Headlines

विद्यार्थ्यांनी टक्केवारीचा विचार न करता आत्मविश्वासाने यश गाठावे:अविनाश ठाकरे; माळी महासंघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव‎

प्रतिनिधी |अकोट दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दहावी व बारावीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन माळी महासंघाच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी टक्केवारीचा विचार न करता आत्मविश्वासाने यश गाठावे, असे प्रतिपादन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी याप्रसंगी केले. अकोट शहरात राम नारायण मंगल कार्यालयात सत्कार सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय…

Read More

दलित पँथर चळवळीचा इतिहास समाजासमोर येणे गरजेचे:रामदास आठवले यांचे दयानंद मस्के यांच्या सत्कार व ग्रंथप्रकाशन प्रसंगी मत

पुणे येथे आयोजित माजी गृहनिर्माणमंत्री दयानंद मस्के यांच्या नागरी सत्कार व ग्रंथप्रकाशन समारंभात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दलित पँथर चळवळीच्या इतिहासावर प्रकाश टाकला. अमेरिकेतील ब्लॅक पँथरप्रमाणेच भारतात दलित पँथर चळवळ उभी राहिली, जिने दलित समाजावरील अन्याय-अत्याचाराला वाचा फोडली. या चळवळीचा इतिहास आजच्या युवकांना आणि समाजाला समजणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले….

Read More

आर. माधवन@56; दारू पिऊन शूट केला 3 इडियट्सचा सीन:इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने वडील रडले, रॉकेट्रीसाठी दात वाकडे करून घेतले

‘3 इडियट्स’, ‘धुरंधर’, ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’, ‘तनु वेड्स मनु’ आणि ‘रहना है तेरे दिल में’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करणाऱ्या आर माधवनची गणना बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात प्रतिभावान, साध्या आणि अष्टपैलू अभिनेत्यांमध्ये होते. आर माधवनने ‘3 इडियट्स’मध्ये साकारलेली फरहानची भूमिका आणि त्याचा ‘अब्बा नहीं मानेंगे’ हा संवाद आजही सोशल मीडियावर मीम्समध्ये लोकप्रिय…

Read More

87 वर्षीय डॉक्टरांची 46 लाखांची सायबर फसवणूक:मुंबई पोलिस अधिकारी बनून चोरट्यांनी केली ऑनलाईन फसवणूक

पुण्यात सायबर चोरट्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी करून एका ८७ वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरांची ४६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन जिमखाना भागात राहणाऱ्या या डॉक्टरांना गेल्या महिन्यात २४ मे रोजी सायबर चोरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी डॉक्टरांना मुंबई पोलिसांच्या…

Read More

प्रेमप्रकरणातून 21 वर्षीय तरुणीची आत्महत्या:दुसऱ्या तरुणीशी मैत्री केल्याने टोकाचे पाऊल, तरुणावर गुन्हा दाखल

प्रेमप्रकरणातून एका 21 वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठोंबरे (वय 23, रा. कोथरूड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुणी वारजे माळवाडी येथे राहत होती….

Read More

गावातील उल्लेखनीय कार्य‎करणाऱ्या महिलांचा सन्मान‎:थिलोरी ग्रामपंचायतीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती‎

प्रतिनिधी । दर्यापूर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दर्यापूर तालुक्यातील थिलोरी ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत थिलोरीच्या प्रशासक मीना धर्माळे होत्या.सुरूवातीला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वेणू वाकपांजर, मैना राऊत, जानकू पावडे…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रकाश राज यांचे वादग्रस्त विधान:म्हटले- माहिती नाही चहा विकत होते की भीक मागत होते, ट्रोलर्स म्हणाले- तुम्ही देशासाठी काय केले?

दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी नरेंद्र मोदींच्या चहा विकण्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आक्षेपार्ह विधानं केली आहेत. खरं तर, एका सोशल मीडिया युझरने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना लिहिले होते की, मला खात्री आहे की मोदी ना चहा विकणारे होते ना भिकारी, ते जन्मापासून खोटारडे…

Read More

हिंगोलीकरांचा प्रवास होणार प्रदूषणमुक्त:आगारात 21 पैकी 4 ‘ई-शिवाई' बस दाखल, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन, होणार आरामदायी प्रवास

हिंगोली आगारासाठी मंजूर झालेल्या २१ ई शिवाई बसपैकी चार बसेस दाखल झाल्या असून सोमवारी ता. १ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते याबसेसच उदघाटन करण्यात आले. लांबपल्याच्या मार्गावर या बसेस धावणार असून याबसेस मुळे हिंगोलीकरांचा प्रवास आता आणखी आरामदायी व प्रदुषणमुक्त होणार आहे. राज्यात महामंडळाने पर्यावरण पुरक बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आगाराच्या मागणी नुसार…

Read More

वर्ध्याच्या प्रसिद्ध 'गोरस भंडार'वरील एफडीएची कारवाई सूडबुद्धीने!:दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा गंभीर आरोप, मंत्री पंकज भोयरांकडे कारवाईची मागणी

वर्धा जिल्ह्याची ओळख ठरलेल्या आणि देशभरात आपल्या दर्जेदार उत्पादनांमुळे प्रसिद्ध असलेल्या गो संवर्धन गोरस भंडारवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) केलेली कारवाई ही सूडबुद्धीने आणि आकसापोटी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 31 मे रोजी एफडीए अधिकाऱ्यांनी…

Read More

मेळघाटातील ‘कुटीर'' साडीला जागतिक मान्यता‎:ऑस्ट्रेलियन विचारवंत बार्बरा ओ''नील यांनी परिधान केल्यामुळे मिळाला सन्मान‎

प्रतिनिधी | ​अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम मेळघाट परिसरातील आदिवासी व ग्रामीण महिलांच्या कौशल्याला आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. ऑस्ट्रेलियन विचारवंत बार्बरा ओ नील यांनी ‘कुटीर’ साडी परिधान करुन एका कार्यक्रमात हजेरी लावल्यामुळे ही मान्यता अधिक घट्ट झाली आहे. ​ धारणी तालुक्यातील मांडू येथील महिला कारागिरांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि कलाकुसरीच्या बळावर तयार केलेल्या…

Read More