Headlines

बर्कशायरच्या बैठकीत 93 वर्षांचे बफेट स्वेटर घालून पोहोचले:ॲपलचे सीईओ टिम कुक यांचे कौतुक केले, ग्रेग एबेल यांनी पहिल्यांदाच बैठकीचे नेतृत्व केले

बर्कशायर हॅथवेची वार्षिक भागधारक बैठक 1 मे रोजी झाली. कंपनीचे नवीन सीईओ ग्रेग एबेल यांनी पहिल्यांदाच बैठकीचे नेतृत्व केले. 93 वर्षांचे वॉरेन बफेट, जे सहसा सूट-बूटमध्ये दिसतात, ते यावेळी स्वेटरमध्ये पहिल्या रांगेत बसलेले दिसले. निवृत्तीच्या मूडमध्ये दिसणाऱ्या बफेट यांनी बैठकीत ॲपलमध्ये केलेल्या त्यांच्या गुंतवणुकीची आणि सीईओ टिम कुक यांच्या यशाची कहाणी सांगितली. बफेट म्हणाले की,…

Read More

शेतमजुरी; स्वत:च स्वयंपाक करत किशोरचे बारावीत यश:आजारी आईची सेवा; न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची यशोगाथा‎

प्रतिनिधी | अकोला घरची आर्थिक परिस्थिती बेताची…केवळ दीड एकर शेती…वडिलही इतरत्र काम करतात,भाऊ खासगी क्षेत्रात नौकरीला…महाविद्या लयाला सुट्टी असलेल्या दिवशी स्वत:ही शेत मजुरी केली, आजारी आईची सेवा केली, एक वेळचा स्वयंपाक स्वत:च केला, अशा विपरीत परिस्थितीशी दोन हात करीत वर्षभर नियमित अभ्यास केला अन् बारावीत वाणिज्य शाखेतून प्रथम येत अथक परिश्रमाने शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा…

Read More

दिवसभर ४४ अंश:सायंकाळी पाऊस

प्रतिनिधी । अमरावती शहरात शनिवारी २ मे रोजी दिवसभर कडक उन्हाच्या चटक्यांमुळे नागरिक अक्षरशः होरपळून निघाले. तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने उष्णतेचे चटके तीव्र जाणवत होते. दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडले होते. सलग आठवडाभरापासून असलेल्या असह्य तापमानामुळे प्रचंड उकाड्याचा त्रास नागरिकांना होत आहे. अशातच सायंकाळी सहा वाजतापासून हवामानात अचानक बदल झाला. आकाशात काळे ढग…

Read More

धुरंधर-2 ठरला दुसरा सर्वात मोठा भारतीय चित्रपट:चित्रपटाने बाहुबली-2 ला मागे टाकले; आता कमाईत फक्त दंगल पुढे

धुरंधर 2 जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा भारतीय चित्रपट ठरला. चित्रपटाची जगभरातील कमाई 1,788.32 कोटी रुपये झाली. धुरंधर 2 ने बाहुबली 2 ला मागे टाकले, ज्याने 1,788.06 कोटी रुपये कमावले होते. आता तो फक्त दंगल (₹2070 कोटी) च्या मागे आहे. प्रदर्शनाच्या 45 व्या दिवशी भारतात ₹2.77 कोटी कमावले ट्रेड वेबसाइट सैकनिल्कनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या 45 व्या…

Read More

जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज:सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे महाराष्ट्रदिनी प्रतिपादन, मान्यवरांचा गाैरव‎

प्रतिनिधी | अमरावती ‘शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी, यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि उद्योग क्षेत्राचा विकास करून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने या दोन्ही क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर भर द्यावा ,’ असे प्रतिपादन सहकार मंत्री…

Read More

विमा क्षेत्रात 100% एफडीआयला सरकारची मंजुरी:स्वयंचलित मार्गाने परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा; एलआयसीमध्ये मर्यादा 20% च राहील

केंद्र सरकारने शनिवार (२ मे) रोजी विमा क्षेत्रात १००% परकीय थेट गुंतवणुकीला (FDI) मंजुरी दिली आहे. आता परदेशी गुंतवणूकदार ऑटोमॅटिक रूटद्वारे भारतीय विमा कंपन्यांमध्ये पूर्ण मालकी घेऊ शकतील, मात्र, LIC साठी गुंतवणुकीची मर्यादा २०% वरच कायम ठेवण्यात आली आहे. विमा कंपन्यांसाठी काय आहेत अटी सरकारच्या अधिसूचनेनुसार, विमा क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक विमा अधिनियम-१९३८ च्या तरतुदींच्या अधीन…

Read More

नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा:'शीरखूर्मा'तून गुंगीचे औषध देऊन पीडितांचे लैंगिक शोषण?; तपास यंत्रणांचा संशय

नाशिक येथील नामांकित आयटी कंपनी ‘टीसीएस’मधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, पीडित तरुणींना ‘शीरखुर्मा’ सारख्या गोड पदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा दाट संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित…

Read More

जबलपूर क्रूझ दुर्घटना- चौथ्या दिवशी काका-पुतण्याचे मृतदेह सापडले:मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १३ झाली, मृतांमध्ये ४ मुले आणि ८ महिला

जबलपूरमधील बर्गी क्रूझ अपघातात आज सकाळी 9.40 वाजता कामराज आर. यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यापूर्वी सकाळी सुमारे 6 वाजता त्यांचा 8 वर्षांचा पुतण्या मयूरन याचा मृतदेह सापडला होता. तो त्रिची (तामिळनाडू) येथून आला होता. या अपघातात आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शनिवारी सायंकाळी 6 वाजता दोन मुलांचे मृतदेह सापडले होते. त्यापैकी एकाची…

Read More

स्वतंत्र राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांची महाराष्ट्रदिनी निदर्शने:सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या

प्रतिनिधी | अमरावती केंद्र सरकारने विदर्भाच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केल्याचे परिणाम विदर्भ भोगतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व वाढत्या बेरोजगारीने सध्या विदर्भ ग्रासलेला आहे. त्यामुळे राज्यघटनेतील अनुच्छेद तीन नुसार वेगळा विदर्भ देण्यात यावा, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे. त्यासाठी येथे निदर्शने करुन सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. १ मे १९६० रोजी विदर्भ महाराष्ट्रात जबरदस्तीने ढकलण्यात आला. जनतेची…

Read More

अर्जुननगरमध्ये डिपी पेटल्यामुळे नागरिकांनी रात्र काढली अंधारात:शहरातील पूर्वा टाऊनशिप, पटवारी कॉलनीतील वीजपुरवठा ११ तास ठप्प‎

प्रतिनिधी । अमरावती शहरातील अर्जुननगर परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणाचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. पुर्वा टाऊनशिप आणि पटवारी कॉलनीला वीजपुरवठा करणारी डिपी शुक्रवारी १ मे रोजी मध्यरात्री सुमारास अक्षरशः पेटल्याने परिसरात खळबळ उडाली. या भीषण घटनेत चार मुख्य केबल जळून खाक झाले असून, शेकडो नागरिकांना असह्य उकाड्यात रात्र काढावी लागली. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता म्हणजेच…

Read More