Headlines

वाढत्या उन्हात शेतकऱ्यांची पिके जगवण्यासाठी कसरत:बागायत क्षेत्रात केलेल्या कपाशीच्या लागवडी उष्णतेने उगवणीपूर्वी जळू लागल्या‎

मृग नक्षत्र सुरू होऊनही राहुरी तालुक्यात अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने बळीराजा पुरता चिंतेत सापडला आहे. जमिनीत उष्णता असल्याने अनेक शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पाण्याची सोय असल्याने कपाशीची आगाऊ लागवड केली, त्यांच्यावर आता . मशागती आटोपल्या, पण कृषी विभागाचा ‘वेट अँड वॉच’चा सल्ला तालुक्यात खरिपाच्या शेतीची मशागत होऊन तब्बल दोन आठवडे उलटले…

Read More

कारला लागलेल्या आगीत 2 तरुण जिवंत जळाले; VIDEO:डंपरने स्कॉर्पिओला 500 मीटर नेले फरफटत; रायपूरहून हरियाणाला येताना झाला अपघात

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे शनिवारी संध्याकाळी भरधाव हायवा डंपर आणि स्कॉर्पिओची धडक झाली. त्यात हरियाणामधील 2 तरुणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. अपघातानंतर स्कॉर्पिओला आग लागली. दोन्ही तरुण वाहनातच अडकले. जबलपूरपासून सुमारे 30 किमी दूर असलेल्या बरेला येथील शारदा मंदिराच्या जवळ हा अपघात झाला. एएसपी सूर्यकांत शर्मा यांनी सांगितले की, अपघातात जीव गमावलेले दोन्ही तरुण हरियाणातील…

Read More

पुरवठा न सुधारल्यास महावितरणला टाळे:सांगोल्यात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा इशारा‎

यावर्षी भीषण उन्हाळा जाणवला असल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विजेचा प्रश्न गंभीर झाला असून भारनियमन वाढले आहे. तालुक्यात भारनियमन वाढल्याने शेतातील पिके, फळबागा जळून जात आहेत. तसेच जनावरांचे दूध काढण्याच्या वेळी वीज नसल्याने जनावरांच्या धारा हाताने काढण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी…

Read More

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करा:माळशिरसमध्ये राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन‎

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली असून तसे तहसीलदार माळशिरस यांना निवेदन देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुकाध्यक्ष देविदास ढोपे यांच्या नेतृत्वात दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या नव्या कर्जमाफी योजनेतील…

Read More

मोहोळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बायपासची गरज:234 किमी लांबीच्या महामार्गाला सर्व्हिस रोड जोडल्याने अपघातांत वाढ‎

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) हा आळंदी ते पंढरपूरसह मोहोळ ते वाखरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो सुमारे २३४ किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. पुणे, सातारासह सोलापूर जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग आहे. या मार्गास ७,६२५ कोटी रुपयांच्या तरतुदीसह विकसित करण्यात येणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मात्र…

Read More

विंध्य हर्बलच्या उत्पादनांचा अहवाल संशयाच्या भोवऱ्यात:35% नमुने अयशस्वी झाल्याचा दावा, वैज्ञानिकाला सेवेतून काढण्याची शिफारस

विंध्य हर्बलच्या उत्पादनांचे नमुने फेल ठरल्यामुळे आणि येथे सुरू असलेल्या वादामुळे हर्बल उत्पादनांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यानंतर, येथे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले शास्त्रज्ञ डॉ. दीपक द्विवेदी यांची सेवा समाप्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. द्विवेदी यांच्यावर आरोप आहे की, चाचणी अहवालात फेरफार करणे, गुणवत्ता तपासणीच्या मानकांमध्ये बदल करणे, अधिकाऱ्यांच्या सूचना न मानणे आणि…

Read More

कोरिजेनच्या विष बाधेतून मृत्यू पण सर्वच निपजत अवस्थेत होती:हात्तीद येथे पत्नी, मुलांच्या हत्येसह शिक्षकाच्या आत्महत्येचे प्रकरण

पत्नी व दोन मुलांना अन्न पदार्थातून विष घालून स्वत गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शिक्षक योगेश पाटील (रा.हात्तीद,ता.बार्शी) याच्या सुसाईड नोटवरुन त्याने हे का केले? याचे ठोस कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. दरम्यान कोरिजेनच्या विष बाधेतून तिघांचा मृत्यू झाला असेल तर निपचित पडलेल्या अवस्थेत पत्नी, दोन्ही मुले कशी ? असा प्रश्न तपासात समोर येत आहे….

Read More

दिव्य मराठी विशेष‎:मराठवाड्यात 14 टक्केच पीककर्ज वाटप‎, मागील वर्षीच्या तुलनेत केवळ 3 टक्के जादा कर्ज वाटप‎

मराठवाड्यात जून महिना उजाडल्यानंतरही‎ बँकांकडून केवळ 14 टक्केच पीककर्ज वाटप‎ झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कर्ज वाटप‎ 3 टक्के अधिक आहे तरीही नेहमीप्रमाणे गती‎संथच असल्याचे चित्र आहे. पेरणीच्या तोंडावर ‎आता शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप‎ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.‎ मराठवाड्यात यावर्षी सुमारे 49.33 लाख ‎हेक्टरवर खरीप पेरणीचा अंदाज आहे. यामध्ये‎ प्रामुख्याने सोयाबीनची 26.11…

Read More

गणपतीपुळेला जाणाऱ्या मित्रांचा भीषण अपघात:भरधाव कार 2-3 वेळा उलटली; एकाचा मृत्यू, दोघे जखमी; साताऱ्यातील घटना

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तीन मित्रांच्या पर्यटनाचा प्रवास अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारा ठरला आहे. शनिवार-रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे निघालेल्या या मित्रांच्या चारचाकी कारचा मध्यरात्री कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बीड जिल्ह्यातील एका २३ वर्षीय तरुण अभियंत्याचा/कर्मचाऱ्याचा…

Read More

Ayodhya Ram Mandir Donation Theft Accusation; Tinnu Yadav Champat Rai Connection

Marathi News National Ayodhya Ram Mandir Donation Theft Accusation; Tinnu Yadav Champat Rai Connection सचिन मुद्गल/संतोष सिंह/अयोध्या10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्येतील श्रीराम मंदिरात देणगींच्या चोरीनंतर देशभरात टिन्नू यादव चर्चेत आहे. सांगालया गेले तर टिन्नू ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा खास सहकारी आहे, पण श्रीराम मंदिर ट्रस्टमध्ये तो खूप शक्तिशाली मानला जातो. सुरक्षेचे व्यवस्थापन असो किंवा…

Read More