Headlines

मालेगावात बस आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक:दोघांचा मृत्यू, 23 जण जखमी; 50 हून अधिक प्रवासी बसमध्ये असल्याची माहिती

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव नजीक असलेल्या चाळीसगाव रोडवरील दहिवळ शिवार परिसरात बस आणि ट्रकचा अत्यंत भीषण अपघात झाला आहे. या घटनेत दोन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तब्बल २३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त बसमधून ५० पेक्षा…

Read More

घाटकोपर स्थानकाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ:लोकलच्या छतावर चढून ओव्हरहेड वायरला स्पर्श, 30 वर्षीय तरुण 45 टक्के भाजला; डोक्यालाही गंभीर दुखापत

घाटकोपर रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी गर्दीच्या वेळी धक्कादायक घटना घडली. एका 30 वर्षीय तरुणाने लोकलच्या छतावर चढून ओव्हरहेड विद्युत तारेला स्पर्श केल्याने त्याला विजेचा तीव्र धक्का बसला. या दुर्घटनेत तो सुमारे 45 टक्के भाजला असून त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली…

Read More

जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम द्या, अन्यथा देशव्यापी आंदोलन:राष्ट्रवादी काँग्रेसच्या ॲड. अंजली साळवे यांचा केंद्र सरकारला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. अंजली साळवे-विटणकर यांनी केंद्र सरकारवर ओबीसींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. 2027 च्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम न ठेवता केवळ ‘जात’ असा खुला उल्लेख करण्यात आल्याने त्यांनी ही मागणी केली. जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र गणना करून त्यासाठी स्पष्ट स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याची त्यांची प्रमुख मागणी…

Read More

गोविंदाची पत्नी सुनीता फॅमिली कोर्टबाहेर दिसली:मुलगा यशवर्धनही सोबत; डिसेंबर 2024 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा आणि त्यांचा मुलगा यशवर्धन आहुजा यांना बुधवारी मुंबईतील कुटुंब न्यायालयात (फॅमिली कोर्ट) पाहिले गेले. दोघांच्या न्यायालयात उपस्थितीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, त्यांच्या तेथे पोहोचण्यामागचे सविस्तर कारण सध्या समोर आलेले नाही. विशेष म्हणजे, सुनीता आहुजा यांनी डिसेंबर २०२४ मध्ये गोविंदा यांच्या विरोधात वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. वृत्तानुसार,…

Read More

नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई:नागपूर अन् वर्ध्यातील 5 घरफोड्या उघड, 15.63 लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने नागपूर शहर आणि वर्धा जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या पाच गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत चार प्रौढ आरोपींसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे 15 लाख 63 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण उर्फ मोसा अशोक ठाकरे (23), गौरव सुरेश खडसे (20),…

Read More

नागपूरच्या मारबत उत्सवाला आता जागतिक स्वरूप:मनपाची 2 कोटींची तरतूद; 145 वर्षांच्या परंपरेला महोत्सवाचे स्वरूप

नागपूरचा 145 वर्षांचा मारबत-बडग्याचा उत्सव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची तयारी नागपूर महानगरपालिकेने (मनपा) सुरू केली आहे. यंदा प्रथमच मनपाने या उत्सवासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पारंपरिक मिरवणुकीला महोत्सवाचे स्वरूप देऊन देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचे मनपाचे नियोजन आहे. मारबत उत्सव ही केवळ धार्मिक परंपरा नसून, नागपूरच्या लोकसंस्कृती आणि सामाजिक अभिव्यक्तीचे एक वैशिष्ट्यपूर्ण माध्यम आहे….

Read More

Supreme Court NEET Paper Leak Hearing

नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयात बुधवारी NEET पेपरफुटी प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला सांगितले की, तुम्हाला UPSC प्रमाणे मजबूत परीक्षा प्रणाली तयार करावी लागेल आणि त्यांच्याप्रमाणेच परीक्षा आयोजित करावी लागेल. यासोबतच NTA मध्ये तांत्रिक तज्ञांचा समावेश केला पाहिजे. तर, केंद्र सरकारच्या वतीने उपस्थित सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले…

Read More

चित्रपटांचे हिरो विलासरावांसमोर झिरो:काँग्रेस नेते अमित देशमुख यांचे खणखणीत भाषण, म्हणाले- 'मांजरा' सरकार पुढची 50 वर्षे बदलणार नाही!

“ज्या क्षेत्रामध्ये लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा विचार आला आणि त्याला सहकारमहर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कर्तृत्वाची जोड मिळाली, तिथे कधीही मागे वळून पाहण्याची गरज भासली नाही. सरकारे 5, 10 किंवा 15 वर्षांत बदलतात, मात्र मांजरा परिवाराचे हे विश्वासाचे सरकार गेल्या 50 वर्षांत बदललेले नाही आणि पुढची 50 वर्षेही ते बदलणार नाही,” असे खणखणीत…

Read More

अमरावती-अकोला महामार्गावर थरार:भरधाव ट्रकने दुभाजक ओलांडून कारला चिरडले; प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू

अमरावती-अकोला महामार्गावर लोणी परिसरात मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने रस्ता दुभाजक ओलांडून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात अमरावतीतील निवृत्त अधिकारी आणि उद्योजक किशोर काकाणी (58) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. नेमका अपघात कसा घडला? मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ८:३० वाजेच्या…

Read More

पालकमंत्री गिरीश महाजनांचा नाशिकसाठी मोठा दावा:म्हणाले- 4 महिने नाशिककरांना थोडा त्रास होईल, पण नंतर शहर पाहून आश्चर्य वाटेल!

नाशिकचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झाले. मुंबई नाका परिसरात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण आणि भव्य हार घालून महाजन यांचे जोरदार स्वागत केले. पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाजन यांनी नाशिकच्या विकासाचा मोठा आराखडा मांडत पुढील काही महिने नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय सहन करावी लागेल, असे स्पष्ट केले….

Read More