Headlines

खानापुरात केला जातोय आठ दिवसांनी अशुद्ध पाणीपुरवठा:जलवाहिनीतून निघालेल्या पक्ष्याची पंखे थेट बीडीओंना दाखवली‎

मोर्शी लगतच असलेल्या खानापूर गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना दर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. मात्र तोही अशुद्ध असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. माजी उपसरपंच संदीप भदाडे यांच्या नेतृत्वात शेकडो गावकरी गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांच्या हजेरीत ग्रामपंचायत कार्यालयात येऊन धडकले. यावेळी त्यांना पाण्याच्या पाईपलाइनमधून निघालेला पक्षी व…

Read More

मूर्तिजापुरात आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणांना सतर्कतेचे प्रशासनाचे आदेश:पावसाळ्यापूर्वी प्रशासन सज्ज, उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा‎

मूर्तिजापूर आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर येथील नगरपरिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारी आढावा सभा नुकतीच संपन्न झाली. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी प . या महत्त्वपूर्ण बैठकीस शहर, ग्रामीण व माना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह कृषी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाटबंधारे आणि…

Read More

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’अभियान सुरू:पंचगव्हाण येथे विविध आजारांची तपासणी, दंत, नेत्र आणि ईसीजी तपासणीसह नागरिकांना मोफत आरोग्य कवच‎

राज्यभरात ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत अकोला जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर . काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या या शिबिरामध्ये पंचगव्हाण आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे रीतसर उद्घाटन करण्यात…

Read More

Mystery of Twisha Sharma’s death, retired judge Gajaad, those 7 big suspicions, due to which mother-in-law and husband were hanged

Marathi News National Mystery Of Twisha Sharma’s Death, Retired Judge Gajaad, Those 7 Big Suspicions, Due To Which Mother in law And Husband Were Hanged भोपाळ3 तासांपूर्वी कॉपी लिंक नोएडा निवासी ३३ वर्षीय माजी मॉडेल ट्विशाच्या भोपाळस्थित सासरी १२ मे रोजी झालेल्या मृत्यूच्या १५ दिवसांनंतर तिची सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांना अटक झाली…

Read More

जांबमध्ये लोकसहभागातून 10 हजार वृक्षलागवडीचा संकल्प:शाश्वत पाण्यासाठी आळाचीवाडी पुरंदर, सातारा, चंद्रपूर, गावांच्या अभ्यासातून करणार जलसंधारणाची कामे‎

जिल्ह्यातील जांब गावाला हरित करण्यासह पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी अमोल घायवट यांच्या पुढाकारातून पावसाळ्यात १० हजार झाडे लावण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. गत तीन वर्षात अकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण करणाऱ्या अमोल घायवट यांनी . गतवर्षी त्यांच्या माध्यमातून अकोट तालुक्यात ४९ गावे आणि ६७ शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, अनेक ठिकाणी योग्य संगोपन…

Read More

सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा:म्हाडाच्या पदावरून नवा वाद; विरोधाला आनंद परांजपेंचं शांत पण ठाम उत्तर

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाच्या हालचालींना वेग आला असतानाच आता आणखी एका पत्रामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या एका पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पत्रात शिवसेना नेते आनंद परांजपे यांची एका महत्त्वाच्या पदावर होणारी नियुक्ती थांबवण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे….

Read More

मनाचा मोठेपणाच उदात्त कार्याच्या प्रेरणा देतो:वऱ्हाडी हास्य कवी ॲड. खेळकर यांचे प्रतिपादन‎

इतरांचा सन्मान करण्यासाठी मनुष्याकडे मनाचा मोठेपणा लागतो. या मोठ्या मनानेच उदात्त कार्याच्या प्रेरणा मिळून समाजात उल्लेखनीय कार्य घडून येत असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वऱ्हाडी हास्य कवी ॲड. अनंत खेळकर यांनी केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने आयोजित ५७ व्या विचारमंथन, मार्गदर्शन, सन्मान सोहळा तथा स्नेहमिलन मेळाव्यात ते अध्यक्षस थानावरून बोलत होते. या सोहळ्यात रिधोरा येथील सरपंच…

Read More

उत्तर प्रदेशात बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा स्लॅब कोसळला:6 जणांचा मृत्यू, 6 मजूर दबल्याची भीती, प्रत्यक्षदर्शी म्हणाले- वादळ-पावसामुळे अपघात

यूपीच्या हमीरपूरमध्ये बेतवा नदीवर बांधल्या जात असलेल्या पुलाचा स्लॅब शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजता कोसळला. या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झाला. एएसपींच्या माहितीनुसार, 6 लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले आहेत. राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल (SDRF) बचावकार्यात गुंतले आहे. जेसीबीने ढिगारा हटवला जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वादळी वाऱ्यासह पावसामुळे स्लॅब कोसळला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हमीरपूरमध्ये 70-80 च्या वेगाने…

Read More

पुरुषोत्तम मासात 101 तेजस्विनी बालिकांचा वैदिक संस्कार यज्ञ, एकादश-कुंडीय दिव्य संकल्प यज्ञाने भारावले वातावरण‎

माहेश्वरी समाज ट्रस्ट, बालिका सशक्तिकरण अभियान व संस्कृती संवर्धन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘तेजस्विनी आर्या वीरांगणा संस्कार संकल्प यज्ञा’चा भक्तिमय वातावरणात समारोप झाला. या उपक्रमात १०१ तेजस्विनी माहेश्वरी बालिकांनी सलग सात दिवस पहाटे वैदिक मंत्रोच्चार, ईश्वरस्तुती, प्रार्थना आणि उपासनेसह एकादश-कुंडीय यज्ञात सहभाग घेत संस्कारमय वातावरण निर्माण केले. या यज्ञाचे ब्रह्मत्व…

Read More

बीकेसीतील 5 एकर जमीन अधिकाऱ्यांच्या घशात?:वरुण सरदेसाईंचा एमएमआरडीएवर गंभीर आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसी परिसरातील 5 एकर जागेवरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. बीकेसीच्या मध्यभागी असलेली कोट्यवधी रुपयांची सार्वजनिक जमीन आणि सिटी पार्क हे प्रत्यक्षात एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वापरासाठी खासगी जागेसारखे बनवण्यात…

Read More