Headlines

दिव्य मराठी मुलाखत:दिव्य मराठी- सुप्रीम कोर्टात बेरोजगारांना झुरळ म्हटले, हे योग्य आहे का? भूषण गवई- न्यायाधीश माणूसच, एखादा शब्द निघून जातो, विपर्यास होतो

सर्वोच्च न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान ‘झुरळ’ आणि ‘परजीवी’ या शब्दांचा वापर झाला. यावरून देशभरात गदारोळ झाला. बेरोजगारांना झुरळ म्हटले, हे योग्य आहे का? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक प्रणव गोळवेलकर यांनी भारताचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांची ऑनलाइन मुलाखत घेतली. त्यांनी प्रत्येक प्रश्नाला दिलखुलास उत्तरे दिली. 2026 मध्ये देशातील एखाद्या…

Read More

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 150 वर इच्छुकांमुळे महायुतीत ताणाताणी:मुख्यमंत्री फडणवीसच अंतिम निर्णय घेणार

विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत १७ जागा जिंकण्याचा निर्धार करत महायुतीने आपली रणनीती आखली आहे. जागावाटपावरून विरोधकांकडून टीका होत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांना लक्ष्य केले आहे. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून, सन्मानजनक जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच जाहीर होईल, असे संकेत वरिष्ठ स्तरावरून मिळत आहेत. मात्र, १७ जागांसाठी १५० पेक्षा अधिक इच्छुकांमुळे…

Read More

शिवराज मोटेगावकरने स्पेशल बॅचच्या 150 विद्यार्थ्यांना गेस पेपर दिला:ठराविक विद्यार्थ्यांना 580 पेक्षा अधिक गुण दाखवल्याची माहितीही उघडकीस

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरसीसी क्लासेसमध्ये सराव परीक्षेत ठराविक विद्यार्थ्यांना ५८० पेक्षा जास्त गुण दाखवले जायचे. त्यानंतर या विद्यार्थ्यांची एक वेगळी ‘स्पेशल बॅच’ बनवण्यात आली. या ‘एम्स टॉपर’ नावा . सीबीआयचे तपास पथक सध्या लातुरात ठाण मांडून आहे. आतापर्यंत ज्यांची चौकशी झाली, ते सर्व विद्यार्थी मोटेगावकरच्या आरसीसी…

Read More

कॉर्पोरेट जिहादप्रकरणी 8 गुन्ह्यांसाठी 8 स्वतंत्र आराेपपत्र:एकात निदाचे नाव, टीसीएस अत्याचारप्रकरणी एसआयटीचा ॲक्शन प्लॅन

टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या विनयभंग आणि लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल ८ गुन्ह्यांचे ८ आरोपपत्र गुरुवारी कोर्टात दाखल करण्यात आले. एसआयटीचा हा अत्यंत मोठा अ‍ॅक्शन प्लॅन मानला जातो. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनांनुसार तपासाकरिता एसआयटी स्थापन केली. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे १,५०० पानांचे आरोपपत्र दाखल…

Read More

गोपाल उपाध्याय: विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त रुजवा.:गुरुकुंज येथील जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात मार्गदर्शन.

तिवसा: जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करून समाजात आदर्श नागरिक म्हणून वावरावे, असे आवाहन गोपाल उपाध्याय यांनी केले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ अंतर्गत गुरुकुंज येथे आयोजित जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त…

Read More

अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षपदी नीरज अग्रवाल:चंचल अग्रवाल सचिव; २०२६-२८ साठी कार्यकारिणीची निवड

परतवाडा येथील अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षपदी नीरज अग्रवाल यांची, तर सचिवपदी चंचल अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी २०२६-२८ या कालावधीसाठी असेल. नुकत्याच झालेल्या आमसभेत सर्वसंमतीने या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत ममता संतोष अग्रवाल आणि सरिता पुरुषोत्तम अग्रवाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. श्रद्धा मनोज अग्रवाल कोषाध्यक्षपदी, तर मनीषा सुभाषजी केजडीवाल…

Read More

संत गुलाबराव महाराजांच्या साहित्यावर संशोधनासाठी फेलोशिप:अमरावती विद्यापीठाकडून संशोधकांना आर्थिक सहाय्य

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे श्री संत गुलाबराव महाराजांच्या साहित्यावर संशोधन करणाऱ्या एका संशोधकाला फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे. दानदाते श्री वासुदेवराव देशमुख यांच्याकडून प्राप्त झालेल्या निधीतून ही योजना राबवली जात आहे. या फेलोशिप अंतर्गत, संत गुलाबराव महाराजांचे जीवन, साहित्य, विचार, तत्वज्ञान, शिक्षण आणि कवितेवर आचार्य पदवीसाठी (पीएच.डी.) संशोधन करणाऱ्या एका संशोधकाला प्रति वर्ष ६…

Read More

पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य:३० जूनपर्यंत न केल्यास लाभापासून वंचित राहण्याची शक्यता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. आगामी ३० जून २०२४ पर्यंत हे प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास लाभार्थी पुढील हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. केंद्र व राज्य शासनाने योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरप्रकार…

Read More

वरुडमध्ये अतितापमानामुळे संत्रा-मोसंबीची फळगळ:शेतकऱ्यांकडून हेक्टरी १ लाखाच्या मदतीची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

वरुड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे संत्रा आणि मोसंबीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाने प्रतिहेक्टरी किमान एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी ‘किसान न्याय हक्क संघर्ष समिती’ने केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. वरुड तालुका संत्रा आणि…

Read More

आरबीएसकेमुळे ८७९ बालकांना नवसंजीवनी:अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) प्रभावीपणे राबवला जात आहे. या योजनेतून आतापर्यंत ८७९ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. याशिवाय, ४५४७ इतर विविध शस्त्रक्रिया करून हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक बालकांना यामुळे नवजीवन मिळाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. शासनाचा हा उपक्रम हजारो बालकांसाठी…

Read More