Headlines

Highest increase in complaints of women’s safety and crime

Marathi News Local Maharashtra Solapur 112 Is Becoming A ‘lifeline’; 45 Thousand Calls In A Year, Police Entry For Help In Just 9 Minutes: Highest Increase In Complaints Of Women’s Safety And Crime नाझरे55 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी गृह विभागाने सुरू केलेली ‘११२’ ही…

Read More

सेन्सेक्स 550 अंकांनी घसरून 23448 वर:निफ्टीही 170 अंकांनी घसरून 23450 वर आला; ऑटो, बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये विक्री

आज, म्हणजेच बुधवार, 20 मे रोजी, सेन्सेक्स 550 अंकांनी (0.75%) घसरून 74,647 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 170 अंकांची (0.72%) घसरण झाली आहे, तो 23,450 वर आला आहे. आजच्या व्यवहारात ऑटो, बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली. आशियाई बाजारात घसरण अमेरिकन बाजारात काल घसरण झाली परदेशी गुंतवणूकदारांनी 2458 कोटी रुपयांचे शेअर्स विकले सेन्सेक्स काल…

Read More

यावली- सालसे रस्ता अडीच वर्षांतच उखडला; 14 किमी खड्ड्यांचे साम्राज्य:अपघाताचे प्रमाण वाढले, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ बघ्याच्या भूमिकेत‎

यावली-सालसे राज्य मार्गाची अडीच वर्षाच्या आतच चाळण झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्चून या मार्गाचे काम झाले आहे. मात्र काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाब ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतून समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील यावली पासून पुढे माढा शहरातून कुर्डूवाडी मार्गे करमाळा तालुक्यातील सालसे गावा पर्यंत हा राज्य मार्ग जोडला गेलेला आहे. मात्र माढ्यापासून कुर्डूवाडी पर्यंतच्या या…

Read More

टेंभुर्णी- पंढरपूर महामार्ग आता होणार चार पदरी:खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश‎

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर टेंभुर्णी- पंढरपूर हा चार पदरी महामार्ग होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. फलटण ते पंढरपूर पालखी मार्गाच्या पाहणी दौऱ्यावर असताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी ही घोषणा केली. टेंभुर्णी ते पंढरपूर या महामार्गावरील वाढती वाहतूक, वारकऱ्यांची…

Read More

वाल्मीक कराडची प्रकृती खालावली:मागील 3 दिवसांपासून सलाईनवर, वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास यकृत निकामी होण्याचा धोका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गजाआड असलेल्या वाल्मीक कराडची तुरुंगात प्रकृती ढासळल्याची मोठी माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड कारागृहात मागील 3 दिवसांपासून सलाईनवर आहे. त्याला वेळीच योग्य उपचार मिळाले नाही, तर त्याचे यकृत निकामी होण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याला अंबाजोगाई स्थित स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या…

Read More

अन्नछत्र मंडळात दररोज 100 पेक्षा जास्त चालक-वाहकांची मोफत निवासाची सोय:जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक वर्षांपासून उपक्रम सुरु‎

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वाहनतळ प्रांगणात दररोज ५० पेक्षा जास्त एसटी बस मुक्कामी राहत असून या एसटी बसचे चालक व वाहक असे १०० पेक्षा जास्त कर्मचारी यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था मोफत कित्येक वर्षांपासून करण्यात येत आहे. याबद्दल चालक, वाहक व . वेंगुर्ला, लांजा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे आदी लांब पल्ल्याच्या एसटी बस रात्री…

Read More

भंडाऱ्यांसाठी 1 हजार 100 ताट, ग्लास उपलब्ध:" माय वसुधा विकास'' ची चौथी शाखा; पर्यावरण संवर्धनाचा ध्यास‎

शहरात प्लास्टिक डिस्पोजेबलचा वापर कमी होऊन पर्यावरण रक्षण व्हावे, यासाठी कार्य करणाऱ्या माय वसुधा विकास संस्थेतर्फे १ वर्षांपासून “प्लॅस्टिक डिस्पोजेबलमुक्त अकोला अभियान’ राबवण्यात येत आहे. या संस्थेने आता चौथी शाखा कार्यासाठी सुरू केली असून, या अंतर्गत संस्थेने ११०० ताटे, ग्लास, चमचे, वाट्या, चहाचे पेले, मठ्ठाचे पेले, नाष्टा प्लेट निःशुल्क उपलब्ध झाले आहेत. फक्त न्या, वापरा…

Read More

यश डोक्यात न ठेवता पुढचा यशाचा मार्ग चालायला लागा:अभिनेते भारत गणेशपुरेंचा कानमंत्र, लोकरंगच्या नाट्य प्रशिक्षणाची सांगता‎

कितीही मोठं यश मिळालं तरी ते डोक्यात न ठेवता, त्याचाच आनंद साजरा करत न बसता नवीन काही योजना करण्यासाठी कामाला लागलं पाहिजे, असा कानमंत्र सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी दिला. “लोकरंग’तर्फे आयोजित तीन दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर ‘लोकरंग’चे अध्यक्ष अनिल गावंडे, प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे,…

Read More

रेल्वेच्या कारवाईपूर्वी नागरिकांचे पुनर्वसन करा:आ. साजिद खान पठाण यांची मागणी

शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील तारफैल परिसरात गेल्या तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. रेल्वे विभागाकडून संबंधित जागा ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात बैठक घेत प्रशासनाकडे प्रभावित कुटुंबीयांच्या पुनर्वसनाची मागणी केली. तारफैल परिसरातील काही भाग रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येत असून…

Read More

गायीचे शेण आणि गोमुत्र शेतीसाठी आहे शुद्ध सोनं:शेतीचे अर्थकारण बदलण्यासाठी हवा योग्य वापर

“शेतकरी जोपर्यंत गाईला समजून घेत नाही, तसेच गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा योग्य वापर करत नाही, तोपर्यंत शेतीचे खरे अर्थकारण फायद्याचे होणार नाही. गोमूत्र हे लाखो रुपयांची धनदौलत आहे. रासायनिक खतांच्या तुलनेत ते शुद्ध सोन्यासारखे आहे. गाईचे महत्त्व शेतकऱ्यांना समजले, तर शेती आणि शेतकऱ्यांचे भविष्य निश्चित बदलू शकते, असे प्रतिपादन गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी व्यक्त केले….

Read More