Headlines

दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला:गुरुपौर्णिमेचे औचित्य अन् 'रयत शिक्षण संस्था'चा विषय, वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार आणि शरद पवार गट केंद्र सरकारला पाठिंबा देऊन एनडीएमध्ये सामील होणार, अशा चर्चांनी प्रचंड जोर धरला आहे. या सर्व घडामोडी चर्चेच्या केंद्रस्थानी असतानाच, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पुण्यातील मोदी बाग निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या…

Read More

कंगनाच्या विधानावर भडकले विशाल ददलानी:म्हटले- रस्त्यावर मुलांना मारले आणि अश्रुधुराचे गोळे सोडले, तर शिव्याच मिळतील

विशाल ददलानी यांनी सोशल मीडियावर जेन-झी (Gen-Z) आंदोलनाचे समर्थन केले आहे. अलीकडेच, भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने विद्यार्थ्यांची भाषाशैली आणि सोशल मीडिया रील्सला ‘ओकारी येण्यासारखे’ म्हटले होते. याला उत्तर देताना विशाल ददलानी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भाषेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापूर्वी त्यांच्याशी रस्त्यावर कसे वर्तन केले गेले, हे पाहिले पाहिजे. विशाल यांनी आरोप केला की, विद्यार्थ्यांवर…

Read More

भाजपने म्हटले- विद्यार्थ्यांच्या संसद मार्चमध्ये गोळीबार झाला नाही:राहुल गांधी संसदेत खोटे बोलले; संध्याकाळी 6 वाजता काँग्रेस पत्रकार परिषद घेणार

विद्यार्थ्यांच्या संसद मार्चमध्ये गोळीबार झाल्याच्या राहुल गांधींच्या विधानावर भाजपने पत्रकार परिषद घेतली. भाजप नेते संबित पात्रा म्हणाले की राहुल लोकसभेत खोटे बोलले. पात्रा यांनी सांगितले की विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. याचे खंडन केले जाते. राहुल खोटे बोलले. ते म्हणाले की गोळीबार करण्याचा आदेश गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. हे खोटे आहे कारण गोळीबार झालाच नाही…

Read More

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अशोक चव्हाणांचे वर्चस्व!:23 पैकी 21 जागांवर शेतकरी विकास पॅनल विजयी; घराणेशाहीची जोरदार चर्चा

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ‘शेतकरी विकास पॅनेल’ने एकूण 23 पैकी तब्बल 21 जागांवर दणदणीत विजय मिळवत बँकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेसाठी सत्ताधारी आणि…

Read More

…तर हे विद्यार्थी सरकार सुद्धा बदलतील:अभिजीत दिपकेंचा इशारा; जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर दिपके छत्रपती संभाजीनगरात दाखल

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी देशातील युवकांनासोबत घेऊन विशेषतः जेन-झी पिढीला सोबत घेत मोठे आंदोलन उभारले होते. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्याच्या निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि यश आले. त्यानंतर तब्बल 40 दिवसांनंतर अभिजीत…

Read More

लोकसभेत राहुल यांचे 50 मिनिट भाषण, मोठा गदारोळ:'इडियट' शब्द उच्चारल्याने अध्यक्षांनी 11 तर रिजिजू यांनी 7 वेळा टोकले, म्हटले- माफी मागा

लोकसभेत पेपरफुटीशी संबंधित ‘सार्वजनिक परीक्षा (अयोग्य साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ बुधवारी विरोधकांच्या गदारोळात आवाजी मताने मंजूर झाले. यापूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेपरफुटीशी संबंधित विधेयकावर 50 मिनिटे भाषण दिले. त्यांनी ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ यांसारखे शब्द वापरले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, गृहमंत्र्यांनी दिल्लीत विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. यावरून सत्ताधारी पक्षाने जोरदार गदारोळ…

Read More

चेंबूर वृक्ष दुर्घटना:महापौरांच्या फेरचौकशीच्या आदेशाला केराची टोपली, पालिकेचा वेळकाढूपणा!

चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ 30 जून 2026 रोजी एका शालेय बसवर पिंपळाचे झाड मुळासकट कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर मुंबई महापालिकेने एका चौकशी समितीच्या अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशी प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र त्यावर आक्षेप घेत, 16 जुलै रोजी पालिका सभागृहात सभागृह नेते गणेश खणकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून सविस्तर चर्चा घडवून…

Read More

गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता:विठ्ठलाचे दर्शन घेऊन मानाच्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु, 3 ऑगस्टला होणार श्रींची प्रक्षाळपूजा

गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपूरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या. मानाच्या पालख्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरु केला. पोर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे…

Read More

मराठा समाजासाठी जे कुणीच केलं नाही ते महायुतीने केलं:तरीही काही शंका असतील तर मार्ग काढू; जरांगेंच्या इशाऱ्यावर फडणवीसांची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील विविध महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. नागपूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती, मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले आंदोलन आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन या सर्वच मुद्द्यांवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, राज्यातील आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे मोठे आदेश त्यांनी गृह विभागाला दिले आहेत. तसेच, काँग्रेस नेते…

Read More

Maharashtra ST Bus NCMC Smart Card Deadline Extended

एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ न . राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात…

Read More