. ‘महाजनांना नाही फोडले, तर मग विचारा. नाशिकच्या कुंभमेळ्यात हिंदुत्वाच्या नावाने भ्रष्टाचार चाललाय. मी सगळं काढणार आहे,’ असा इशाराही राऊत यांनी दिला. महाराष्ट्रातील राजकीय भूकंप आणि पक्षांतराच्या नाट्यावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भूमिका…

Read More

महाराष्ट्र, ओडिशा व बिहारमधून 4 जणांना अटक:पोलिस म्हणाले- खेळण्यांत बॉम्ब लावून हल्ल्याची तयारी करत होते; राम मंदिर, संसद निशाण्यावर होते

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने महाराष्ट्र, ओडिशा आणि बिहारमधून चार संशयित व्यक्तींना अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, त्यांच्याकडून IED आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींपैकी दोघे महाराष्ट्राचे, तर प्रत्येकी एक ओडिशा आणि बिहारचा आहे. त्यांची ओळख मोसाइब अहमद, मोहम्मद हम्माद, मोहम्मद सोहेल आणि शेख इमरान अशी झाली आहे. पोलिसांनुसार, दोन आरोपी रिमोट…

Read More

ठाणगाव परिसरामध्ये कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल:भाजपच्या वतीने‎ महावितरणला निवेदन‎

ठाणगाव आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अघोषित लोडशेडिंग आणि कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या (महावितरण) सिन्नर विभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. ठाणगाव परिसरात वीज पुरवठा वारंवार…

Read More

थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सायबर फसवणूक:बनावट खाते बनवून केली पैशांची मागणी; सायबर सेलकडे तक्रार दाखल

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर विभाग नागरिकांना यूपीआय आणि ऑनलाइन बँकिंग व्यवहारांबाबत सातत्याने सतर्क करत आहे. मात्र, तरीही डिजिटल अरेस्ट आणि सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून भावनिक मेसेजद्वारे पैशांची मागणी करण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. यात आता सर्वसामान्यांसह उच्चपदस्थ अधिकारीही सायबर भामट्यांचे लक्ष्य होत असून, नुकतेच सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांच्या नावाचा, पदाचा आणि छायाचित्राचा गैरवापर…

Read More