Headlines

ठाकरे गटात फक्त 1 खासदार उरणार:खासदार फुटीच्या चर्चेवर आमदार नरेंद्र भोंडेकरांचा दावा, म्हणाले- उद्धव ठाकरे नव्हे, 'कोअर टीम' जबाबदार!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 ते 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यातच ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या एका…

Read More

मान्सून पश्चिम किनारपट्टीवर अडकला:मुंबईत 7-8 दिवसांत पोहोचेल, देशातील 103 जिल्ह्यांतच सामान्य पाऊस; राजस्थानच्या 23 जिल्ह्यांना इशारा

मान्सून 8 जूनपासून पश्चिम किनारपट्टीवर अडकला आहे. हवामान संस्था स्कायमेटनुसार, मान्सूनला मुंबईत पोहोचण्यास अजून 7-8 दिवस लागू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात मजबूत कमी दाबाचे क्षेत्र म्हणजेच डिप्रेशन तयार न होणे हे आहे. मान्सूनच्या संथ गतीमुळे देशातील 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्येच सामान्य पाऊस झाला आहे. राजस्थानमधील जयपूर, भरतपूर आणि कोटासह 23 जिल्ह्यांमध्ये…

Read More

आष्टी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून:महिलेसह चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल‎

घरासमोरील पटांगणात झोपलेल्या २७ वर्षीय युवकास अनैतिक संबंधाच्या संशयावरून चाकूने भोकसून जिवे ठार मारल्याची घटना सोमवार दि. १६ जून रोजी रात्रीच्या सुमारास आष्टी येथे घडली असून या प्रकरणी एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील युवराज अशोक व्यवहारे हा दोन वर्षांपूर्वी इंगोली वस्ती जिल्हा परिषद…

Read More

8 जणांचा अपघाती मृत्यू:रस्ता मक्तेदार मोकाट, सहाय्यकाला अटक; जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर

आठ निष्पाप जीवांचा बळी घेतलेल्या तांदूळवाडी येथील भीषण अपघातानंतर अखेर प्रशासकीय यंत्रणेला जाग आली आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्तिकेयनने एस. यांनी मंगळवारी सकाळी थेट घटनास्थळ गाठले. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर स्वतः उभे राहून अधिकाऱ्यांना टेपने रस्त्याची मोजणी करायला लावली. या मोजणीत अपघातग्रस्त विहिरीचा भाग भूसंपदनात येत असूनही कोणतीही सुरक्षा उपाययोजना…

Read More

ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन गिधाड:नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल, लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप

महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’वरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन गिधाड आहे, असे म्हणत त्यांनी सत्तेसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर निशाणा साधला. लोकशाही व्यवस्थेत जनता पक्षाला मत देते, मात्र सत्ताधारी इतर पक्षांतील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळवून सत्तेचा माज दाखवत असल्याचा आरोप…

Read More

राम मंदिराला येणारा भाविक फक्त ₹5 दान देतोय का?:ट्रस्टच्या कागदपत्रांत धक्कादायक तथ्ये; 11 महिन्यांत देणगीपेक्षा व्याज जास्त मिळाले

अयोध्येतील राम मंदिरात येणारा प्रत्येक भाविक फक्त ५ रुपयेच दान करत आहे. ही वस्तुस्थिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कागदपत्रांमधून समोर आली आहे. गेल्या ११ महिन्यांत मंदिराला जेवढे दान मिळाले, त्यापेक्षा जास्त तर बँकेत जमा असलेल्या निधीवर व्याज मिळाले आहे. हे देखील समोर आले की, गडबड फक्त दानापुरती मर्यादित नाही. ती ट्रस्टच्या काही सदस्यांनी केलेल्या…

Read More

फडणवीस, तुम्ही 'भस्मासूर' जन्माला घातलाय!:आता तो तुमच्याच डोक्यावर हात ठेवणार, खासदार फुटीच्या चर्चेवरून अंधारेंनी साधला निशाणा

शिवसेना ठाकरे गटाला (उबाठा) पुन्हा एकदा सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले असून, ठाकरे गटाचे 6 खासदार फुटण्याच्या तयारीत आहेत. हे सर्व खासदार काल दुपारपासूनच दिल्लीत दाखल झाले असून ते स्वतंत्र गट निर्माण करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या फुटीवर अत्यंत आक्रमक आणि मोठा…

Read More

ऑपरेशन टायगरशी भाजपचा संबंध नाही:उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावे, चंद्रशेखर बावनकुळेंचा संजय राऊतांवरही पलटवार

राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत भाजपचा या घडामोडींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला मजबूत सरकार मिळाले असून देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच संजय राऊत यांनी खासदारांना 15 कोटींचा ॲडव्हान्स दिल्याचा केलेला दावा…

Read More

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला प्राथमिक विरोध:जातीय जनगणनेनंतरच निर्णय घेण्याची उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मागणी

पुण्याचे उपमहापौर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे नेते परशुराम वाडेकर यांनी अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याला प्राथमिक विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, यामुळे समाजात अंतर्गत फूट निर्माण होऊ शकते. मात्र, जर उपवर्गीकरण करणे अपरिहार्य ठरले, तर ते राष्ट्रीय जातीय जनगणना पूर्ण झाल्यानंतरच लोकसंख्येच्या अचूक प्रमाणावर आधारित असावे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय…

Read More

रिपोर्ट – AI संबंधित 70% फास्ट-ट्रॅक कोर्सेस फक्त फसवणूक:नोकरी फक्त त्यांनाच, ज्यांच्याकडे लाइव्ह-डिप्लॉयड पब्लिक प्रोजेक्ट्सचा पोर्टफोलिओ

देशात येणाऱ्या एकूण नोकऱ्यांच्या रिक्त जागांपैकी सुमारे 14% जागांसाठी थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कौशल्याची मागणी केली जात आहे आणि हा वेग सातत्याने वाढत आहे. यामुळेच AI संबंधित कोर्सेसचा पूर आला आहे. पण नैसकॉम आणि इंडीडच्या संयुक्त रीस्किलिंग आणि टेक हायरिंग रिपोर्टनुसार, बाजारात सुरू असलेले सुमारे 70% कोर्सेस केवळ ‘फसवणूक’ करत आहेत. प्रत्यक्षात कंपन्यांकडे 4 वर्षांच्या…

Read More