Headlines

बीकेसीतील 5 एकर जमीन अधिकाऱ्यांच्या घशात?:वरुण सरदेसाईंचा एमएमआरडीएवर गंभीर आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसी परिसरातील 5 एकर जागेवरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. बीकेसीच्या मध्यभागी असलेली कोट्यवधी रुपयांची सार्वजनिक जमीन आणि सिटी पार्क हे प्रत्यक्षात एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वापरासाठी खासगी जागेसारखे बनवण्यात…

Read More

महसुलच्या धडक कारवाईने रस्त्याचा वाद आला संपुष्टात:मोर्शी तालुक्यातील कोपरा-अहमदपूर काम युद्धपातळीवर‎

तालुक्यातील मौजे कोपरा आणि मौजे अहमदपुरच्या सीमेवरील गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला एका क्लिष्ट पाणंद रस्त्याचा वाद संपुष्टात आला आहे. मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे व महसूल प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीमुळे यातून योग्य मार्ग निघाला. सध्या रस्त्याचे बांधकाम सुरु असून परंपरागत रस्ता मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या या गतीमान कारवाईमुळे स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून तहसीलदार आणि…

Read More

कर्नाटकचे CM सिद्धरामय्या यांचा राजीनामा मंजूर:काँग्रेस हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीला पोहोचले; शिवकुमार पुढील आठवड्यात शपथ घेऊ शकतात

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पदाचा राजीनामा स्वीकारला आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. तोपर्यंत सिद्धरामय्या कार्यवाहक मुख्यमंत्री राहतील. काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु राज्यपाल शहरात नसल्यामुळे तो मंजूर होऊ शकला नव्हता. शुक्रवारी बेंगळुरूला पोहोचलेल्या राज्यपालांनी राजीनामा मंजूर केला. पक्ष…

Read More

अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढीचा विषय 9 वर्षांपासून कागदावरच:2014 मध्ये 100 बेडची मान्यता मिळूनही जागा व इमारतीअभावी 30 बेडचे रुग्णालय

येथील उपजिल्हा रुग्णालयाला २००४ मध्ये ५० बेड आणि २०१४ मध्ये १०० बेडचा दर्जा मिळाला. मात्र सुसज्ज इमारती अभावी रुग्णसेवा निधी केवळ ३० बेडपुरताच मर्यादित आहे. १५ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध करून दिली, तरी केवळ मोजणी . सन २००४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आरोग्यमंत्री स्व. दिग्विजय खानविलकर यांच्या पुढाकाराने तत्कालीन…

Read More

राम चरण फ्लॉप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेले होते:चाहत्यांची माफी मागताना म्हणाले होते- चांगले चित्रपट निवडणार; 'RRR' मुळे ग्लोबल स्टार बनले

मेगास्टार वडील चिरंजीवी यांच्या वारशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे राम चरणसाठी सोपे नव्हते. करिअरच्या सुरुवातीच्या ब्लॉकबस्टर यशामुळे ते स्टार बनले, पण फ्लॉप चित्रपटांनी त्यांना खोल नैराश्य आणि आत्म-संशयात ढकलले. एका वेळी ते स्वतःला खोलीत बंद करून घेत असत आणि चाहत्यांची माफी देखील मागावी लागली. बॉलिवूड पदार्पणातील अपयश आणि कोविड दरम्यानच्या मानसिक संघर्षामुळे त्यांचा मार्ग…

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारच आजच्या तरुणाईला ऊर्जा देणारे:संपत बारस्कर यांचे प्रतिपादन, चौपाटी कारंजावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण‎

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ एक नाव नसून ती प्रखर देशभक्तीची धगधगती मशाल आहे. महान स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, अद्वितीय लेखक आणि थोर समाजसुधारक असलेल्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सेल्युलर जेलमधील काळ्यापाण्याची अमानुष शिक . क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील चौपाटी कारंजा येथील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात…

Read More

भगवंताने केलेल्या विविध लीला प्रत्येक मनुष्याला संदेश देतात- लखन महाराज:जयभवानीनगरमधील सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता‎

सिल्लोड शहरातील जयभवानीनगर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय शिवमहापुराण कथा या कार्यक्रमाची लखन महाराज पाटील चिंचखेडेकर यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता झाली. या अखंड हरिनाम सप्ताहा दरम्यान होत असलेल्या दररोजच्या धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत होती. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी लखन महाराजांनी उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दहिभात, वैकुंठी…

Read More

10 राज्यांमध्ये पावसाचा इशारा:राजस्थानमध्ये नवतपादरम्यान गारपीट; ओडिशात वादळामुळे 3 जणांचा मृत्यू, 250 घरांचे नुकसान

उत्तर प्रदेश, बिहारसह 10 हून अधिक राज्यांमध्ये शुक्रवारी पावसाचा इशारा आहे. मध्य प्रदेशात ग्वाल्हेरसह 6 जिल्ह्यांमध्ये दिवसा उष्णतेची लाट राहील, तर संध्याकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये आज 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो. येथे वादळाचाही इशारा आहे. गुरुवारी श्रीगंगानगरमध्ये नौतपादरम्यान संध्याकाळी गारपीट झाली, पण येथील दिवसाचे कमाल तापमान 47.1°C राहिले. उत्तर प्रदेशात उष्णतेऐवजी पाऊस-वादळाची…

Read More

13 ईदगाह मैदाने व 50 मशिदीत नमाज पठण‎:मालेगाव शहरात कडक पोलिस बंदोबस्त, शांतता व एकात्मता समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून मौलानांचा सत्कार

ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईदचा सण मालेगाव शहर व परिसरात गुरुवारी (दि.२८) शांततेत साजरा करण्यात आला. कॅम्प रोडवरील पोलिस कवायत मैदानावर सकाळी सव्वा सात ते आठ वाजेदरम्यान मुख्य नमाज मौलाना शफीक अहमद फैलाई यांच्या प्रमुख उपस्थितीत अदा करण्यात आली. . याचबरोबर शहरातील विविध १३ इदगाह मैदाने आणि सुमारे ५० मशिदींमध्येही सामूहिक नमाज पठण करण्यात आले. सणाच्या…

Read More

हिंदू मुलीशी लग्न केल्यानंतर मुदस्सर ट्रोल झाला होता:कोरियोग्राफर म्हणाले- मला अनेकदा कमेंट्समध्ये जिहादी म्हटले जाते

कोरिओग्राफर मुदस्सर खान यांनी अलीकडेच आंतरधर्मीय विवाह आणि ट्रोलिंगबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की, हिंदू मुलगी रिया किशनचंदानीसोबत लग्न केल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. मात्र, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा लोकांना ते जास्त महत्त्व देत नाहीत. फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत मुदस्सर खान म्हणाले, ‘जर कोणी शिवीगाळ करत असेल किंवा वाईट बोलत असेल,…

Read More