Headlines

Meghalaya Assam Border Violence | Petrol Bomb Attack & Road Blockade

शिलॉंग29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बुधवारी मेघालयमध्ये आसामच्या लोकांवर झालेल्या हल्ल्यातून सुरू झालेला वाद आता मेघालयच्या अनेक जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. मेघालयमध्ये सरकारी मालमत्तेची जाळपोळ आणि पेट्रोल बॉम्ब फेकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आसामनेही मेघालयला लागून असलेल्या आपल्या सीमांवर नाकेबंदी केली आहे. आता जाणून घ्या वाद सुरू होण्याची कारणे बुधवारी मेघालयमधील शिलाँगमध्ये खासी स्टुडंट्स युनियन (KSU) च्या…

Read More

सहावीचे पुस्तक वादात:बालभारतीच्या 6 वीच्या इतिहासातून 'मांसाहार' आणि 'जातिव्यवस्था' गायब; नेमके प्रकरण काय, घ्या जाणून

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) इयत्ता 6 वीच्या इतिहासाच्या नव्या रचनेत मोठे फेरबदल केले आहेत. वैदिक काळातील समाज केवळ ‘वनस्पती-आधारित’ आहार घेत होता आणि तो अत्यंत गुण्यागोविंदाने राहत होता, असा नवा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. मात्र, जुन्या पुस्तकातील संदर्भ बदलून इतिहास वस्तुस्थितीऐवजी ‘धार्मिक दृष्टिकोनातून’ मांडला जात असल्याचा आक्षेप तज्ज्ञांनी घेतल्याने…

Read More

पत्नीला सोडून दुसरे लग्न करणार होते गोविंदा:सुनीता म्हणाल्या- म्हणून घटस्फोटाचा खटला मागे घेतला, विचार करा पत्नी म्हणून मला कसं वाटत असेल

गोविंदासोबतच्या वादादरम्यान पत्नी सुनीता यांनी 19 ऑगस्ट रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात जाऊन घटस्फोटाचा खटला मागे घेतला आहे. आता सुनीतांच्या म्हणण्यानुसार, गोविंदा गर्लफ्रेंड कोमलसोबत दुसरे लग्न करण्याचा विचार करत होते, याच कारणामुळे सुनीतांनी विरोध करत घटस्फोटाचा खटला मागे घेतला आहे. खरं तर, नुकतीच राखी सावंत मुंबईत दिसली. फोटोग्राफर्सशी बोलताना राखी गोविंदाच्या पत्नीला फोन लावून स्पीकर ऑन…

Read More

'कर्जमाफीसाठी मंत्र्यांचे बंगले-गाड्यांचा लिलाव करू!':27 ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्याचा रविकांत तुपकर यांचा इशारा; सरसकट कर्जमाफीची मागणी

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील त्रुटी आणि योजनेपासून वंचित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला आता थेट इशारा देत तुपकरांनी २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुंबईत आक्रमक आंदोलनाची घोषणा केली आहे. पुढील सात दिवसांत सरकारने मागण्यांवर सकारात्मक निर्णय…

Read More

रस्त्याची क्वालिटी नाही, शिक्षणाची गॅरंटी नाही, गुन्हेगारीत पुणे एक नंबर:खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात; राहुल गांधींच्या दौऱ्यावरही सवाल

राज्यात सध्या रस्त्यांची क्वालिटी, शिक्षण, आश्रमशाळा किंवा अंगणवाड्या कशाचीही ‘गॅरंटी’ उरलेली नाही. दुसरीकडे पुण्यात कोयता गँग, खून आणि विनयभंगाच्या घटना वाढल्या असून, गुन्हेगारीत पुणे राज्यात एक नंबरवर असल्याची सडकून टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला घालण्यात आलेल्या अटी-शर्तींवरून आणि बीडमधील हत्या प्रकरणावरून त्यांनी…

Read More

'दीपिकाने 'स्पिरिट'ची कथा लीक केली होती':निर्माता म्हणाले- 10% नफा मागितला होता, नाही म्हटल्यावर कथा लीक केली; चित्रपटातून काढले

प्रभासच्या ‘स्पिरिट’ चित्रपटातून दीपिका पदुकोण बाहेर पडण्याबाबत नवीन खुलासा झाला आहे. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचे बंधू प्रणय रेड्डी वांगा यांनी NTV वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, दीपिकाला चित्रपटातून काढण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, दीपिकाने मोठ्या मानधनासोबत चित्रपटाच्या नफ्यात 10 टक्के वाटा मागितला होता. जेव्हा निर्मात्यांनी तिची मागणी मान्य केली…

Read More

Uttar Pradesh Ayodhya ram mandir construction nripendra mishra champat rai statement controversy update video

Marathi News National Uttar Pradesh Ayodhya Ram Mandir Construction Nripendra Mishra Champat Rai Statement Controversy Update Video अयोध्या44 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिरातील देणगी चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर, माजी IAS नृपेंद्र मिश्र आणि चंपत राय यांच्यातील तणाव वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी चंपत राय यांच्या मनमानीच्या आरोपांवर अयोध्येत पोहोचलेल्या नृपेंद्र मिश्र यांना प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांनी प्रश्न…

Read More

शर्मिला टागोर यांना कंगना म्हणाली- हिंदू-मुस्लिम विचारातून बाहेर या:कला-कवितेवर विचार इतके छोटे का; शर्मिला म्हणाल्या होत्या- वंदे मातरमचे 2 कडवे चांगले

अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या वंदे मातरमवरील टिप्पणीनंतर कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने सोशल मीडियावर म्हटले की, हिंदू-मुस्लिम विचारातून बाहेर या. एक कलाकार म्हणून मला आश्चर्य वाटते की, कला आणि कवितेबद्दल त्यांची विचारसरणी इतकी संकुचित आणि बनावट कशी असू शकते. शर्मिला टागोर म्हणाल्या होत्या की, वंदे मातरमचे काही भाग एकाच देवाला मानणाऱ्या लोकांच्या श्रद्धेशी जुळू…

Read More

लखनऊ हत्याकांड- मॅनेजर पत्नीने दीड कोटी मागितले होते:नणंदेसोबत राहायचे नव्हते, एसबीआय अधिकाऱ्याने 30 मिनिटांत संपूर्ण कुटुंब संपवले

लखनऊ हत्याकांड… 2 दिवस रेकी, 30 मिनिटांत 2 हत्या आणि आत्महत्या. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार घटनेची 2 कारणे समोर आली आहेत. पहिले- बँक व्यवस्थापक दिव्या मिश्रा घटस्फोटासाठी एसबीआय अधिकारी पती मानस बाजपेयी यांच्याकडून दीड कोटी रुपये पोटगी (एलिमनी) मागत होती. दुसरे- दिव्याला मानसची मानसिक आजारी बहीण शीबासोबत राहायचे नव्हते. 18 ऑगस्ट रोजी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट प्रकरणाची…

Read More

छत्रपती संभाजीनगर हादरले:आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू; धक्का बसलेल्या आईनेही मारली उडी

छत्रपती संभाजीनगर शहरात आज एक अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने डोंगरावर गेलेल्या १८ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या वडिलांचा दरीत कोसळून मृत्यू झाला. तर, आपल्या डोळ्यांदेखत नवरा आणि मुलाचा झालेला करुण अंत पाहून तीव्र धक्का बसलेल्या आईनेही त्याच डोंगरावरून उडी मारून जीवन संपवले. एकाच कुटुंबातील तिघांच्या अशा दुर्दैवी अंत झाल्याने…

Read More