Headlines

Schools Shut in Odisha, MNREGA Timings Change in Rajasthan

Marathi News National Heatwave Grips India: Schools Shut In Odisha, MNREGA Timings Change In Rajasthan नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट तीव्र होत आहे. यूपी, राजस्थान आणि महाराष्ट्रातील 4 शहरांमध्ये पारा 44°C च्या वर पोहोचला आहे. गुरुवारी राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये सर्वाधिक तापमान 44.5°C नोंदवले गेले. यूपीमधील प्रयागराज आणि महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये 44.4°C, तर…

Read More

वाळू माफियांची माजी उपसरपंचाच्या घरात घुसून कुटुंबाला बेदम मारहाण:गुंडगिरीच्या निषेधार्थ ताहाराबाद बंद व शिर्डी-साक्री मार्गावर दाेन तास रास्ता राेकाे‎

ताहाराबाद येथील मोसम नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी उपसरपंचासह त्यांच्या कुटुंबाला वाळू माफियांनी घरात घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गुंडगिरीच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.२३) ताहाराबादमध्ये . व्यक्तीवर हल्ला होणे ही लोकशाहीची हत्या आहे. वाळू उपसा त्वरित बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा डॉ. प्रसाद सोनवणे, काशिनाथ…

Read More

राकेश बेदीचे चाहते झाले डेव्हिड धवन:म्हणाले- धुरंधरनंतर त्याची तर चालच बदलली, 50 वर्षांनंतर खरी ओळख मिळाली

अभिनेता राकेश बेदी सध्या त्यांच्या ‘धुरंधर’ चित्रपट मालिकेतील ‘जमील जमाली’ या भूमिकेमुळे चर्चेत आहेत. आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग अभिनीत या चित्रपटातील त्यांच्या कामाला खूप पसंत केले जात आहे. आता त्यांचे जुने मित्र आणि चित्रपट निर्माता डेव्हिड धवन यांनी त्यांचे कौतुक केले आहे. डेव्हिड यांचे म्हणणे आहे की, राकेशला ही ओळख खूप आधीच मिळायला…

Read More

मुंबई ड्रग्ज पार्टीतील आरोपीच्या कंपनीत नगरसेवकाची भागीदारी:भागिदार होतो, आता राजिनामा दिला- नगरसेवक

मुंबईतील नेस्को सेंटर येथे झालेल्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट ड्रग्ज पार्टी प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघाले असतानाच, आता या प्रकरणाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहेत. या पार्टीतील मुख्य ड्रग्ज पेडलर आनंद लक्ष्मण पटेल आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील एमआयएमचे नगरसेवक सोहेल सय्यद (कुरेशी) हे चक्क व्यावसायिक भागीदार असल्याचे समोर आले. या दोघांनी मिळून एलआरएस ग्रेन प्रायव्हेट लिमिटेड…

Read More

कोल्ही प्रकल्पातील अवैध पाणी उपसा अद्यापही थांबेना:केवळ 33% साठा, खंडाळा परिसरातील विहिरींनी देखील गाठला तळ

वैजापूर तालुक्यातील खंडाळा, कोल्ही, सुदामवाडी, आलापुरवाडी, शिवूर या गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्ही येथील मध्य प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढत्या उष्णतेमुळे झपाट्याने घट होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच अवैधरित्या होत असलेल्या पाणीउपशामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या कोल्ही प्रकल्पात अवघा ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सदरील गावांचा पिण्याच्या…

Read More

For the first time in Manipur, women are aggressive, roads are blocked during the day, torch marches at night, unrest in the state for 1 week

Marathi News National For The First Time In Manipur, Women Are Aggressive, Roads Are Blocked During The Day, Torch Marches At Night, Unrest In The State For 1 Week केनी देवी | इंफाळ38 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मणिपूरमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर, १८ एप्रिलपासून संपूर्ण बंद पाळला जात आहे. जनजीवन ठप्प झाले आहे. या संपूर्ण आंदोलनात…

Read More

गुन्हे रोखण्यासाठी पोलिस पाटलांनी मदत करावी- एसपी:डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडून फुलंब्री पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी, कर्मचाऱ्यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी गुरुवारी फुलंब्री पोलिस ठाण्याला भेट देत वार्षिक तपासणी पूर्ण केली. सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.०० या वेळेत त्यांनी सविस्तर पाहणी केली. दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत अभिलेख तपासले. तपासणीदरम्यान त्यांनी ठाण्यातील अंमलदारांची किट पाहणी केली. दैनंदिन कामकाजाचे अभिलेख पडताळले. ठाणे परिसर, स्वच्छता याबाबत समाधान व्यक्त केले. आवश्यक…

Read More

दीपिका पदुकोणला हिट चित्रपटानंतरही टोमणे ऐकावे लागले:डिप्रेशनची बळी ठरली, आता बॉक्स ऑफिसवर तिचेच वर्चस्व, नेटवर्थ ₹500 कोटींहून अधिक

दीपिका पदुकोणने 2007 मध्ये ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून पदार्पण करून स्टारडम मिळवले, पण तिला टीका आणि टोमण्यांना सामोरे जावे लागले. तिच्या संवादफेक आणि उच्चारांची खिल्ली उडवण्यात आली, ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचू लागली. करिअरच्या शिखरावर असतानाही, 2014 च्या सुमारास ती नैराश्याची शिकार झाली. तिने थेरपी आणि आत्मविश्वासाच्या मदतीने स्वतःला सावरले. या काळानंतर ‘कॉकटेल’, ‘ये जवानी है…

Read More

अजिंठा वनपरिक्षेत्रात दररोज झाडांची कत्तल:अवैध वृक्षतोड अनियंत्रित, जागोजागी दिसताहेत लाकडाचे ढीग, जंगले होताहेत बकाल‎

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा वनपरीक्षेत्रातील जंगले अवैध वृक्षतोडीमुळे बकाल होत आहेत. तब्बल ८० किमी व्यासाने वेढलेल्या या वनपरीक्षेत्रात परवानगीच्या नावाखाली दररोज झाडांची कत्तल बिनधास्त सुरू आहे. राखीव जंगलासह विविध ठिकाणी झाडे तो . कार्यवाही करण्याच्या सूचना ^ प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सिल्लोडचे सहायक वनरक्षक भामरे यांना तत्काळ चौकशी करून उचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या…

Read More

सावळदबारातील दांपत्याचा दुचाकी अपघातामध्ये मृत्यू:जळगाव जिल्ह्यात अपघात; मुलगीही जखमी‎

दुचाकीवरून जामनेरहून सावळदबारा येथे येत असलेल्या सावळदबारा (ता. सोयगाव) येथील पती- पत्नीचा दुचाकी अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तोरनाळा (जि. जळगाव) परिसरात बुधवारी (२२ एप्रिल) घडली. गोपाळ वासुदेव खडके (३५) व त्यांची पत्नी सोनाली गोपाळ खडके (३०) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, दीड वर्षाची मुलगी मुक्ताई ही किरकोळ जखमी होऊन बालंबाल बचावली. गोपाळ…

Read More