Headlines

राजस्थानच्या जैसलमेर-जयपूरमध्ये वाळूच्या वादळाचा इशारा:पाऊस आणि वादळामुळे मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशसह 7 राज्यांमध्ये उष्णता कमी झाली, तापमान 40°C च्या खाली

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, छत्तीसगड, बिहार आणि ओडिशा राज्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. या राज्यांमध्ये तापमान ४०°C च्या खाली आले आहे. मात्र, महाराष्ट्रातील विदर्भ भागात तापमान अजूनही ४४°C पेक्षा जास्त आहे. शनिवारी चंद्रपूर (चांदा) देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. येथे तापमान ४४.८°C नोंदवले गेले. याव्यतिरिक्त…

Read More

अधिक मास, उन्हाळी सुटीमुळे 2 दिवसांत 1 लाख स्वामीभक्त:अक्कलकोटला भक्तांच्या रांगा, अन्नछत्रात महाप्रसादासाठी गर्दी‎

येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात अधिक मास, उन्हाळी सलग सुट्ट्यांमुळे बुधवारी दिवसभर भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासूनच मंगळवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. दुपारी ऊन वाढत असल्यामुळे स्वामी भक्त सकाळी सकाळी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. श्री वटवृक्ष स्वामी मंदिर ते समाधी मठापर्यंत मुख्य रस्त्यावर स्वामीभक्त दिसत आहेत. दोन दिवसांत…

Read More

अहिल्यादेवी स्त्री अस्मितेचा ललकार

स्त्रियांनीच सती काय जायचे? सतीचे देव्हारे पुरुष का माजवितात? कोण म्हणतो हा धर्म! ही तर एक अंधरुढी आहे. काय हे बाईचं जीणं, केवळ मरण! त्यांच्या जळण्याचा ना खेद, ना दु:ख. बाई जर मेली तर एक पुरुष सती जाणार नाही. तो पंधराव्या दिवशी बोहल्यावर चढेल.’ असे म्हणत त्यांनी सतीच्या चाली विरुध्द बंडाचा झेंडा उगारला होता. मात्र…

Read More

वन नेशन, वन इलेक्शनवर सुरक्षित मार्ग शोधत आहे सरकार:दोन टप्प्यांत लागू करण्याचा प्रस्ताव; पहिल्या 20 राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा विचार

केंद्र सरकार ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’साठी सुरक्षित मार्ग शोधत आहे. यासाठी स्थापन झालेल्या जेपीसीशी संबंधित सूत्रांनुसार, समिती ‘दोन-टप्प्यांच्या संक्रमण मॉडेल’वर विचार करत आहे, ज्यामुळे राज्यांमध्ये वारंवार निवडणुका घेण्याची किंवा विधानसभांच्या कार्यकाळात मोठी कपात करण्याची गरज पडणार नाही. संपूर्ण देशाला एकाच वेळी निवडणूक चक्रात आणण्याऐवजी, दोन टप्प्यांमध्ये – 2029 आणि 2034 मध्ये पुढे जाण्याचा पर्याय सर्वात…

Read More

माजी मंत्री तनपुरेंचा भाजपमध्ये प्रवेश:राहुरीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

राहुरी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर राहुरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. मुंबईतील मुख्य सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तनपुरे यांनी जाहीर प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर…

Read More

रांगोळीमधून साकारला शनिशिंगणापूरचा नकाशा:सोनई कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांचा उपक्रम‎

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय, सोनई येथील कृषिकन्यांनी एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. “ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७” अंतर्गत या कृषिकन्यांनी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर गावाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यानंतर गावातील बानकर वस्ती येथे हुबेहूब रांगोळीच्या माध्यमातून गावाची संपूर्ण प्रतिकृती नकाशाच्या स्वरूपात साकारून ग्रामस्थांचे लक्ष…

Read More

Mob Throws Stones, Tears Shirt in Bengal

कोलकाता12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर दक्षिण सोनारपूर येथे शनिवारी हल्ला झाला. या घटनेवर अभिषेक म्हणाले- माझी हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर, ममता बॅनर्जी म्हणाल्या- शासक खुनी बनले आहेत, भाजपला लाज वाटायला पाहिजे. पाहा अभिषेक यांच्यावरील हल्ल्याची 12 छायाचित्रे… अभिषेक शनिवारी दुपारी…

Read More

निर्णयक्षमता गमावलेल्या आजच्या तरुण पिढीला भागवत ग्रंथ हाच मोठा आधार:ज्येष्ठ ब्रह्मचारी रेवतीनंदन दास यांचे निरुपण, श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा उत्साहात‎

आजची तरुण पिढी अनेक बाबतीत संभ्रमात असून आपली निर्णयक्षमता गमावून बसली आहे. अशा भरकटलेल्या युवकांना दिशा दाखवण्यासाठी आणि जीवनात स्थैर्य आणण्यासाठी ‘श्रीमद् भागवत ग्रंथ’ हाच खरा मोठा आधार वाटतो, असे निरुपण ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यां . येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचे चतुर्थ पुष्प गुंफताना ते…

Read More

गोवंश हत्या बंदी कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय:आमदार सदाभाऊ खोत यांचा महायुती सरकारला थेट इशारा‎

गाई, म्हशी, पाळणाऱ्या शेतकऱ्यांची मते नको सरकारला आहेत का ? सरकारला फक्त जाती पातीचीच मते हवी आहेत का ? गोवंश हत्या बंदी कायद्याच्या आधार घेऊन, काही लोक हे बाजार बंद पाडायला लागले आहेत. नेमकं यातून काय साध्य करायचं आहे हे सरकारने स्पष्ट करावे, गोवंश हत्या कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय , हे तुम्हाला महागात…

Read More

वीजपुरवठा सततचा खंडीत, पिकांचे नुकसान:6 तास विनाअडथळा विजेचे ‎आश्वासन; आंदोलन मागे‎

सततच्या वीज खंडिततेमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ढोराळे, इर्ले आणि मानेगाव परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तडाखेबंद उन्हामुळे आधीच पिके संकटात सापडली असताना, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य होत असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शेकडो शेतकऱ्यांनी हातात कुलूप घेऊन थेट वैराग येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांनी…

Read More