Headlines

नाशिक विधान परिषद:गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश, गणेश गीतेंची माघार; पण भावाच्या भूमिकेमुळे महायुतीचे टेन्शन कायम

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात महायुतीसमोर उभा ठाकलेला पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे ‘संकटमोचक’ मानले जाणारे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या खलबतांनंतर हा सकारात्मक निर्णय झाला असला, तरी महायुतीची…

Read More

13 दिवसांत फुटली 28 वर्षे जुनी TMC:दिल्लीतून सुरू झाला बंडाचा खेळ, 58 आमदार वेगळे; शुभेंदूंच्या बैठकीत ममतांचे जवळचे लोक पोहोचले

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) ला पक्ष स्थापनेच्या २८ वर्षांनंतर पहिल्यांदाच फुटीचा सामना करावा लागला आहे. TMCच्या ८० पैकी ५८ बंडखोर आमदारांनी बुधवारी ममता बॅनर्जी यांच्या जागी रितब्रत बॅनर्जी यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले. अध्यक्षांनी या दाव्याला मंजुरीही दिली. बंडाचे संपूर्ण नाट्य २२ मे रोजी दिल्लीतील बंग भवनात TMC आमदार रितब्रत बॅनर्जी आणि मुख्यमंत्री…

Read More

माती उत्खनन परवानगीसाठी कुंभार समाज झाला आक्रमक:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदाेलन; जिल्ह्यामधील समाज बांधवावर आता आर्थिक संकटाचे सावट‎

बाळापूर येथील पारंपरिक मातीपासून वीट निर्मिती करणाऱ्या कुंभार समाजातील कारागिरांना माती उत्खननाची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी कुंभार समाज सामाजिक संस्थेकडून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाकडून परवागन . कुंभार समाज सामाजिक संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार बाळापूर परिसरातील अनेक कुटुंबे पिढ्यानुपिढ्या मातीपासून वीट तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह…

Read More

पंतप्रधानांना सल्ला देण्याच्या प्रश्नावर मनोज बाजपेयी म्हणाले:मी या सगळ्या भानगडीत पडत नाही, प्रत्येक व्यक्तीची स्वतःची जबाबदारी आणि कौशल्य असते

‘गव्हर्नर: द सायलेन्ट सेव्हियर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता मनोज बाजपेयी यांनी राजकारण आणि नेतृत्वाशी संबंधित प्रश्नावर संतुलित उत्तर दिले. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा त्यांना विचारण्यात आले की जर त्यांना पंतप्रधानांना एक सल्ला द्यायचा असेल तर ते काय देतील, तेव्हा त्यांनी सांगितले की ते स्वतःला अशा स्थितीत मानत नाहीत की पंतप्रधानांना कोणताही सल्ला देऊ शकतील….

Read More

Buddha statue ordered from Thailand consecrated at Anat Pindak Vihara, 228 youths given their own space for the practitioner who made them officers

येथील स्थानिक सिद्धार्थ नगर भागातील ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या ‘अनाथ पिंडक बुद्ध विहारात’ थायलंड येथे विशेष स्वरूपात निर्मिती केलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना व बुद्ध स्तूप विहाराचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. . या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे थायलंडवरून खास मागवण्यात आलेली भगवान बुद्धांची भव्य मूर्ती होती. या मूर्तीची एका सुशोभित आणि भव्य…

Read More

जल संवर्धनासाठी ‘युवा जलदिंडी'; खानापूर येथून अभियानाचा शुभारंभ:युवा भारत केंद्र, युनिसेफ, यशदा आणि साने गुरुजी मंडळाद्वारे आयोजन‎

वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्त्व व जल साठ्यांचे जतन काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने केंद्रीय युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय, ””मेरा युवा भारत केंद्र”” अकोला, युनीसेफ़ महाराष्ट्र, ‘यशदा’ जलसाक्षरता केंद्र आणि साने गुरुजी कला, सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ””युवा जल दिंडी अभियान”” सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत ‘जलसंवर्धनासाठी युवा व समुदायाचा…

Read More

कॉकरोच जनता पार्टीने म्हटले- CBSE अध्यक्षांची बदली केवळ दिखावा:सरकारशी बोलणी करण्यास तयार; दिल्लीत पहिली पत्रकार परिषद घेतली, 6 जून रोजी आंदोलन

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने बुधवारी दिल्लीत पहिली पत्रकार परिषद घेतली. पक्षाच्या वतीने तीन प्रवक्ते पहिल्यांदाच आपल्या मागण्या घेऊन जनतेसमोर आले. त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली आणि सांगितले की यासाठी ते सरकार आणि विरोधक दोघांशीही चर्चा करण्यास तयार आहेत. CJP प्रवक्ते सौरव दास यांनी CBSE चे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव…

Read More

उपवर्गीकरणाच्या विरोधात एल्गार:अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पडण्याचा डाव- युवकांचा आरोप‎

अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रक्रियेच्या विरोधात बुधवारी तरूणाई रस्त्यावर उतरली. या उपगवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत जनआक्रोश मोर्चा काढला. याच मुद्यावर धरणे आंदोलन ते आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. काही राज्यांत अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यात यावे, अशी…

Read More

एनसीसी कॅडेट्सकडून तंबाखूविरोधात प्रबोधन:राधादेवी गोयनका महिला काॅलेजचा उपक्रम‎

जागतिक तंबाखूमुक्त दिना चे औचित्य साधून ११ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, अकोलाच्या वतीने शहरात भव्य “नशामुक्ती अभियान‘ राबवण्यात आले. अमरावती ग्रुप अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ५०० हून अधिक कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. यात अकोला येथील श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाच्या (आरडीजी) विद्यार्थिनींनी सादर केलेल्या जिवंत पथनाट्याने अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले. कमांडिंग ऑफिसर कर्नल एस….

Read More

संत्रा उत्पादकांचे प्रति हेक्टर एक लाख मदतीसाठी तहसील कार्यालयात ठिय्या:वरूड तालुक्यात गारपिटीने संत्रा-मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान‎

तालुक्यात ३० व ३१ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच एप्रिल व मे महिन्यातील ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे फळगळ झालेली असताना, त्यान . या पार्श्वभूमीवर किसान न्याय हक्क संघर्ष समिती व तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन…

Read More