Headlines

राजस्थानमध्ये 'मराठी स्टडी सेंटर' सुरू करण्याच्या राज्यपालांच्या सूचना:हरिभाऊ बागडेंचा पुतळा जाळला, नवा भाषिक वाद पेटला

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या धोरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू असतानाच, आता राजस्थान राज्यात मराठी भाषेवरून नवा वाद पेटला आहे. राजस्थानचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी राजस्थानात ‘मराठी स्टडी सेंटर’ सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर तेथील स्थानिक नागरिक आणि संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. या निर्णयाचा तीव्र निषेध…

Read More

सिक्कीममधील बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर भूस्खलन, 27 मजूर अडकले:ढिगाऱ्यामुळे बोगदा बंद, बचावकार्यासाठी गेलेले काही कामगार बेशुद्ध; गॅस गळतीची शक्यता

सोमवारी सिक्कीममध्ये एका बोगद्यावर भूस्खलन झाल्याने त्याचे प्रवेशद्वार बंद झाले, त्यामुळे आत असलेले २७ मजूर अडकले. नामची जिल्ह्यात असलेल्या या बोगद्यात बांधकाम सुरू होते. अधिकाऱ्यांच्या मते, बोगद्याच्या आत वायू गळतीचीही शक्यता आहे, त्यामुळे बचावकार्य कठीण झाले आहे. बचावकार्यासाठी गेलेल्या काही कामगारांना चक्कर आली आणि काहीजण बेशुद्ध पडले. बातमी सतत अपडेट केली जात आहे. Source link

Read More

धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच:मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा, म्हणाले – त्यांच्यामुळे मराठा-वंजारी समाजात वैर

राज्याच्या राजकीय वर्तुळात आगामी काळात होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असतानाच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या विस्तारावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनरागमन चर्चेवर जरांगे पाटील कमालीचे भडकले आहेत. “धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते…

Read More

वर्धा चिमुरडी अत्याचार प्रकरण:खटला जलदगती न्यायालयात चालणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

वर्धा तालुक्यातील रोठा येथे १२ वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्यंत संतापजनक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या खटल्याची सुनावणी तातडीने जलदगती न्यायालयात घेण्याचे महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून सुप्रसिद्ध सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात…

Read More

रत्नागिरीत मुसळधार पावसाचा धुमाकूळ:जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी; प्रशासन हाय अलर्टवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि संपूर्ण कोकण पट्ट्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा असली, तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे खेड येथील प्रसिद्ध जगबुडी नदीने पाण्याची इशारा पातळी ओलांडली असून, नदीकाठच्या परिसरात चिंतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे, याच पावसामुळे…

Read More

गर्भलिंग निदान कायद्यासाठी कार्यप्रणाली तयार करा – नीलम गोऱ्हे:पुणे, सातारा, सोलापूरमधील बेकायदेशीर प्रकरणांवर बैठकीत सूचना

विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने समन्वय साधून कार्यप्रणाली तयार करावी, असे प्रतिपादन केले. ही कार्यप्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर गर्भलिंगनिदान आणि गर्भपात प्रकरणांवर विधानपरिषदेत अल्पकालीन…

Read More

जिल्हा परिषदेतील लिपिकांसाठी आता एकच संवर्ग:सांगली बैठकीत निर्णय, अमरावतीसह राज्याला फायदा

जिल्हा परिषदेतील कनिष्ठ आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी ही पदे आता ‘एस-१४’ या एकाच संवर्गात एकत्र केली जाणार आहेत. यामुळे एकाही लिपिकाचे नुकसान होणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी दिली. या निर्णयाचा फायदा अमरावतीसह राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील लिपिकांना होणार आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक संघटनेची राज्यस्तरीय…

Read More

वन्यप्राणी आडवा आल्याने वडगाव फत्तेपूर-परसापूर मार्गावर अपघात:रामपुरी कॅम्पमधील युवकाचा मृत्यू, पोलिस तपास सुरू

वडगाव फत्तेपूर-परसापूर मार्गावर झालेल्या एका रस्ते अपघातात रामपुरी कॅम्प परिसरातील गौरव वाधवा यांचा मृत्यू झाला. दुचाकीसमोर अचानक वन्यप्राणी आल्याने हा अपघात घडला. गौरव वाधवा अचलपूरहून अमरावतीकडे येत असताना हा दुर्दैवी प्रसंग घडला. परतवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव नंदलाल वाधवा हे कपड्यांच्या व्यवसायाच्या वसुलीच्या कामासाठी नियमितपणे या मार्गावरून प्रवास करत होते. सोमवारी दुपारी ते एमएच-२७/सीवाय-७९८४ क्रमांकाच्या…

Read More

दहा दिवसांच्या खंडामुळे अमरावतीत पाऊस 37 टक्क्यांनी घटला:शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सरासरीच्या तुलनेत ३७ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून, अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, तर काहींची पेरणी अजूनही रखडली आहे. २० जुलैपर्यंतच्या अधिकृत शासकीय आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची एकूण सरासरी ३२४.७ मिमी अपेक्षित असताना,…

Read More

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ अमरावतीत आंदोलन:इर्विन चौक, जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने; आरडीसींना निवेदन सादर

लडाखमधील शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक यांच्या ‘चलो संसद’ आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी अमरावती शहरात सोमवारी तीन ठिकाणी निदर्शने करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्यांनी इर्विन चौकात आंदोलन केले, तर कलेक्ट्रेटवर विविध विद्यार्थी संघटनांनी निषेध नोंदवला. संविधान लोकशाहीवादी जनसंघटना समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संतोष काकडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर…

Read More