कालव्यांची गळती थांबणार; दुरुस्तीसाठी 150 कोटींचा निधी:भंडारदरा, जायकवाडीच्या पाण्याचे न्याय्य नियोजन करणार- मंत्री विखे
दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्णत्वास न्यायचा असेल, तर पारंपरिक सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेला महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम राज्याच्या जल व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत भंडारदरा प्रकल्पाच्या सात्रळ…