वाराणसीत 20 तास पाऊस, 5 जणांचा मृत्यू:छत्तीसगडमध्ये नदी, नाल्यांना पूर, MP च्या 5 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
मध्य प्रदेशात मान्सून सक्रिय आहे. हवामान विभागाने टीकमगढ, दमोह, नरसिंगपूर, बैतूल आणि राजगडमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तीन दिवस राज्यात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये २० तासांच्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. रस्ते आणि गल्ल्या पाण्याने भरल्या. अनेक घरांमध्येही पाणी शिरले. शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला,…