Headlines

'सदा करवंद' वाणाची राज्यभरात दखल:वसमतच्या सदाशिव अडकिणेंना 'वसंतराव नाईक कृषी पुरस्कार'

वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील शेतकरी सदाशिव अडकिणे यांना राज्य शासनाचा कै. वसंतराव नाईक कृषी पुरस्कार बुधवारी ता. 1 मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे. करवंदाची कुंपन शेती अन सदा करवंदाचे वाण विकसीत केल्याच्या कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. इंजनगाव येथील शेतकरी सदाशिव अडकिणे यांनी शेतीला करवंदाचे नैसर्गिक कुंपण लावले….

Read More

‘ऑपरेशन ड्रॉप केस’ फत्ते, मुक्ताईनगरात पोलिसांचा सामाजिक संघटनांकडून गौरव

जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या ऑपरेशन ड्रॉप केस मोहिमेत मुक्ताईनगर तालुक्यात यशस्वी कारवाई करत ५८ लाख ४२ हजार रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कामगिरीबद्दल प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला नियंत्रण संघटना, मुक्ताईनगर शाखेने पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ व सहकाऱ्यांचा विशेष सत्कार केला. मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने तालुक्यातील कुऱ्हा, लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा व चारठाणा…

Read More

NEET Suicide Cases; MP Indore Rewa Aspitrants Story

लेखक: नीरज झा2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक एक मुलगी आईला सांगून गेली होती की NEET परीक्षेतून परत येताना- ‘मोमोज घेऊन येईन.’ दुसरी मुलगी परीक्षा केंद्रातून परीक्षा देऊन बाहेर पडताच वडिलांना म्हणाली होती- ‘आता तुमची मुलगी डॉक्टर बनलीच समजा.’ दोन्ही घरांमध्ये डॉक्टर बनण्याची स्वप्ने सजवली जात होती. पण नीटचा पेपर फुटला. त्यानंतर काही दिवसांनी एका घरात पंख्याला…

Read More

जि. प. शाळा जीवन संघर्षाला बळ देणाऱ्या- खा. अनुप धोत्रे:पोही येथे पहिलीत प्रवेश घेणाऱ्या 11 विद्यार्थ्यांचे घरी जाऊन औक्षण‎

तालुक्यातील पोही येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कमीत कमी सुविधांमध्ये जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन, संघर्षाचे धडे, जिद्द आणि चिकाटीचे बळ आणि त्यातून जीवनाचा कायापालट करण्याची धडपड, सहनशीलता याचे पाया . नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त संपूर्ण ३० जून रोजी शाळांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले झाले. शासनाच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला “शाळा प्रवेश…

Read More

हिंगोलीतील फुलदाभा परिसर मध्यरात्रीला झालेल्या भूकंपाने हादरला:3.6 रिश्‍टर स्केलची नोंद, परिसरातील गावकऱ्यांनी रात्र काढली जागून

औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा परिसर बुधवारी ता. 1 मध्यरात्री 1.20 वाजता भूकंपाने हादरला आहे. भूकंपमापकावर 3.6 रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे परिसरातील गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. या भागात वारंवार होणाऱ्या भूकंपाची कारणे शोधण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया नागरीकांतून व्यक्त होत आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे तसेच कळमनुरी तालुक्यातील रामेश्‍वरतांडा परिसरातील केंद्रबिंदू…

Read More

शेलापूर येथे पोलिओ मोहीम उत्साहात‎:शून्य ते पाच वर्षांतील बालकांना दिले पोलिओचे दोन थेंब,महिलाचा पुढाकार

प्रतिनिधी | मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आयुष्मान आरोग्य मंदिर, शेलापूर बु.च्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात आणि यशस्वीरीत्या राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व पात्र बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. सदर कार्यक्रम नुकतेच पार पडला. जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका…

Read More

राज्यात पावसाचा हाहाकार:रायगड-पालघरमधील शाळांना सुट्टी; पुढील 8 तासांसाठी रेड अलर्ट, मुंबईत लोकल वाहतूक खोळंबली

महाराष्ट्रभरात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून मुंबई, ठाणे आणि कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील ८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा दिला असून नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. शाळांना सुट्टी जाहीर मुसळधार पावसाचा धोका…

Read More

आपल्या पौराणिक कथा कधीच जुन्या झाल्या नाही:'नागबंधम'च्या स्टारकास्टने म्हटले- आता त्यांना मोठ्या पडद्यावर भव्य पद्धतीने दाखवण्याची वेळ आली

रहस्य, रोमांच, पौराणिक इतिहास आणि भव्य दृश्यांनी नटलेला पॅन इंडिया चित्रपट ‘नागबंधम’ ३ जुलै रोजी प्रदर्शित होईल. चित्रपटात विराट कर्ण, नभा नटेश आणि ऋषभ साहनी मुख्य भूमिकेत आहेत. निर्माती निशिता नागिरेड्डी आहेत. दैनिक भास्करशी बोलताना टीमने चित्रपटाची कथा, सनातन संस्कृती, दक्षिण भारतीय सिनेमा, बॉलिवूड आणि पात्रांवर चर्चा केली. प्रश्न: ‘नागबंधम’ची सर्वात मोठी खासियत काय आहे?…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक डिसेंबरपर्यंत पूर्ण, दीड वर्षांपासून बंद, प्राथमिक कामांमध्येच वेळ, 12 कोटींचे बजेट‎

विदर्भातील खेळांचे माहेरघर अशी ख्याती असलेल्या अंबानगरीतील क्रीडा प्रेमींना मागील एका दशकापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मी. सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅकची प्रतिक्षा असून ती अद्याप पूर्ण झाली नाही. मोर्शी रोडवरील विभागीय क्रीडा संकुलातील पं.जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गेल्या दीड वर्षापासून ट्रॅकचे काम कूर्मगतीने सुरू आहे. एकूण १२ कोटीचे बजेट असलेल्या या ट्रॅकसाठी शासनाकडून आतापर्यंत ६.७७ कोटी रु. मिळाले…

Read More

166 शाळांमधील 18 हजार 704 विद्यार्थ्यांना गणवेश:पुस्तकांचे वितरण, नवप्रवेशित विद्यार्थ्यांची कुठे बैलगाडीतून तर कुठे वाहनातून प्रवेश मिरवणूक‎

. नवीन मित्र नवीन पुस्तके व नवीन शालेय गणवेश या तीन गोष्टीच्या आनंदाच्या मेळ्याची अनुभूती तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाच्या दिवशी ३० जून रोजी आली. नव्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे केवळ गुलाब पुष्प देऊन स्वागतच नव्हे तर त्यांची कुठे सजवलेल्या बैलगाडीतून कुठे उघड्या जीप मधून तर कुठे चार चाकी वाहनातून गावातून मंगल वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांतर्फे त्यांचे…

Read More