Headlines

तीन महिन्यांमध्ये उखडला सिमेंटचा रस्ता:शिवडीतील उड्डाणपूल कामावर प्रश्नचिन्ह, रेल्वे गेट बंद केल्यानंतर तयार केलेल्या दीड किलोमीटर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य‎

निफाड-चांदवड मार्गावरील शिवडी येथील मध्य रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारणीच्या कामासाठी रेल्वे गेट बंद करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी म्हणून तयार करण्यात आलेला सुमारे दीड किलोमीटर लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता अवघ्या तीन महिन्यांतच . शिवडी येथे उड्डाणपूलाचे काम सुरू होणार असल्याने १ एप्रिलपासून रेल्वे गेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे रेल्वे गेटच्या पूर्वेकडील पुलाखालून…

Read More

Hills Wildfire Sparks Visibility Drop

शिमला/डेहराडून/श्रीनगर3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमधील जंगलांना लागलेली आग आता मोठ्या संकटाचे रूप धारण करत आहे. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील कसौली येथे लागलेली आग सैन्य प्रतिष्ठानांपर्यंत आणि निवासी भागांपर्यंत पोहोचली आहे. त्यानंतर भारतीय वायुसेनेला मदतकार्यात उतरावे लागले. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे लागलेली जंगलातील आग गंगोत्री महामार्गापर्यंत पोहोचली आणि धुराने वेढलेल्या एका गेस्ट हाऊसमधून…

Read More

विष्णुनगर -हनुमाननगर दरम्यानचा शिवरस्ता खुला:15 वर्षांपासून बंद हाेता 1700 फूटांचा शिवरस्ता; शेतकऱ्यांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी‎

तालुक्यातील विष्णुनगर ते हनुमाननगर दरम्यानचा गेल्या सुमारे १५ वर्षांपासून बंद असलेला १७०० फूट लांबीचा आणि १८ फूट रुंदीचा महत्त्वाचा शिवरस्ता महसूल व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर मोकळा करण्यात आला आहे. रस्ता खुला झाल्याने परिसरातील शे . गाव नकाशात तुटक रेषेने दर्शविलेला हा रस्ता अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची ने-आण करताना…

Read More

पानगव्हाण येथील शेतकरी कन्या वैष्णवीची मुंबई पोलिस दलात निवड:पानगव्हाण येथील गा वकऱ्यांनी घोड्यावर बसवून काढली मिरवणूक‎

जिद्द, चिकाटीच्या जोरावर पानगव्हाण येथील शेतकरी कन्येने मुंबई पोलिस दलात स्थान मिळवले. या यशानंतर ग्रामस्थांनी तिची घोड्यावर बसवून भव्य मिरवणूक काढली. वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण येथील शेतकरी विनायक तुळशीराम घायवट यांना पाच मुली व एक मुलगा आहे. त्यांची तिसऱ्या क्रमांकाची कन्या वैष्णवी ही आई संगीता यांच्यासोबत घरकाम करत असे. शेतीच्या कामातही ती नेहमी मदत करत असे….

Read More

डीएमआयसीतील रासायनिक सांडपाणी नाल्यात:विहिरींच्या पाण्याचा रंग हिरवा, दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, शेतीची सुपीकता घटत आहे‎

. करमाड डीएमआयसी परिसराचा वेगाने विस्तार सुरू आहे. दुसरीकडे वाढते प्रदूषण, दूषित पाणी, रासायनिक कचरा यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. औद्योगिक सांडपाणी थेट नाल्यांत सोडले जात असल्याचा आरोप आहे. परिसरातील विहिरी, बोअरवेल, भूजल स्रोत धोक्यात आले आहेत. अनेक ठिकाणी हिरवट रंगाचे पाणी दिसत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही उद्योगांतून रासायनिक पाणी उघडपणे नाल्यांत सोडले जाते….

Read More

Indias First Super Pressure Balloon Launched for Disaster Management

Marathi News National Indias First Super Pressure Balloon Launched For Disaster Management | May 29 Current Affairs 20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा 28 मे रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी बेंगळुरूमध्ये एका…

Read More

नवनिर्माण:विद्यानगरात 2 कोटींतून साकारतेय आध्यात्मिक केंद्र; एकाच छताखाली घडणार तीन देवतांचे दर्शन

छत्रपती संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू परिसरात गणना होणाऱ्या विद्यानगर भागात एक भव्य आध्यात्मिक केंद्र आकारास येत आहे. ९० च्या दशकात स्थापन झालेल्या या वसाहतीत पूर्वी छोट्या स्वरूपात असलेले हनुमान मंदिर आता लोकसहभागातून भव्य रूप घेत आहे. सुमारे २ कोटी रुपयांच्या खर्चातून ६०० स्क्वेअर फुटांचे हे देखणे मंदिर उभारले जात आहे. यामध्ये अष्टविनायक, हनुमान आणि महादेवांचे दर्शन…

Read More

संभाजीनगर आता सुरक्षानगर:छत्रपती संभाजीनगरमधील कंपन्या भारतीय सैन्यदलाच्या दिमतीला

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळ देत छत्रपती संभाजीनगर शहर देशातील एक प्रमुख डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणजे संरक्षण दलासाठी शस्त्रास्त्र निर्मितीची नगरी म्हणून वेगाने उदयास येत आहे. बदलत्या युद्धजन्य परिस्थितीत भारताचे आत्मनिर्भरतेचे धोरण स्थानिक उद्योगांना मोठी चालना देणारे ठरले आहे. सध्या शहरातील लहान-मोठ्या ७० ते १०० प्रमुख उद्योगांमधून थेट भारतीय सैन्यदल,…

Read More

दिव्य मराठी मुलाखत:दिव्य मराठी प्रश्न- रोबोटिक युद्धासाठी भारत सध्या किती तयार आहे? नुवाल- लवकरच ‘ह्युमनॉइड रोबोट' व ‘भार्गवास्त्र' तैनात होणार आहे…

आधुनिक जगातील युद्ध आता केवळ आमनेसामनेची पारंपरिक लढाई राहिलेले नाही. ते पूर्णपणे ‘रोबोटिक’ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित झाले आहे. अशा बदलत्या युद्धभूमीवर भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी नागपूरची ‘सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’ कंपनी संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवून आणत आहे. गेल्या वर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ज्या स्वदेशी वेपनाइज्ड (सशस्त्र) ड्रोन ‘नागास्त्र’च्या मदतीने भारतीय सैन्याने पाकिस्तानचा डाव…

Read More

Monsoon delayed… stuck 35 km away in Kerala till June 3-4, Meteorological Department had said

Marathi News National Monsoon Delayed… Stuck 35 Km Away In Kerala Till June 3 4, Meteorological Department Had Said Monsoon Will Hit Kerala On May 26 अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केरळममध्ये मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान विभागाचा अंदाज चुकीचा ठरला. मान्सून केरळमच्या किनाऱ्यापासून ३०-३५ किमी अंतरावर ५ दिवसांपासून अडकला असून पुढील २-३ दिवसांत…

Read More