Headlines

गोविंदाचे व्यवस्थापक म्हणाले- सुनीताने तमाशा का केला?:घटस्फोट प्रकरण परतच घ्यायचे होते तर कोर्टात का गेल्या; कुटुंबाचे नुकसान झाले

अभिनेता गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा यांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्याने त्यांचे व्यवस्थापक शशी सिन्हा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत व्यवस्थापकांनी सुनीताच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, जर प्रकरण मागेच घ्यायचे होते, तर न्यायालयात जाऊन तमाशा का केला? ते म्हणाले की, कुटुंबातील अंतर्गत प्रकरणे एकत्र बसूनही सोडवता आली असती. बुधवारी…

Read More

शिक्षण व्यवस्थेचा 'लातूर पॅटर्न'?:अभिजित दिपके यांच्या 'स्कूल ठीक करो' मोहिमेत ZP शाळेत अवतरले खासगी शाळेचे विद्यार्थी, औसा येथे बोगसगिरी उघड

दिल्लीतील जंतरमंतरवर पेपरफुटीच्या विरोधात झालेल्या देशव्यापी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्या आंदोलनात तरुणाईचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते अभिजित दिपके यांनी आता देशातील आणि राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ‘स्कूल ठीक करो’ मोहीम हाती घेतली आहे. 15 ऑगस्ट रोजी हिंगोलीतून सुरू झालेली ही मोहीम जेव्हा लातूर जिल्ह्यातील औसा शहरात पोहोचली, तेव्हा तिथे जे…

Read More

Chhatrapati Sambhajinagar B Raghunath Award 2026; Venkatesh Solanke Arsad

मराठी साहित्य विश्वात आपल्या लेखनाने स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक बी. रघुनाथ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठित ‘बी. रघुनाथ पुरस्कार’ जाहीर झाला आहे. प्रा. व्यंकटेश सोळंके यांच्या ‘अरसड’ या अत्यंत चर्चिल्या गेलेल्या काद . कादंबरीचे लेखक प्रा. व्यंकटेश सोळंके हे नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बरबडा येथील ‘जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात’ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत….

Read More

Supreme Court Ruling: Police Cannot File FIR in PCPNDT Cases

नवी दिल्ली1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक सुप्रीम कोर्टाने गुरुवारी सांगितले की, आता पोलीस गर्भाचे लिंग निदान करणाऱ्या प्रकरणांवर एफआयआर दाखल करू शकत नाहीत. PCPNDT कायद्यांतर्गत आता एक विशेष पथक या प्रकरणांवर कारवाई करेल. आता पोलीस अल्ट्रासाउंड सेंटर किंवा रुग्णालयावर छापा टाकू शकत नाहीत. हा निर्णय न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एनके सिंह यांच्या खंडपीठाने दिला. कोर्टाने…

Read More

काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहारमध्ये निधन:शिखविरोधी दंगलीत जन्मठेपेची शिक्षा भोगत होते; 3 पैकी एका प्रकरणात निर्दोष, 2 मध्ये दोषी

काँग्रेसचे माजी खासदार आणि नेते सज्जन कुमार यांचे गुरुवारी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या सूत्रांनुसार, सज्जन कुमार यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत अवस्थेत आणण्यात आले होते. ते 1984 च्या शीखविरोधी दंगलीतील तीनपैकी दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यानंतर तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. त्यांना एका प्रकरणात निर्दोष मुक्त करण्यात आले होते….

Read More

तेलंगणामध्ये मुख्याध्यापिकेची 27 वेळा चाकूने भोसकून हत्या:बाबू शब्दावरून पोलिसांनी प्रकरण सोडवले, 10वीचे 2 विद्यार्थी ताब्यात

तेलंगणातील नलगोंडा येथे पोलिसांनी 48 वर्षीय शाळेच्या मुख्याध्यापिका कल्लू रूपा रेड्डी यांच्या हत्येचा छडा लावला आहे. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली 10वीच्या दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. रूपा रेड्डी कोंडामल्लेपल्ली येथील नागार्जुन पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि संचालिका होत्या. त्या 12 ऑगस्टच्या सकाळी त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या शरीरावर चाकूने केलेल्या 27 वारचे निशाण होते. तपासात पोलिसांना…

Read More

Maharashtra Shiv Sena Disqualification Case Hearing; Shinde Group Argument

शिवसेनेचे नाव, ‘धनुष्यबाण’ चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली अत्यंत महत्त्वाची सुनावणी आज पुन्हा एकदा पार पडणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती जे. व्ही. मोहना यांच्या त्रिसद . कालच्या सुनावणीत काय घडले? ठाकरे गटाच्या वकिलांनी काल विधानसभा अध्यक्षांचा निकाल आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार प्रहार केले. पक्षांतर हे पाप आहे:…

Read More

आदित्य ठाकरेंचे फडणवीसांना पत्र:कंपन्या स्थलांतरित होण्याचा धोका; हिंजवडीतील वाहतूक, रस्ते, पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा

पुण्याच्या हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, रखडलेले मेट्रो काम, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली आहे. हिंजवडीतील समस्यांकडे सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास चाकणप्रमाणेच मोठ्या कंपन्याही इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचा मार्ग स्वीकारू शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे. आदित्य…

Read More

हिंगोलीत भटक्या कुत्र्यांचा धुमाकुळ:रिसालाबाजार एकाच दिवशी सात बालकांना घेतला चावा, पालिका प्रशासनाने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

हिंगोली शहरातील रिसालाबाजार भागात भटक्या कुत्रांनी धुमाकुळ घातला असून सात बालकांना चावा घेत गंभीर जखमी केले आहे. या बालकांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर गुरुवारी ता. 20 उपचार केले जात आहेत. हिंगोली शहरात मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी धुमाकुळ घातला आहे. विशेष म्हणजे अचानक भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या नागरीकांसाठी…

Read More

बाप्पाच्या उंचीचा अडथळा दूर!:गणेशोत्सवातील 6 फुटांवरील पीओपी मूर्तींच्या विसर्जनाला हायकोर्टाचा 'ग्रीन सिग्नल'; मंडळांना दिलासा

दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की, मूर्तिकार आणि सार्वजनिक मंडळांच्या गळ्यात एकच घोर असतो— “यंदा पीओपी (Plaster of Paris) मूर्तींवर बंदी येणार का? मोठ्या मूर्तींचं काय होणार?” यंदा मात्र उत्सवाचे ढोल वाजण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने या चिंतेला पूर्णविराम दिला आहे. एका महत्त्वपूर्ण आणि तात्पुरत्या दिलाशामुळे यंदाही 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन थेट समुद्र, नद्या…

Read More