Headlines

जंतर-मंतरच्या धक्क्याने हिटलरशाही झुकली:बहुमताचा माज दाखवू नका, अन्यथा सत्तेतून बाहेर व्हावे लागेल, संजय राऊतांचा भाजपला इशारा

शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते आणि देशाच्या राजकारणातील ‘पुराण पुरुष’ आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचे म्हणणे ऐकून विचार केला असला, तरी सरकारला खरा धक्का जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानेच दिला आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, नीट पेपरफुटीमुळे देशभरात तब्बल 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कायद्याच्या राज्यात आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांवर गुन्हा…

Read More

August 2026 Bank Holidays List

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहतील. 5 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवार व्यतिरिक्त 7 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बँकांमध्ये कामकाज होणार नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर या सुट्ट्यांचे दिवस वगळून तुम्ही बँकेत जाऊ शकता. कोणत्या शनिवारी…

Read More

वांद्रे येथील 'रंगशारदा' हॉटेलवर EDची धाड!:तब्बल 332 कोटींची मालमत्ता जप्त, मनी लॉन्डरिंग प्रकरणात प्रभुदास लोटियांवर ठपका

वांद्रे येथील प्रसिद्ध ‘रंगशारदा’ हॉटेलवर ईडीने धडक कारवाई करत, कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणात तब्बल 332 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. म्हाडाकडून सांस्कृतिक उपक्रमांसाठी सवलतीच्या दरात मिळालेल्या जमिनीचा व्यावसायिक वापर केल्याचा ठपका या प्रकरणात ठेवण्यात आला असून, याच आर्थिक फसवणुकीप्रकरणी प्रभुदास लोटिया यांच्यावर मुख्य आरोप करण्यात आले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, म्हाडाने मराठी नाट्य, साहित्य आणि…

Read More

शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्यांचे कौतुक कशाला?:प्रधानांच्या पाठीशी उभे राहणे हीच अंधभक्ती, फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर पवारांचा संताप

नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या कामाचे कौतुक करत संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे ट्विट केले होते. फडणवीसांच्या याच ट्विटचा समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित…

Read More

मुंबईत ठाकरेंची जल्लोष सभा:उद्धव व राज ठाकरे संबोधित करणार; काय बोलणार याकडे असणार लक्ष

विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारलाही झुकावे लागले आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूंची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा मुंबियाच्या सावरकर मार्गावर आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी व…

Read More

तेलंगणा- निवडणूक लढण्याचे वय 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव:बिल मंजूर करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन; केंद्राची मंजुरी आवश्यक

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शनिवारी सांगितले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी किमान वय २५ वर्षांवरून २१ वर्षांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. त्यानंतर, तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. हैदराबादमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भात आयोजित कॅन्डल लाइट रॅलीत त्यांनी हे विधान केले. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा आणि विधान परिषदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाईल. प्रधान…

Read More

सोनाक्षी सिन्हाने कान पकडून दंड-बैठका काढल्या:धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जेन Z ची माफी मागितली, पारुल गुलाटीनेही आनंद साजरा केला

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनाक्षी सिन्हाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून जेन Z (Gen Z) चे कौतुक केले. व्हिडिओमध्ये सोनाक्षी म्हणाली की तिने आधी जेन Z ला हलके घेतले होते, पण आता तिची विचारसरणी बदलली आहे. तिने कॅमेऱ्यासमोर कान पकडून दंड-बैठकाही केल्या आणि म्हणाली की आता तिलाही जेन Z सारखे बनायचे आहे….

Read More

कारगिल विजय दिनानिमित्त द्रासला पोहोचले संरक्षण मंत्री:म्हणाले- घुसखोरांची नियत बदलली नाही; भारतीय सेना प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास सज्ज

कारगिल विजय दिनाच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शनिवारी कारगिलमधील द्रास येथे पोहोचले. येथे त्यांनी कारगिल वॉर मेमोरियलमध्ये आयोजित शौर्य संध्या कार्यक्रमात भाग घेतला. हा कार्यक्रम दोन दिवसीय कारगिल विजय दिवस समारंभाचा भाग होता. सैनिकांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, आजही आव्हाने कमी झालेली नाहीत. घुसखोरांची नियत बदललेली नाही आणि ते आजही…

Read More

ना देशात गृहमंत्री, ना महाराष्ट्रात:आंदोलक मुलींवरील लाठीचार्जप्रकरणी अमित शहांनी राजीनामा द्यावा- उद्धव ठाकरे

नीट पेपरफुटीसाठी प्रधान यांचा राजीनामा मागितला तर दिल्ली आंदोलनादरम्यान मुलींवर विचित्र पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या आंदोलनावेळी गृहमंत्री कुठे दिसले का? महाराष्ट्रात आणि देशात गृहमंत्रीच नाहीत, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार चालवता येत नाही अशा लोकांकडे सध्या सत्ता…

Read More

झुरळांनी बेगॉनला हरवलं:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंचा मोदींवर निशाणा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनापुढे झुकत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. शनिवारी सोशल मीडियावर पत्र शेअर करत त्यांनी ही घोषणा केली. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, भाजप नेते प्रल्हाद जोशी यांच्याकडे हंगामी शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोशल…

Read More