फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकशाही धोक्यात:जनता वैतागली, ठाकरे गट पुन्हा उभारी घेईल- विजय वडेट्टीवार
“महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या घाणेरड्या राजकारणाला राज्यातील जनता आता पूर्णपणे वैतागली असून लोकांमध्ये या लोकप्रतिनिधींबद्दल प्रचंड राग आहे. जर कुणाला पक्ष सोडायचाच असेल, तर त्यांनी आधी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि मगच दुसऱ्या पक्षात गेले पाहिजे,” अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बंडखोरांवर हल्ला चढवला आहे. सध्या देशात लोकशाही पूर्णपणे धोक्यात आली असली, तरी शिवसेना…