Headlines

हुंड्यामोख शिवारात 1300 लिटर हातभट्टीचे रसायन जप्त:कळवण पोलिस ठाण्याच्या पथकाची धडक कारवाई‎

कळवण पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत धडक कारवाई करत गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले सुमारे १३०० लिटर रसायन व साहित्य जप्त केले. या कारवाईत ४८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुंड्यामोख-दयाणे दिगर शिवारातील बंधाऱ्याखालील नाल्यालगतच्या झाडाझुडपांमध्ये छापा टाकण्यात आला. या ठिकाणी गावठी…

Read More

टाकळीतील शेतमजुराच्या मुलाची सैन्य दलात निवड:लहानपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण‎

पैठण तालुक्यातील टाकळी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील सोपान संजय लाटे याची भारतीय सैन्य दलात नुकतीच निवड झाली आहे. सोपानने दुसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोपान सैन्य दलात भरती होण्यासाठी तयारी करत होता. यासाठी तो प्रचंड मेहतन घेत होता. परंतु पहिल्या वेळेस सैन्य भरती प्रक्रियेत त्याला अपयश आले . परंतु त्याच्या…

Read More

खुलताबाद तालुक्यातील 12 युवकांची अग्निवीरमध्ये निवड:गोळेगावात सत्कार, देशसेवेची प्रेरणा देणारा सोहळा, उपस्थितांच्या डोळ्यांत दाटले आनंदाश्रू‎

तालुक्यातील युवकांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचा गौरव करणारा भव्य सत्कार सोहळा मंगळवार (२ जून) रोजी गोळेगाव ग्रामपंचायत पाटांगण येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तिपर वातावरणात पार पडला. भारतीय सैन्यदलाच्या ‘अग्निवीर’ भरतीत निवड झालेल्या परिसरातील १२ . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व शिव आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिव आरतीचा मान हा निवड झालेल्या…

Read More

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये रुग्णालयात आग, 4 जणांचा मृत्यू:20 हून अधिक भाजले; ICU च्या खिडक्या-दरवाजे तोडून रुग्णांना बाहेर काढले

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागल्याने 4 लोकांचा मृत्यू झाला. तर, 20 हून अधिक लोक भाजले. हा अपघात बुधवारी रात्री सुमारे 3 वाजता झाला. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक रुग्णालयात पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानिक लोकांच्या मते मृत्यूचा आकडा वाढू शकतो. आयसीयू वॉर्ड पाचव्या मजल्यावर आहे, त्यामुळे बचाव कार्यात अडचण आली. अग्निशमन…

Read More

वेरूळला 51 जोडप्यांच्या हस्ते होणार अभिषेक:सोहळ्यासाठी कोल्हापूरहून आणल्या सिंहासनारूढ शिवरायांच्या 51 मूर्ती‎

वेरूळ स्वराज्याची संकल्पभूमी व पितृतीर्थ श्रीक्षेत्र वेरूळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा शनिवार (६ जून) रोजी उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली. शहाजीराजे भोसले स्मारकासमोर सकाळी ८ वाजता या सोहळ्याचे आयोजन केले असून या वेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ५१ मान्यवर जोडपी सपत्नीक…

Read More

अनमोल अहिरे खून प्रकरण:खून प्रकरणातील आरोपी नगरसेवकाच्या अटकेसाठी पैठण पोलिस ठाण्यात ठिय्या

इंदिरानगर येथील अल्पवयीन मुलगा अनमोल देविदास अहिरे (१७) याच्या खून प्रकरणातील आरोपी नगरसेवक ईश्वर दगडे याच्या अटकेसाठी नातेवाइकांनी बुधवारी पैठण ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तीन तास चाललेल्या आंदोलनानंतर पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र त्यानंतरही नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात जाऊन मृतदेह २४ तासानंतरदेखील ताब्यात घेण्यास नकार दिला. इंदिरानगर परिसरात…

Read More

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीचा खून:दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पत्नीवर सतत संशय घेत असल्याने उचलले टोकाचे पाऊल‎

पैठण चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात बुधवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. मंदाबाई सुरेश अंगारखे (४५, रा. गांगलवाडी, नारळा) असे मृत महिलेचे, तर सुरेश अंगारखे असे आरोपी पतीचे नाव आहे. दरम्यान, पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. आरोपी सुरेश अंगारखे…

Read More

Fire in a hotel in Delhi… No chance of rescue, 22 people including 11 foreigners died, permission was given for the hotel for 6 rooms, 25 were built

Marathi News National Fire In A Hotel In Delhi… No Chance Of Rescue, 22 People Including 11 Foreigners Died, Permission Was Given For The Hotel For 6 Rooms, 25 Were Built नवी दिल्ली28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर येथे असलेल्या फ्लोरीश स्टे ‘बी अँड बी’ हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत २२ लोकांचा मृत्यू…

Read More

मक्रणपूरचा ग्रामविकास अधिकारी 40 हजारांची लाच घेताना जाळ्यात:5 टक्के कमिशनची मागणी, एसीबीची ग्रामपंचायत कार्यालयात कारवाई‎

तालुक्यातील मक्रणपूर व रेल ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास ४० हजारांची रोख लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयातच रंगेहाथ पकडले. विलास पिराजीराव जोंधळे (५०) असे लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार किशोर वाळुंजे यांनी नवबौद्ध घटक परिसर विकास योजनेअंतर्गत आंबेडकरनगर येथे ५ लाख आणि कन्नड साखर कारखाना परिसरातील गौतमनगर, अण्णाभाऊ साठेनगर…

Read More

सारोळ्यात तहसीलदारांच्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांना मिळाला हक्काचा रस्ता:प्रलंबित प्रश्न मार्गी, अतिक्रमण हटवून महसूल विभागाने खुला केला मार्ग‎

शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामांमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतापर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता. मात्र, सिल्लोड तालुक्यातील सारोळा शिवारातील शेतकरी गेल्या तब्बल १० वर्षांपासून यापासून वंचित होते. अनेक वर्षांचा पाठपुरावा, अर्ज आणि विनंत्या करूनही न . सारोळा शिवारातील गट क्रमांक ४८४, ४८५ आणि ४९० मधील शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा रस्ता काही वर्षांपासून अडथळ्यांमुळे पूर्णपणे बंद झाला होता. रस्ता बंद असल्याने…

Read More