आषाढी यात्रा:इसबावीतील पुलाचे अर्धवट काम पाहून संतप्त पालकमंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना
“आषाढी यात्रा तोंडावर आलेली असताना इसबावी येथील पुलाचे काम अद्यापही अपूर्ण कसे? ठेकेदाराकडे पुरेशी यंत्रसामग्री का नाही? अशा शब्दांत तीव्र संताप व्यक्त करत “संबंधित ठेकेदारावर तत्काळ गुन्हा दाखल करा,” असे कडक आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी पाहणीवेळी प्रशासनाला दिले. पालकमंत्र्यांनी स्वतः जागेवरूनच थेट दुसऱ्या ठेकेदाराला फोन लावला चालू ठेकेदारावर कारवाई करण्याचे सूचना प्रशासनाला दिल्या….