Headlines

मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याचा गळा दाबून घेतला चावा:नालंदा स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर घडली घटना‎

वर्गात दोन मुलांमध्ये झालेल्या‎भांडणाची शहानिशा न करता,‎रागाच्या भरात शाळेच्या‎मुख्याध्यापकाने एका आठ वर्षीय‎विद्यार्थ्याला अमानुष मारहाण‎केल्याचा प्रकार एका शाळेत‎घडला. मुख्याध्यापकाने‎विद्यार्थ्याचा कान पिरगाळून त्याचा‎गळा दाबला आणि त्याला हवेत‎उचलून त्याच्या उजव्या हाताचा‎चावा घेतला. या प्रकरणी‎अहिल्यानगर तालुका पोलिस‎ठाण्यात संबंधित मुख्याध्यापकावर‎गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎ याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या‎आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे.‎पोलिसांनी वाळुंज येथील नालंदा‎स्कूलचे मुख्याध्यापक गौतम‎बहादुर्गे (पूर्ण नाव माहीत नाही)‎याच्याविरुद्ध…

Read More

जरांगेंवर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही:गरज पडल्यास त्यांची भेट घेणार : मंत्री राधाकृष्ण विखे

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जेवढे निर्णय घेतले, असे निर्णय यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतले नाहीत. महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही. वेळ…

Read More

मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांत नुकसान भरपाई द्या:SC ने म्हटले – केंद्र, राज्य सरकारांनी यासाठी कायद्यांत सुधारणा करावी

सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यांवर फिरणाऱ्या बेवारस जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाने म्हटले – जनावरांना राष्ट्रीय महामार्ग, रस्ते आणि गल्ल्यांमध्ये असेच सोडू शकत नाही. ती नैसर्गिक स्पीड ब्रेकर नाहीत. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने शुक्रवारी केंद्र आणि राज्य सरकारांना अशा अपघातांच्या पीडितांना नुकसान भरपाई देण्याचा नियम बनवण्यास सांगितले….

Read More

बळीराजाला दिलासा:राहुरीत रिमझिम पावसामुळे खरीप पिके तरारली

गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाच्या रिमझिम सरी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने या पावसाने राहुरी तालुक्यातील पिकांना दिलासा मिळाला असून पिके हिरवीगार झाली आहेत. तालुक्यात आतापर्यंत मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम असताना रिमझिम पावसावर उभ्या पिकांना जिवदान मिळाल्याने शेतकरी रिमझिम पावसावर दिलासा मिळाल्याने सुखावला आहे. मुळा धरणातील आवक चांगली सुरू आहे. तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत उशिरा…

Read More

गुजरातमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस:महाराष्ट्रासह 7 राज्यांत हाय अलर्ट; IMD चा दावा – ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कमी पाऊस

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या 3 दिवसांपासून गुजरातमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने शनिवारीही रेड अलर्ट जारी केला आहे. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालये बंद राहतील. रेड अलर्ट म्हणजे 24 तासांत 204 मिमी पेक्षा जास्त पाऊस, तर ऑरेंज अलर्ट म्हणजे 24 तासांत 115.6 मिमी ते 204.4 मिमी दरम्यान पाऊस पडू शकतो. प्रभावित…

Read More

आंदोलन:नशिराबादजवळ पाण्याच्या साचण्यावरून नागरिक आक्रमक

नशिराबादजवळील पोलिस ठाणे फाट्यावरील सर्व्हिस रोडच्या बोगद्याखाली गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही गंभीर समस्या कायम असतानाही टोल वसुली निर्विघ्नपणे सुरू असल्याने संतप्त नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी थेट नशिराबाद टोल नाका गाठून काही काळासाठी टोल वसुली बंद पाडली. या आंदोलनादरम्यान अनेक वाहनांना टोल न भरताच मोफत…

Read More

चांदवड:सफाई कामगारांच्या आर्थिक शोषणाची तक्रार उपमुख्यमंत्री शिंदेंकडे

येथील नगरपरिषद हद्दीत गेल्या पाच वर्षांपासून स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या सफाई कामगार व महिला मजुरांचे ठेकेदारामार्फत आर्थिक व श्रमिक शोषण होत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून नगरविकास विभागामार्फत या प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई…

Read More

निफाडच्या संगमेश्वर मंदिराला पुराचा वेढा:नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 49,382 क्यूसेक विसर्ग

कादवा नदीला आलेल्या पुरामुळे निफाड येथील ऐतिहासिक संगमेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा पडला असून मंदिराचा संपर्क तुटला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी, दारणा, कादवा, बाणगंगा आदी नद्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी ४९,३८२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला असून…

Read More

मोठा अनर्थ टळला:शरणापूर फाट्यावर बस दुभाजकावर चढली

नाशिक–छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावणारी वैजापूर-संभाजीनगर प्रवासी बस अचानक शरणापूर फाटा येथे रस्त्यावरील डिव्हायडरवर चढल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, बसचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पुढील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने समोरील अपघात टाळण्यासाठी चालकाने तातडीने ब्रेक मारले, ज्यामुळे बस डिव्हायडरवर चढली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये…

Read More

वृक्षारोपण:भराडीच्या वीरशैव लिंगायत स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण

श्री स.भु. प्रशाला, भराडीचे इको क्लब, राष्ट्रीय सेवा योजना आणि छत्रपती संभाजीनगरच्या ओंजळ सेवाभावी सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत (३० जुलै) रोजी वृक्षारोपण करण्यात आले. कार्यालयाचे अध्यक्षस्थान राजेंद्र कोठावदे यांनी भूषवले, तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सदस्य नारायण खोमणे उपस्थित होते. तसेच ओंजळ संस्थेच्या अध्यक्षा सुनिता जांभुळकर, कुशीवर्ता साबळे, सचिन घोरपडे, गणेश…

Read More