Headlines

इतिहासात आजपर्यंत झालं नाही असं, उपोषण करणार:मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम; आज सरकारचे शिष्टमंडळ भेटायला येणार

इतिहासात आजपर्यंत झालं नाही असं, उपोषण 30 तारखेपासून सुरू करणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांना भेटायला येणार आहे. मात्र, ते काय घेऊन येतात? त्यांच्या हातात कोणता प्रस्तव आहे? ते पाहिल्यानंतरच आपण निर्णय घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले….

Read More

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण आखणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य‎:70 लाख एकल महिलांच्या प्रश्नांसाठी सरकारकडून ”धोरण मसुदा समिती”ची स्थापना

Marathi News Local Maharashtra Ahmednagar Maharashtra Is The First State In The Country To Formulate A Separate Policy For Single Women, The Government Has Formed A ‘Policy Drafting Committee’ To Address The Issues Of 70 Lakh Single Women अकोले2 तासांपूर्वी कॉपी लिंक “कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांसह राज्यातील लाखो एकल, परित्यक्ता आणि विधवा महिलांचा रडण्यापासून…

Read More

पुण्यात दापोडी ते हडपसर मृत्यूंचं थैमान:विषारी दारूने 13 बळी, हातभट्टी माफियाचा काळा धंदा उघड; पोलिसांवर दुर्लक्षाचे आरोप, आरोपी अटकेत

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मृत्यूंची मालिका सुरू झाल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे. आतापर्यंत 13 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक नागरिक विविध रुग्णालयांत गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ या भागांत ही घटना घडली असून, स्पिरिटयुक्त हातभट्टीची दारू प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे….

Read More

पाश्चात्त्य संस्कृतीच्या किडीपासून आपली कुटुंब व्यवस्था वाचवा:भैय्याजी जोशी यांचे आवाहन, जातीयवादाच्या वृक्षाची बीजे नष्ट करा‎

भारताची कुटुंब व्यवस्था ही संपूर्ण जगात अद्वितीय आहे. येणाऱ्या पिढीत संस्कारांचे बीजारोपण याच व्यवस्थेतून होते. मात्र, आज आपल्या या आदर्श कुटुंब व्यवस्थेला पाश्चात्त्य संस्कृतीची कीड लागली आहे. ही विकृती जर आपण वेळीच दूर केली नाही, तर आपली कुटुंब व्यवस्था ढासळेल. त्यामुळे हे सांस्कृतिक षड्यंत्र ओळखून समाजाने वेळीच जागे व्हावे,असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह…

Read More

टेंभुर्णीतील 3 कोटी लुटीचा मास्टरमाईंड नोकरच:2.70 कोटींचा मुद्देमाल जप्त, लोकनाट्य कला केंद्रात मौजमजा, चडचणच्या व्यापा-याच्या रकमेवरील डल्ला‎

. चडचणच्या साडी व्यापाऱ्याचा पूर्वीचा नोकरच ३ कोटींच्या दरोड्याचा मास्टरमाइंड निघाला. टेंभुर्णी-करमाळा रस्त्यावर फिल्मी स्टाइलने टेम्पो अडवून व्यापाऱ्याच्या व्यवस्थापकाला लुटणाऱ्या टोळीला टेंभुर्णी पोलिसांनी अवघ्या पंधरवड्यात जेरबंद केले. अटक केलेल्या ४ आरोपींकडून तब्बल २ कोटी ७० लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. विशेष म्हणजे, चोरीच्या पैशांवर मोबाइल खरेदी तर मोडनिंब, बार्शी येथील लोकनाट्य कला केंद्रात लाखो रुपयांची…

Read More

प्रेमसंबंधाच्या संशयातून‎तरुणाची आत्महत्या‎:आरोपींवर गुन्हा दाखल‎करण्याची प्रक्रिया सुरु‎, वैराग पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा‎

बार्शी तालुक्यातील पिंपरी (आर) येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून एका २१ वर्षीय तरुणाला वारंवार मारहाण व मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला असून, या त्रासाला कंटाळून संबंधित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वैराग पोलिस . या प्रकरणी मृत तरुणाचा भाऊ हमराज राजुद्दीन पठाण यांनी वैराग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार,…

Read More

मोहोळ तालुक्यातील जि. प. शाळांच्या आधुनिकीकरणासाठी विशेष निधी मंजूर:आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांची झालेली दुरावस्था दूर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आमदार राजू खरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मतदारसंघातील शाळांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार राजू खरे यांनी मागील…

Read More

विद्यापीठात शनिवारपासून ‘नो व्हेईकल डे’:पेट्रोल-डिझेल वाचवण्याचा निर्धार, दिव्यांग कर्मचाऱ्यांना नियमातून वगळले‎

देशापुढील संकटाची मालिका लक्षात घेता, येत्या काळात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा भासणार आहे. या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शनिवारपासून ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे ठरविले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यापीठ स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यासंदर्भात एक बैठक पार…

Read More

गुरुकुंजात जीवन विद्यासंस्कार शिबिर‎:विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, राष्ट्रप्रेमाच्या जागृतीची गरज- गोपाल उपाध्याय

जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करून समाजात आदर्श नागरिक म्हणून वावरण्याचे आवाहन त्यांनी केले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ अंतर्गत गुरुकुंज येथे आयोजित करण्यात आलेल्या जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद…

Read More

दिल्ली-सेवानिवृत्त IAS अधिकाऱ्याचा घरात आग लागून मृत्यू:एसीमध्ये स्फोट झाला होता; धनेंद्र कुमार सीसीआयचे पहिले अध्यक्ष होते

निवृत्त आयएएस अधिकारी धनेंद्र कुमार यांचा दिल्लीतील हौज खास येथील त्यांच्या घरात आग लागल्याने मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार, आग वातानुकूलन युनिटमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागली होती. अपघाताच्या वेळी घरात पाच लोक उपस्थित होते. धनेंद्र यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरियाणा केडरचे 1968 च्या बॅचचे आयएएस अधिकारी धनेंद्र कुमार 80 वर्षांचे होते. ते वर्ल्ड बँकेत कार्यकारी…

Read More