Headlines

संभाजीनगरच्या पाणीटंचाईवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक:पाणी वितरण सुरळीत करा; अन्यथा रस्त्यावर उतरू; अंबादास दानवेंचा महानगरपालिका प्रशासनाला इशारा

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या पाणीटंचाई आणि अनियमित पाणीपुरवठा संदर्भात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन शहरातील पाणीपुरवठा प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. 1 जानेवारी 2026 पासून आजपर्यंत 133 दिवस झाले असून शहराला किमान 44 वेळा पाणी मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात फक्त 15 ते 16 वेळाच पाणीपुरवठा झाला…

Read More

पुणे, पिंपरी – चिंचवड येथील नदी प्रदूषण रोखणार:महापालिका, पीएमआरडीए संयुक्त मास्टर प्लॅन तयार करणार – नवल किशोर राम

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नद्या व धरणांमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आता मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने एक एकत्रित मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. पुणे महानगर क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासासाठी पीएमआरडीए, पुणे…

Read More

किशोरी पेडणेकरांनी 100 कोटींचा घोटाळा केला:भाजपच्या किरीट सोमय्या यांचा आरोप; मतीन पटेलवरील बुलडोझर कारवाईचेही समर्थन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी तब्बल 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी 2021 मध्ये मुलुंड नाट्यगृह संकल्प व अंधेरी संकुल हे 15 वर्षांसाठी भाड्याने देऊन जवळपास 100 कोटींचा घोटाळा केला, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे किशोरी पेडणेकरांच्या अडचणींत…

Read More

मंत्र्यांची ईव्ही खरेदीची चमकोगिरी, पण सर्वसामान्यांचे काय?:बेस्ट आणि मेट्रोचे तिकीट स्वस्त होणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे आवाहन केल्यानंतर, राज्यातील मंत्री आणि सत्ताधारी आमदार आपल्या कामकाज आणि दौऱ्यासाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “आमच्या सरकारने २०२१ मध्ये आणलेले ई-वाहन धोरण या सरकारने बासनात गुंडाळले असून, आता केवळ प्रसिद्धीसाठी आणि ‘फोटो सेशन’साठी…

Read More

पेट्रोलियम मंत्री म्हणाले-भारताकडे 60 दिवसांचे कच्चे तेल:45 दिवसांचा LPG साठा; पंतप्रधानांच्या बोलण्याचा वाट्टेल तो अर्थ काढू नका!

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, भारताकडे 60 दिवसांचा कच्चा तेल, 60 दिवसांचा LNG आणि 45 दिवसांचा LPG चा साठा आहे. पुरवठ्याच्या बाबतीत कोणतीही अडचण नाही. हरदीप पुरी यांनी दिल्लीत आयोजित CII वार्षिक व्यवसाय परिषदेत पंतप्रधानांच्या बचतीच्या आवाहनाचाही उल्लेख केला. पुरी म्हणाले की, पंतप्रधानांनी दोन दिवसांपूर्वी जे काही सांगितले आहे, त्यावरून गोंधळ…

Read More

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण:देशव्यापी स्पर्धेतून निवड; 70 आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह 3,067 प्रवेशिका

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन…

Read More

डोक्यावर हात ठेवून आजार बरा करण्याचा दावा:मुंबई पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या, मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचाही दावा

भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात हल्लकल्लोळ माजला असताना आता मुंबई पोलिसांनी केवळ डोक्यावर हात ठेवून आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या 4 भोंदूंना बेड्या ठोकल्या आहेत. तुमच्या देवाची पूजा करून आजार बरा होत नाही. आमच्या देवाची प्रार्थना करून पाहा, असे म्हणत हे चौघे अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सांताक्रूझ पूर्व…

Read More

काँग्रेसच्या काळात राहुल गांधींना प्रभावी नेतृत्व दाखवता आले नाही:आयात कमी करून निर्यात वाढवली तर जीडीपी वाढतो, राणेंची टीका

अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी दिली. सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शासनाने दिलेली मदत ही अंतिम नसल्याचे स्पष्ट करत नुकसानभरपाई वाढवण्याबाबत पुन्हा विचार केला जाईल, असे सांगितले….

Read More

एटीएसची विदर्भात छापेमारी:पाकिस्तानी दहशतवाद्याच्या सोशल मीडिया फॉलोअर्सवर धाडी, भंडारा-चंद्रपुरात संशयितांची चौकशी

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) विदर्भातील भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. एका पाकिस्तानी दहशतवाद्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करणाऱ्या आणि त्याच्याशी डिजिटल माध्यमांतून संपर्कात असलेल्या काही तरुणांची चौकशी करण्यात आली. संशयास्पद हालचालींची गंभीर दखल घेत एटीएसने आज सकाळी ही छापेमारी केली. नागपूर एटीएसच्या पथकाने दोन्ही जिल्ह्यांतील संशयितांच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. या छाप्यांना…

Read More

नीट-युजी पेपर लीक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात:एनटीएला हटवण्याची 'फेमा'ची मागणी, परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

नीट-युजी पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन’ (FEMA) या डॉक्टरांच्या संघटनेने ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) कडून परीक्षेची जबाबदारी काढून घेण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या थेट देखरेखीखाली घेण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणाला…

Read More