Headlines

दिल्लीनंतर पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चा एल्गार:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी करणार आंदोलन; 11 जूनला तरुणाई येणार रस्त्यावर

दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या चर्चित आंदोलनानंतर आता ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) महाराष्ट्रात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 11 जून रोजी पुण्यात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. दिल्लीतील आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता पुणे हे या मोहिमेचे पुढील केंद्र बनले आहे. नेमके आंदोलन…

Read More

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायकचा विकास:500 कोटींच्या निधीवर सदा सरवणकरांचे स्पष्टीकरण

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि आमदार सदा सरवणकर यांनी दिली. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी आधुनिक सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेकडून 500 कोटी रुपयांचा निधी आरक्षित करण्यात…

Read More

353 कट्टे हळद चोरीचे प्रकरण उघड:सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, चार जणांना अटक; हिंगोली पोलिसांची कारवाई

हिंगोली शहरालगत लिंबाळा मक्ता येथील औद्योगिक वसाहती मधील एका गोदामातून ३५३ कट्टे हळद चोरणाऱ्या टोळीचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार मुख्य जणांना मंगळवारी अटक केली असून, सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्यांकडून आणखी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून…

Read More

कामाची बातमी- डिशवॉशिंग लिक्विडमध्ये घातक केमिकल:आरोग्यास ठरू शकतात धोकादायक, केमिकल फ्री प्रॉडक्ट घ्या; खबरदारीचे 11 उपाय

भांडी धुण्यासाठी बहुतेक लोक डिशवॉशिंग लिक्विड किंवा साबण वापरतात. यानंतर आपल्याला खात्री होते की भांडी स्वच्छ आणि सुरक्षित आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की स्वच्छ आणि चमकणारी भांडी देखील आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात? खे तर, काही डिशवॉशिंग लिक्विडचे रासायनिक अवशेष भांड्यांवर राहू शकतात. हे रसायने अन्नासोबत शरीरात जाऊ शकतात. या संदर्भात…

Read More

Shaktipith Mahamarg: Development vs Farmer Existence

. कोल्हापूरपासून ते थेट मराठवाड्यापर्यंत गेल्या काही महिन्यांत हा नारा सातत्याने घुमत आहे. एका बाजूला राज्य सरकार हा प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे ठासून सांगत आहे, तर दुसऱ्या बाजूला हजारो शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक संघटना रस्त्यावर उतरून याला कडवा विरोध करत आहेत. समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प मानला जाणारा…

Read More

साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला!:अंमळनेरजवळ भीषण तिहेरी अपघात; गुजरातमधील एकाच कुटुंबातील 5 जणांसह 6 ठार

साखरपुड्याच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. कार, एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात गुजरातमधील व्यारा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून धरणगाव येथील…

Read More

सोलापूर विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अभिजीत पाटलांचा विरोध:म्हणाले- पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना कसे मतदान करणार

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. मविआचे अधिकृत उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे. ज्या व्यक्तीने पंढरपूर पंचायत समिती सभापती निवडणुकीत पक्षाचा ‘तुतारी’चा उमेदवार पाडून भाजपच्या उमेदवाराला…

Read More

जयपूरमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग, मुलासह 3 ठार:होरपळल्यामुळे रस्त्यावर तडफडत होते लोक; भरवस्तीत सुरू होता कारखाना

जयपूरमधील खोह नागोरियान परिसरात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी 11 वाजता भीषण आग लागली. या आगीत एका मुलासह तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 6 मजूर गंभीर जखमी झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये रहीम, रुबिन (१५) आणि अब्दुल वाहिद यांचा समावेश आहे. भाजल्यामुळे जखमी झालेल्यांत अजीम खान, नासीर खान, समीर खान, बिलाल आणि अशफाक यांचा समावेश आहे….

Read More

Sanjay Raut Criticized by BJP; Modis 12-Year Tenure Supported

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय रा . ‘संजय राऊतांनी केदारनाथ नव्हे, औरंगजेबाच्या कबरीवर जावे’ संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना बन यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली….

Read More

बिल्डरच्या नोटिसीत भुजबळांच्या बंगल्याचे नाव:जागा मालकाला भेटण्यासाठी सातपुड्यावर बोलावले, दमानियांची चौकशीची मागणी

मुंबईतील एका पुनर्विकास प्रकल्पाच्या जाहीर नोटिसीत थेट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मलबार हिल येथील अधिकृत ‘सातपुडा’ शासकीय बंगल्याचा पत्ता देण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेत, “हा सरकारी मालमत्तेचा खाजगी फायद्यासाठी केलेला गैरवापर आहे,” अशी टीका केली आहे. याप्रकरणात राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप…

Read More