Shaktipith Mahamarg: Development vs Farmer Existence
. कोल्हापूरपासून ते थेट मराठवाड्यापर्यंत गेल्या काही महिन्यांत हा नारा सातत्याने घुमत आहे. एका बाजूला राज्य सरकार हा प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे ठासून सांगत आहे, तर दुसऱ्या बाजूला हजारो शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक संघटना रस्त्यावर उतरून याला कडवा विरोध करत आहेत. समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प मानला जाणारा…