Headlines

अमोल मिटकरींनी स्वतःच्या खच्चीकरणाकडे लक्ष द्यावे:योगेश कदम यांचा पलटवार; गणेश नाईकांना दिला इशारा, जरांगे पाटलांना आवाहन

“आमदार अमोल मिटकरी यांनी रायगड जिल्ह्याच्या राजकारणात नाक न खुपसता सध्या स्वतःच्याच पक्षात त्यांचे जे खच्चीकरण सुरू आहे, त्याकडे लक्ष द्यावे. तर आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील जहरी टीका तत्काळ थांबवावी. शिंदे साहेबांनी जर उठाव केला नसता, तर आज नाईक साहेब मंत्रीही झाले नसते,” असे खडेबोल सुनावत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विरोधकांवर…

Read More

NCPI MPs Yusuf Pathan & Abu Tahir Statement

कोलकाता/नवी दिल्ली57 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे तीन बंडखोर मुस्लिम खासदार अबू ताहिर खान, खलीलुर रहमान आणि युसूफ पठाण यांनी सांगितले आहे की, ते भाजपमध्ये सामील होणार नाहीत आणि ते एनडीएचा भागही नाहीत. तिन्ही खासदारांचे म्हणणे आहे की, ते भाजपच्या राजकारणाशी सहमत नाहीत, परंतु त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत काम…

Read More

गणेशोत्सवात सुरक्षित अन्नाचा संदेश द्या, स्वतःची शक्ती कमी होऊ देऊ:एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे वाद्यपथकांना आवाहन

राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गणेशोत्सवादरम्यान वाद्यपथकांना ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ हा संदेश देण्याचे आवाहन केले आहे. पुणे येथे अभेद्य वाद्यपथकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते, जिथे त्यांच्या कार्याला मानवंदनाही देण्यात आली. मुंढे यांनी वाद्यपथकातील वादकांना तळलेले पदार्थ आणि एनर्जी ड्रिंक्स टाळून सकस आहार घेण्याचा सल्ला दिला. शक्य…

Read More

Prashant Damle Statement on Gen Z Protest & NEET Controversy

मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हे आपल्या दमदार अभिनयासोबतच सामाजिक आणि चालू घडामोडींवर स्पष्ट मते मांडण्यासाठी ओळखले जातात. नुकतेच देशभरात गाजलेल्या ‘जेन झी’ तरुणांचे आंदोलन आणि नीट परीक्षेच्या गोंधळावरून शिक्षणम . ‘तरुणांना सगळं झटपट हवंय, पण अभ्यास नाही’ मुलाखतीत जेन झी आंदोलनाबद्दल बोलताना प्रशांत दामले म्हणाले, “मी आवाहन केले आणि मंत्र्याने…

Read More

पुण्यात उद्या भाजपची तिरंगा रॅली:ललित महल ते गरवारे चौक मार्गावर वाहतुकीत बदल, 'या' मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पुणे शहरात मंगळवारी (11 ऑगस्ट) तिरंगा गौरव समिती, पुणे यांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. ही रॅली दुपारी…

Read More

राज्यात 526 अनधिकृत शाळांचा सुळसुळाट:केवळ 43 शाळा बंद, शिक्षण विभागाची कारवाई संथ गतीनेच

महाराष्ट्रामध्ये अनधिकृत शाळांचा सुळसुळाट वाढला असून, शिक्षण विभागाची कारवाई मात्र अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकूण 526 अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. यापैकी केवळ 155 शाळांवरच गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत, तर 429 शाळांना दंडात्मक नोटिसा बजावूनही प्रशासनाला केवळ 8 शाळांकडूनच दंड वसूल करण्यात यश आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय…

Read More

मृतदेह घेऊन 1 किमी फिरत राहिला खुनी:विटेने ठेचून हत्या केली, नंतर बेडशीटमध्ये गुंडाळले; खांद्यावर घेऊन नदीत फेकायला गेला

लुधियाना येथे 5 दिवसांपूर्वी बेडशीटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाच्या प्रकरणात पोलिसांनी खुलासा केला आहे. पोलिसांनुसार, नशेत झालेल्या वादामुळे एका तरुणाची विटेने मारहाण करून हत्या करण्यात आली. यानंतर आरोपीने मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून खांद्यावर घेतला आणि सुमारे एक किलोमीटरपर्यंत बुड्डा नदीच्या दिशेने नेला. त्याचा मृतदेह नदीत फेकण्याचा इरादा होता, पण तो मृतदेह पुढे नेऊ शकला नाही….

Read More

बीडमध्ये एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही:मनोज जरांगे पाटलांचा दावा तथ्यहीन, महसूल विभागाचा खुलासा

बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून रद्द करण्यात आलेले नाही. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर केलेले दावे पूर्णपणे तथ्यहीन आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत, असा स्पष्ट आणि अधिकृत खुलासा बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाला सादर केलेल्या चौकशी अहवालात केला आहे….

Read More

Piyush Mishra Vs Naseeruddin Shah; CJP Remark

22 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ज्येष्ठ अभिनेते पीयूष मिश्रा यांनी झारखंडमधील आंदोलनात सहभागी होऊन नसीरुद्दीन शाह यांच्या एका विधानावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी नसीरुद्दीन शाह आणि इतर सेलिब्रिटींच्या शांततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. झारखंडमधील आंदोलनात सहभागी झालेल्या पीयूष मिश्रा यांनी म्हटले आहे, ‘नसीरुद्दीन शाह साहेब, तुम्ही कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सेलिब्रिटींनी काहीही…

Read More

कुणबी दाखले रद्द करण्याचे आदेश मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन:मराठ्यांचे वाटोळे केले तर सुट्टी देणार नाही- मनोज जरांगे पाटील

कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी देण्यात आलेले आदेश तात्काळ मागे घ्यावेत आणि झालेली चूक दुरुस्त करावी. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्याची चूक मान्य करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सांगली दौऱ्यावर असताना ते बोलत होते. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून ठिकठिकाणी मराठा…

Read More