खुलताबादेतील शेतकऱ्यांचा आताचिखलातून जाण्याचा प्रश्न मिटला:कसाबखेडा, येसगाव आणि मावसाळ्यात पाणंद रस्त्यांचे आमदार बंब यांच्या हस्ते भूमिपूजन
प्रतिनिधी| खुलताबाद ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेची नस असलेल्या शेत रस्त्यांचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र, आता कसाबखेडा, येसगाव आणि मावसाळा येथील पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला आहे. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. या कामांमुळे केवळ रस्तेच तयार होणार नाहीत. शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या…