Headlines

मुख्यमंत्र्यांसमोर गर्दी फुगवण्यासाठी 10वीच्या विद्यार्थ्यांचा वापर:भाजपच्या 'तिरंगा यात्रे'वरून अंबादास दानवेंचा जोरदार हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या ‘तिरंगा यात्रे’वरून मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांसमोर गर्दी दाखवण्यासाठी आणि ‘उधारीचे दंड फुगवण्यासाठी’ चक्क इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर…

Read More

केवळ लोकांना मिठी मारणे म्हणजे परराष्ट्र धोरण नाही:अपात्र व्यक्तीला मुख्यमंत्री बनवून निवडणूक आयोगाने शेण खाल्लं– संजय राऊत

अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले इथेच निवडणूक आयोगाने शेण खाल्लं, त्यांनी आमचा बाजू कधीच ऐकूण घेतली नाही. या सर्व गोष्टीचे निर्माते अमित शहा हे आहेत, ते आता तोंड लपवून पळत आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. परराष्ट्र धोरण ही फार मोठी गोष्ट आहे, त्यामाध्यमातून देशाची प्रतिमा उंचवण्याचे काम करत असते. केवळ लोकांना मिठी…

Read More

15 ऑगस्टला रायगडमध्ये झेंडा मीच फडकवणार:पालकमंत्रिपदाबाबत भरत गोगावलेंचा मोठा दावा, बीडमध्ये राष्ट्रवादीवरही साधला निशाणा

राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या मित्रपक्षांमधील अंतर्गत खदखद बीडमध्ये चव्हाट्यावर आली आहे. राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांच्या बीड दौऱ्यादरम्यान एका स्थानिक पदाधिकाऱ्याने थेट राष्ट्रवादीच्या आमदाराबद्दल नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे, याच दौऱ्यात गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा…

Read More

उत्तराखंड-चमोली बोगदा दुर्घटनेत 7 मृत्यू, 3 अजूनही अडकलेले:15 तासांपासून बचाव पथके शोध घेत आहेत; मुख्यमंत्री धामी बोगद्यात पोहोचले

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी येथे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात झालेल्या अपघातानंतर 15 तासांपासून बचाव पथके सतत शोधकार्यात गुंतलेली आहेत. या अपघातात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर तीन लोक अजूनही बोगद्यात अडकले आहेत. बचाव दलाने 14 लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. या वाचवलेल्या लोकांपैकी 13 जखमींवर गोपेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, एका…

Read More

सत्ता, संपत्ती अन् शरीराचा गर्व करू नका, इंदुरीकर महाराजांचे आवाहन:करकंबमध्ये संत शिरोमणी सावता महाराजांचा समाधी सोहळा कार्यक्रम‎

सत्ता, संपत्ती आणि शरीर यांचा कधीही गर्व करू नका. या गोष्टी कायमस्वरूपी नसून एक ना एक दिवस निघून जाणार आहेत. त्यामुळे सर्वांशी प्रेमाने वागा आणि प्रामाणिकपणे कर्म करत राहा, असे आवाहन राष्ट्रीय समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले. करकंब येथील श्री सिद्धनाथ मंदिरात संत शिरोमणी सावता महाराज, संत नामदेव महाराज आणि सद्गुरू बजरंग…

Read More

5 वर्षांत 36 हजार कंपन्या बंद:आता चाकणमधून 20 कंपन्यांचे स्थलांतर; उद्योगांच्या दुरवस्थेवरून शरद पवारांचा सरकारवर घणाघात

पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर चिंता व्यक्त करत जोरदार निशाणा साधला आहे. “पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे स्थलांतर होणे किंवा ते बंद पडणे हे महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावह नाही,” अशा शब्दांत पवारांनी राज्य…

Read More

21 ऑगस्टला ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर':‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा''चा देणार संदेश‎

मृद व जलसंधारणाची व्यापक जनचळवळ उभी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जलसंधारण विभागातर्फे २१ ऑगस्ट रोजी “महावॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. मृद व जलसंधारण क्षेत्रातील कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिन २१ ऑगस्ट जलसंधारण दिनानिमित्त राज्यात १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान “जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. तो प्रभावीपणे…

Read More

विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी खा. धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे मागणी:अकोला-ढोण दुहेरीकरण, चार सुपरफास्ट ट्रेनची मागणी‎

विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही प्रदेशांतील रेल्वे सुविधांचा कायापालट करण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक वेगवान कनेक्टिव्हिटी मिळवून देण्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांची भेट घेऊन त्यांना विविध प्रलंबित मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले. खासदार धोत्रे यांनी विशेषतः अकोला जिल्हा आणि परिसरातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी ठोस मागण्या लावून धरल्या आहेत. यामध्ये…

Read More

‘नशामुक्त' कावड पालखी उत्सवाचा शिवभक्तांचा संकल्प:ऐतिहासिक परंपरेची ‘गिनीज बुक''मध्ये नोंद करण्याची एसपींची इच्छा‎

जिल्ह्यातील ऐतिहासिक व वैभवशाली कावड पालखी उत्सव २०२६ शांततेत, शिस्तीत आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे विशेष समन्वय बैठक घेण्यात आली. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित सर्व कावड, पालखी व शिवभक्त मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाचा कावड उत्सव पूर्णपणे ‘नशामुक्त’ वातावरणात साजरा करण्याचा ऐतिहासिक व कौतुकास्पद…

Read More

Nifty Sensex Fall; Tata Motors Passenger Vehicles Shares Drop 5 Percent

मुंबई8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी सेन्सेक्स 300 अंकांनी घसरून 77,800 वर आला आहे. निफ्टीमध्येही 80 अंकांची घसरण झाली असून, तो 24,300 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तिमाही निकालांनंतर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचा शेअर आज 5% घसरून 332.75 रुपयांवर आला. टाटा मोटर्स पीव्हीचा एप्रिल-जून तिमाहीतील नफा 80% पेक्षा जास्त घटून ₹775 कोटींवर…

Read More