'सदा करवंद' वाणाची राज्यभरात दखल:वसमतच्या सदाशिव अडकिणेंना 'वसंतराव नाईक कृषी पुरस्कार'
वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील शेतकरी सदाशिव अडकिणे यांना राज्य शासनाचा कै. वसंतराव नाईक कृषी पुरस्कार बुधवारी ता. 1 मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे. करवंदाची कुंपन शेती अन सदा करवंदाचे वाण विकसीत केल्याच्या कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. इंजनगाव येथील शेतकरी सदाशिव अडकिणे यांनी शेतीला करवंदाचे नैसर्गिक कुंपण लावले….