Headlines

मुख्यमंत्र्यांच्या सूचक विधानाने राजकीय चर्चांना उधाण:उदयजी, तुम्हाला सहकार विभाग द्यावा का?- मुख्यमंत्री फडणवीस

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या खांदेपालटाबाबत अत्यंत सूचक आणि राजकीयदृष्ट्या रंजक विधान केले. “तुम्ही उद्योगमंत्री म्हणून उत्तम काम करताय, पण तुमची इच्छा बघता शिंदे साहेबांशी बोलून तुम्हाला सहकार विभाग द्यावा का, असा विचार माझ्या डोक्यात आला,’ या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने…

Read More

India Spy Secrets Revealed; Pakistan Nuclear Program

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिव्य मराठी सिरीज ‘स्पाय फाइल्स’ मध्ये तुम्ही वाचत आहात – ‘ऑपरेशन कहूटा’. भाग-1 मध्ये तुम्ही वाचले – 1974 मध्ये भारताच्या अणुचाचणीनंतर पाकिस्तानही अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत लागला होता. अभियंता डॉ. अब्दुल कदीर खान यांनी नेदरलँड्समधील एका अणुप्रयोगशाळेतून अणुबॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान चोरले होते. अब्दुल यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी भोपाळमध्ये झाला होता. भारताची गुप्तचर संस्था…

Read More

पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास पाच वर्षांची बंदी:31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवा- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

राज्यात नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि हवामान बदलामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकारने २०२६-२७ या वर्षासाठी ‘सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना’ लागू केली आहे. खरीप हंगामातील १४ प्रमुख पिकांसाठी ही योजना असून, शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी…

Read More

पाण्याच्या टाकीत 5 दिवस मृत बैल सडत होता,:तेच पाणी 51 गावांना पुरवले- खडसे, मुक्ताईनगरच्या सारोळ्यातील प्रकार विधान परिषदेत

मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा प्रादेशिक जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यंत धक्कादायक प्रकार विधान परिषदेत चर्चेस आला. या केंद्राच्या पाण्याच्या टाकीत पडून एका बैलाचा मृत्यू झाला. मात्र, ५ दिवस हा मृत बैल टाकीतच सडत होता आणि याच टाकीतील पाणी मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील ५१ गावांतील हजारो नागरिकांना पिण्यासाठी पुरवले गेले. या गंभीर हलगर्जीपणावरून एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत सरकारला…

Read More

JK मध्ये 'लष्कर'चे 2 अतिरेकी ठार झाल्याचा दावा:पहलगाम हल्ल्यानंतरच्या हिट लिस्टमध्ये समावेश होता; शोपियांमध्ये 3 तास चकमक

जम्मू-काश्मीरमधील शोपियां येथील सैदपोरा परिसरात शनिवार संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची बातमी आहे. सुरक्षा दलांनी याची पुष्टी केलेली नाही. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ठार झालेले दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (LeT) चे प्रमुख ऑपरेटिव्ह होते. एक दहशतवादी झाकीर अहमद गनी त्या 14 दहशतवाद्यांच्या यादीत सामील होता, जी पहलगाम हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी जारी…

Read More

Pakistani Actress Fake Post: Alpha Movie Claim Debunked

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोशल मीडियावर पाकिस्तानी अभिनेत्री इकरा अजीजच्या नावाने एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात दावा केला जात आहे की, तिने आलिया भट्ट आणि शरवरी अभिनीत ‘अल्फा’ चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आणि लिहिले की, ‘अल्फा, धुरंधरला पाकिस्तानकडून दिलेले उत्तर आहे.’ तसेच YRF चे आभारही मानले. मात्र, पडताळणीत हा दावा खोटा ठरला. व्हायरल दावा…

Read More

TMC West Bengal President Chandrima Bhattacharya Resigns; Mamata Banerjees Statement

Marathi News National TMC West Bengal President Chandrima Bhattacharya Resigns; Mamata Banerjees Statement कोलकाता6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तृणमूल काँग्रेस (TMC) च्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी नियुक्तीच्या अवघ्या एका महिन्यानंतर शनिवारी पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पक्षाची इतर सर्व पदेही सोडली आहेत. त्या बंडखोर गटात सामील होण्याच्या अटकळींना वेग आला आहे. चंद्रिमा यांनी…

Read More

Ketan Agrawals Grandfather Devichand Agrawal Passes Away

लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आलेले प्रसिद्ध तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे शनिवारी संध्याकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. . मिळालेल्या माहितीनुसार, देवीचंद अग्रवाल यांना कर्करोगाचे निदान झाले होते. नातवाच्या अचानक झालेल्या क्रूर हत्येमुळे अग्रवाल कुटुंब आधीच मानसिकदृष्ट्या खचले होते….

Read More

कृषी अधिकारी रुपाली ठाकरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार:'पद्मश्री विखे पाटील कृषी सेवारत्न' पुरस्काराने सन्मानित

टाकरखेडा शंभू येथील सहाय्यक कृषी अधिकारी रुपाली ठाकरे-चऱ्हाटे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील वरळी येथे कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते रुपाली ठाकरे यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

Read More

चांदूर बाजारच्या प्रगतिशील शेतकऱ्याचा सन्मान:उमेश बगणे यांना वसंतराव नाईक पुरस्कार

चांदूर बाजार तालुक्यातील शहापूर येथील प्रगतिशील शेतकरी उमेश रामराव बगणे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा श्री वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्पादन वाढ, गुणवत्तापूर्ण पीक व्यवस्थापन आणि प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून बगणे यांनी राज्यभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेती केवळ व्यवसाय नसून समाजाला दिशा देणारे कार्य आहे, या…

Read More